text
stringlengths
1
5.19k
20 जून 2015 _ लेखक dima _ टिप्पण्या बंद वर 2014 दुकाती 1199 superleggera आपण विचारा असेल तर आपण करू शकत नाही
दुकाती 98 t
स्मार्ट escooter दुकाती diavel बजाज शोधा होंडा goldwing नमुना m1 ktm 125 शर्यत संकल्पना हर्लेडेव्हिडसन xr 1200 संकल्पना सुझुकी ब राजा संकल्पना होंडा dn01 स्वयंचलित क्रीडा टेहळणीसाठी संकल्पना सुझुकी एक 650 होंडा dn01 भारतीय मुख्य क्लासिक moto guzzi 1000 डाटोना इंजेक्शन brammo enertia मार्क agusta 1100 ग्रांप्री बाईक कावासाकी er6n रॉयल एनफिल्ड बुलेट 500 क्लासिक मोटारसायकल होंडा ड्रीम लहान मुले dokitto सुझुकी बराजा अंतिम नमुना सुझुकी colleda co aprilia मन 850 एक मोटारसायकल होंडा मध्ये होंडा x4 कमी खाली दुकाती 60 दुकाती desmosedici gp11 बाईक कावासाकी स्क्वेअर चार
शिवसेनेचा चला सत्ता सोडू या कार्यक्रम जोरात राधाकृष्ण विखे पाटील
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेची चांगलीच खिल्ली उडवली
टीम महाराष्ट्र देशा राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने घोटाळेबाज भाजपा नावाची पुस्तिका वितरित करून भाजपा वर अत्यंत गंभीर आरोप केलेतमात्र शिवसेनेची हि निव्वळ स्टंटबाजी असुन शिवसेनेने केवळ देखावा न करता या घोटाळेबाज सरकारमधून बाहेर पडून दाखवावं तरच शिवसेनेच्या या आरोपात काही अर्थ आहे असं म्हणता येईल
शिवसेनेचं दुटप्पी वागणं लोकांच्या लक्षात येतयचला हवा येऊ द्या या हास्य कार्यक्रमप्रमाणे शिवसेनेचा मातोश्री production निर्मित चला सत्ता सोडू या हा कार्यक्रम सुरू असल्याचे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेची चांगलीच खिल्ली उडवली
संचित कळले होते कळले नव्हते
home » marathi kavita मराठी कविता » भेट
तूच सांग अजून किती दिवस
तुला नुसतंच स्वप्नात पाहू
अजूनही मी रे जगतेय
तू हे सर्व काही करतोस
आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ७ जुलै २०१७ फक्त २ मिनिटात news
मुखपृष्ठ बातम्या आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ७ जुलै २०१७ फक्त २ मिनिटात
आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ७ जुलै २०१७ फक्त २ मिनिटात
अर्थसंकेत मराठीतील एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वृत्त वाहिनी आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ७ जुलै २०१७ फक्त २ मिनिटात नक्की बघा आणि शेअर करा आपले मत नोंदवा like share subscribe and comment अधिक माहितीसाठी आणि जाहिरातीसाठी संपर्क ९८१९४९९२७९
व्यवसाय विषयक बातम्या मंगळवार २४ जुलै २०१८ news
मुखपृष्ठ बातम्या व्यवसाय विषयक बातम्या मंगळवार २४ जुलै २०१८
व्यवसाय विषयक बातम्या मंगळवार २४ जुलै २०१८ महिनाभर नोकरीत नसलेल्या व्यक्तीला पी एफ मधून ७५ टक्के पैसे काढता येणार २०१८ मध्ये कार्यालयांसाठी जागेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे कंपन्यांना ठेवता येणार नाहीत अर्थसंकेत मराठीतील एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वृत्त वाहिनी like share subscribe and comment अधिक माहितीसाठी संपर्क ९८१९४९९२७९ प्रशस्त १ आणि २ bhk घर नेरळ (कर्जत ) sms vakas on 56070
पालघर पोटनिवडणूक शिवसेना भाजपकडून प्रतिष्ठेची बनली असून या पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे शिवसेनेने दिवंगत खासदार वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन भावनिक मुद्द्याला उद्धव ठाकरे यांनी हात घातला आहे वनगा कुटुंबीयांचे साधे सांत्वनही करायला भाजपला वेळ मिळाला नसल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे
चलनी नोटा रद्द झाल्यानंतर बँकामध्ये रु१३ लाख करोड जमा news
मुखपृष्ठ बातम्या चलनी नोटा रद्द झाल्यानंतर बँकामध्ये रु१३ लाख करोड जमा
चलनी नोटा रद्द झाल्यानंतर बँकामध्ये रु१३ लाख करोड जमा
मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्तीमुळे शेट्टी यांनी आपला राजीनाम्याच्या निर्णय मागे घेतला आहे मात्र आपण काही चुकीचं बोललो नसल्याने माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं गोपाळ शेट्टीं यांनी म्हंटले आहे
