
smangrul/xls-r-mr-model
Automatic Speech Recognition
•
Updated
•
6
•
1
text (string) |
---|
गेल्या दीड वर्षांपासून मी हे काम करतोय
|
या आजाराने चालू वर्षात आतापर्यंत २८ जणांना प्राण गमवावे लागले
|
मी त्यांना उपटून कसे फेकू
|
जेव्हा डिलिव्हरी बॉय सिलिंडर घेऊन येईल तेव्हा ग्राहकाला तो डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड शेअर करावा लागेल
|
त्याला पलक्कडमधून ताब्यात घेण्यात आले
|
कुंबळे सेहवाग यांच्यासह राहुल सचिन आणि हरभजन यांच्यासारख्या महान खेळाडूंचा कर्णधार होण्याचा मान मला मिळाला
|
या पीडित मुलीला गोळी मारण्यात आली तेव्हा घटनास्थळी पोलीसही उपस्थित होते
|
यापैकी ७९ कोटी श्रमिक असंघटित क्षेत्रात काम करत होते
|
सध्याच्या स्थितीत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५०१२८ झाली आहे
|
विवो व्ही १५ खरेदी केल्यास रिलायन्स जिओ१०००० रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे
|
विदर्भात चंद्रपूर येथे ३९४ अंश सेल्सिअस तापमान होते
|
मंचने कंपनीला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला
|
जिल्ह्यात दोन टप्प्यांत ही मोहीम राबविली जाणार आहे
|
पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेत जमाव पांगवला
|
सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला
|
तेव्हाचा प्रवासही एवढा सोपा नव्हता
|
राष्ट्रवादीचे सध्या दोनच आमदार आहेत
|
बेड उपलब्ध झाला नाही
|
याप्रकरणी रोज सुनावणी घेऊन हा खटला लवकरात लवकर निकाली लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते
|
या प्रकरणी चिंचवड पोलिस तपास करीत आहेत
|
उर्वरित बांधकामांवर कारवाई करण्यात आली नव्हती
|
कात्रज अग्निशमन दलाची मदत येईपर्यंत गाडी पूर्ण जळून खाक झाली होती
|
हा निधी देण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही
|
पण येथे तसा प्रकार नाही
|
माझ्या मताचा वेगळा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे
|
अंदमान निकोबार द्विपसमूहातील एका बेटावरील अत्यंत संरक्षित प्रजातीच्या सदस्यांकडून एका अमेरिकन पर्यटकाची हत्या झाल्याच्या घटनेनंतर महिनाभरात हा निर्णय घेण्यात आला आहे
|
त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली होती
|
'हा पेच लवकरात लवकर सुटावा अशी आमची इच्छा आहे
|
मागील वर्षी कमी पाऊस झाला
|
उगीच कुणाची तरी बदनामी करणे योग्य नाही
|
राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकॉइ होलँद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत
|
या जागेवर केवळ दोन वेळाच भाजप उमेदवाराला विजयी होता आलं होतं
|
'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटात आलिया भटही असणार आहे
|
यामध्ये मुलाचा मृत्यू झाला असून पत्नीसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत
|
त्यावर तोडगा काढायला हवा
|
दरम्यान वाहतूक पोलिसांनी मात्र पोलिसांवरील कारवाई अधिकच तीव्र केली आहे
|
त्यानंतर त्याने आपला मोर्चा पुण्यात वळवला होता
|
अंबडला टोळक्याकडून युवकाचा खून
|
तूळ आजचा दिवस धनलाभाचा आणि आनंददायी आहे
|
पोलिसांनी दोन ट्रॅक्टर दोन मिनी ट्रक व १५ मजूरांना ताब्यात घेतले
|
उर्जित पटेल यांच्या स्वाक्षरीच्या नव्या नोटा सहा महिने आधीच छापल्या होत्या असाही दावा सरकारी अधिकाऱ्याने या व्हिडीओमध्ये केला आहे
|
मात्र तो एकदाच करावा लागतो
|
चोक्कलिंगम जिल्हाधिकारी नवल किशोर राम पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार पिंपरीचिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे आदी उपस्थित होते
|
पुण्यात गुरुवारी ९९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली
|
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत
|
जामीन नाकारण्यात आल्यानंतर शर्मा यांनी न्यायालयाची बदनामी व नकारात्मक प्रसिद्धी करायला सुरुवात केली
|
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले
|
त्यापैकी एक लाख १३ हजार ८१९ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली
|
आपला प्रभाव वाढीला लागेल
|
असा सवाल भाजपनं केला होता
|
तूर्त पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे
|
घटनेत ८ जण जागीच ठार झाले असून ६ जखमींना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे
|
हे आश्चर्यच म्हणावे लागेल
|
बुधवार व गुरुवारपासून पाऊस कमी झाला होता त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत होणारी वाढ मंदावली होती
|
यात त्याचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती सूत्रांनी दिली
|
a1 स्थानकांमध्ये मध्य रेल्वेचे दादर दुसऱ्या तर सीएसएमटी १४ व्या स्थानी आहे
|
त्याशिवाय देशातील काही जिल्ह्यांमध्येही तो करण्यात आला
|
फियालोह यांनी अनेक जटील गुन्हे उघडकीस आणले परंतु रामन राघव याला अटक केल्यानंतर त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते
|
या पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवरून आता आरोपप्रत्यारोप होऊ लागले आहेत
|
२१ दिवसांनंतर चंद्राच्या कक्षेत१६ दिवसांनंतर पृथ्वीच्या कक्षेतून चांद्रयान २ बाहेर पडेल
|
मात्र त्यानंतरही यासंदर्भात कोणतेही उपाय करण्यात आलेले नाहीत
|
याच पिलरला धडकून पाच जणांचा बळी गेल्याची घटना ३१ जुलै २०१४ रोजी घडली होती
|
रीतसर पंचनामा करून जिया हिचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला
|
असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत
|
आता ही संख्या नगण्य झाली आहे
|
तसा तो करता येणार नाही
|
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका राजश्री वैशंपायन यांनी केले
|
यासंदर्भात अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सरकार यंदा प्रत्यक्ष करांवर भर देईल
|
मोनिकाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला असून त्या अहवालानंतरच मृत्यूचे गूढ उकलेल असं पोलिसांनी सांगितलं
|
आर्थिक स्थिती तेवढी चांगली नाही
|
मुंबईकोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस कल्याणइगतपुरीमनमाडदौंडपुणेमिरज मार्गे वळविण्यात आली
|
२०१९२० या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान २९१३८ कोटींची वसुली झाली होती
|
या प्रकरणी एका ४६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे
|
सध्या तरी या पुलावर रिक्षा मोटरसायकल तसेच अवजड वाहनांना प्रवेशास बंदी आहे
|
दिवसभरात ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली
|
आज नीट२ पार पडते आहे
|
ती साडेबारा वाजता आली
|
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याला देशभक्त म्हटले जात असेल तर महात्मा गांधी देशद्रोही होते
|
कामात व्यस्तपणा राहिल्याने कुटुंबासाठी वेळ देता येणार नाही
|
१५ सप्टेंबरला त्याला भेटण्यासाठी बोलावले
|
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे
|
त्यापैकी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ७९४ जणांवर भारतीय दंड संहिता १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे
|
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी घेतला आहे
|
देशाला आपल्या शूर जवानांचा अभिमान आहे
|
न्यायालयाने त्यांना १० मेपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे
|
याप्रकरणी तुळींज पोलिस स्टेशनात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
|
त्यांनी जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली
|
त्यामुळे हे काम पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या
|
कर्नाटक १२९ उत्तर प्रदेशमध्ये ९४ पंजाबमध्ये ८८ आंध्र प्रदेश ६८ मृत्यू झालेले आहेत
|
महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल
|
या प्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत
|
पण गर्दी कमीच दिसली
|
जिल्ह्यात आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या ९१ हजार ५५९ जणांपैकी ८२ हजार ४३९ जण आजारमुक्त झाले आहेत
|
पंधरा वर्षांपूर्वी कोरे यांनी जनसुराज्यची स्थापना केली
|
उसाची ट्रक उलटून एक ठार
|
रविचंद्रन अश्विनची फिरकीही कमाल दाखवू शकली नाही
|
त्यांनी आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा केली
|
ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेले नाही
|
३१ जानेवारी २०१७ रोजी ते सेवानिवृत्त झाले होते
|
त्यानंतर एमएमआरडीएतील अधिकारी त्यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल केले
|
No dataset card yet
New: Create and edit this dataset card directly on the website!
Contribute a Dataset Card