मणिशंकर अय्यर यांच्या या वक्तव्याचा कॉंग्रेसचे भावी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा समाचार घेत अय्यरांना माफी मागण्यास सांगितले होते
नवीन दुवा येथे उपलब्ध आहे https//wwwmarathimatinet/maharashtra/travel/forts/korigadfort/
previous rpf रेल्वे सुरक्षा बल 9739 भरती परीक्षा जाहीर 📋19/12/2018
next नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अप्रेन्टिस पदांच्या 275 जागा 🆑05/12/2018
published नोव्हेंबर 15 2012 at 280 × 250 in गाजराचा हलवा
ना मा निराळे
दिवाळी अंक २०१७
आजचे राशीभविष्य
आमच्या विषयी
पृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ
संग्रहित छायाचित्र
मुंबई जुहू येथून उड्डाण केलेले ओएनजीसीचे पवनहंस हेलिकॉप्टर सकाळी डहाणूजवळील समुद्रात कोसळले या हेलिकॉप्टरमधून ओएनजीसीचे ५ कर्मचारी आणि २ पायलट प्रवास करीत होते यांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला असून इतर तीन जणांचा शोध सुरु आहे जुहू येथून ओएनजीसीच्या ऑफशोर डेव्हलपमेंट एरियाकडे (ओडीए) निघालेल्या या हेलिकॉप्टरचा सकाळी एअर ट्राफिक कन्ट्रोलशी संपर्क तुटल्याने ते समुद्रात कोसळल्याची भीती व्यक्त केली जात होती दरम्यान नौदल आणि तटरक्षकदलाकडून समुद्रात बचावकार्य सुरु आहे
महत्त्वाच्या बातम्या
rti द्वारे विचारलं १५ लाख रुपये केव्हा मिळणार उत्तर मिळालं
पाक खेळाडूची विनंती खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला पण आज मदतीची गरज
आजचे राशीभविष्य मंगळवार २४ एप्रिल २०१८
ओेएनजीसीच्या ५ अधिकाऱ्यांना घेऊन निघालेल्या या हेलिकॉप्टरने जुहू येथून सकाळी १०२० वाजता उड्डाण केले हे हेलिकॉप्टर मुंबईनजीक अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या तळावर १०५८ वाजता पोहोचणे अपेक्षित होते मात्र ते अद्याप येथे पोहोचलेले नाही मुंबईपासून समुद्रात ३० नॉटिकल माइल्स इतक्या अंतरावर गेल्यानंतर १०३० वाजल्यापासून या हेलिकॉप्टरचा एअर ट्राफिक कन्ट्रोलशी संपर्क होऊ शकला नव्हता मात्र आता हे हेलिकॉप्टर डहाणूजवळ समुद्रात कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे कारण या हेलिकॉप्टरचे अवशेष नौदलाला या ठिकाणी आढळून आले आहेत
याप्रकरणी प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री धर्मेंद प्रधान म्हणाले नौदल आणि तटरक्षक दल आपले काम करीत असून त्यांच्या समन्वयासाठी मी मुंबईकडे निघालो आहे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासोबत याप्रकरणी चर्चा झाली आहे त्यांनी यात सहकार्याची भुमिका दाखवली असून नौदल आणि तटरक्षकदलाला यामध्ये पूर्णपणे सहकार्याचे आदेश दिले आहेत
ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मुंबईत ५८ वर्षांची आया अटकेत शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार
रघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार
वरील बातमीपत्र वाचले पाच कर्मचारी व दोन पायलट ह्यांची नावे दिली असती तर त्यांच्या नातेवाईकांना शोधणे यॊग्य ठरले असते हि नावे का प्रकाशित करण्यात आली नाहीत
खालील बातम्या तुम्ही वाचल्या का
मी शाहरुखचा स्वदेस पाहिलाच नाही आमिर खान
शाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं त्या तरुणीचा आरोप
महापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद
दिवाळी अंक २०१७
आजचे राशीभविष्य
आमच्या विषयी
लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही
रिलायन्सच्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड
काही वस्तूंच्या किमती गेल्या वर्षी इतक्याच असून काही वस्तूंमध्ये किरकोळ स्वरूपाची भाववाढ झाली आहे
गणरायाचे सोमवारी वाजत गाजत नाचत गर्जत आगमन होत आहे त्यानिमित्त आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंनी वसईतील सर्वच बाजारपेठा सजल्या आहेत निरनिराळ्या साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिक महिलांची गर्दी वाढू लागली आहे काही वस्तूंच्या किमती गेल्या वर्षी इतक्याच असून काही वस्तूंमध्ये किरकोळ स्वरूपाची भाववाढ झाली आहे
लहानमोठय़ा अगरबत्त्या ३० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत
गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची उत्सवाच्या काळातच विक्री करावी लागते त्यामुळे दरवर्षी नवीन सामान आणतो आणि त्याची विक्री करतो त्यामुळे गेल्या वर्षी इतक्याच किमती यंदाही आहेत
दीपक म्हात्रे मनोज म्हात्रे वसईतील पूजेच्या साहित्याचे विक्रेते
ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
आणखी महत्त्वाच्या बातम्या
खालील बातम्या तुम्ही वाचल्या का
#metoo मोहिमेवर लतादीदी म्हणतात
video रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री
#metoo २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं सैफचा धक्कादायक खुलासा
#metoo आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय
भारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न
रेल्वे प्रवासी आता झीरो एफआयआर दाखल करू शकणार
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती
sarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
पिंपरी चिंचवड
शेतकरी आत्महत्येवर राजकारण करू नका मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्यातील सुमारे 31 लाख शेतकर्यांवर कर्जाचा बोजा आहे हा बोजा हटविण्यासाठी शासनाला सुमारे 30 हजार 500 कोटी रुपयांची गरज आहे मात्र याबरोबरच शेतीमध्ये शाश्वत गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे मुख्यमंत्री
मुंबई विधिमंडळ अधिवेशनाच्या सलग दहाव्या दिवशीही कर्जमाफीसाठी आग्रही असलेल्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी चांगलेच धारेवर धरले शेतकरी आत्महत्या कोणत्या सरकारच्या काळात सुरु झाल्या याच्या तपशीलात जायचे नसल्याचे सांगत फडणविसांनी विरोधकांना टोला लगावाला तसेच या विषयाचे राजकारण न करता सभागृहात मांडला जाणारा अर्थसंकल्प शांतपणे ऐकून घेण्याची विनंती त्यांनी विरोधकांना केली
याच दरम्यान सभापतींच्या परवानगीने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस निवेदन करण्यासाठी उभे राहिले मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला याच गोंधळात मुख्यमंत्र्यांना आपले निवेदन करावे लागले
राज्यातील सुमारे 31 लाख शेतकर्यांवर कर्जाचा बोजा आहे हा बोजा हटविण्यासाठी शासनाला सुमारे 30 हजार 500 कोटी रुपयांची गरज आहे मात्र याबरोबरच शेतीमध्ये शाश्वत गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यानी निवेदनाला सुरुवात केली
शासनाला शेतकऱ्यांची काळजी असल्यानेच उच्चस्तरीय समितिने केंद्रीय अर्थमंत्री आणि कृषीमंत्र्यांची भेट घेतली या मुद्द्यावर केंद्राने सकारात्मकता दाखविली असली तरीही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मागे हटणार नाही असेही ते म्हणाले सरसकट कर्जमाफी केली तर नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या 70 टक्के शेतकऱ्यांवर अन्याय होईल म्हणून शाश्वत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले तसेच गेल्या वेळी केलेल्या कर्जमाफी नंतरही 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या आत्महत्याना सुरुवात कोणाच्या काळात झाली याच्या तपशिलात मला जायचे नाही पण या विषयावर राजकारण न करता विरोधकांनी आज मांडला जाणारा अर्थसंकल्प आणि केंद्राकडून अपेक्षित असलेला प्रतिसाद याची ज़रा प्रतीक्षा करावी तसेच कामकाज सुरळीतपणे चालु द्यावे अशी विनंती त्यांनी विरोधकांना केली
विश्वजित तुला त्रास होईल असे पाप माझ्याकडून कधीही होणार नाही जयंत पाटलांचे आश्‍वासन
सांगली ः पतंगराव कदम मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राचे आजचे चित्र वेगळे दिसले असते त्यांची कामाची अखंड धडाडी महाराष्ट्राच्या हितासाठी होती अशा
डहाणू ः देशात शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे मात्र धरण महामार्गाचे चौपदरीकरण सहा पदरीकरण बुलेट ट्रेन कॉरिडोर इंडस्ट्रियल झोनसाठी