diff --git "a/dummy/dummy_mr_train.csv" "b/dummy/dummy_mr_train.csv" new file mode 100644--- /dev/null +++ "b/dummy/dummy_mr_train.csv" @@ -0,0 +1,5001 @@ +text +भारताचा इतिहाससविनय कायदेभंग चळवळ +कलकत्ता अधिवेशनात ब्रिटिश सरकारला देण्यात आलेली ३१ डिसेंबर१९२९ ही मुदत संपताच राष्ट्रीय सभेने लाहोर अधिवेशात अध्यक्ष पं. जवाहरलाल म्हणून साजरा करण्याचे व स्वातंत्र्याची शपथ घेण्याचे आवाहन भारतीय जनतेस करण्यात आले. पूर्ण स्वराज्याच्या प्राप्तीसाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. +"" +उछलनाकैम शोउंगली करनानिगलना +मुखमैथुनवीर्य चाटनाउंगली करनानिगलना +डिल्डो से चुदाईफेशियलझटकेकिनारे सहलाना +ब्लोविंगवीर्य चाटनानाचनारूम का बादशाह +उछलनाडिल्डो खेलस्खलनझटके +टट्टे चूसनाबीडीएसएमदुगना घुसड़वानाचूचे चाटना +फेशियलप्यार करनामसाजचूचे चाटना +एशियाई मसाजअंदर वीर्यचुदाईचुदाई मशीन +गांड से मुंहचहरे पर वीर्यअन्दर गले तकसमूह सेक्स +कोई चुदाई नहींधुंआ उडानाचुचे चोदनारूम का बादशाह +गांड चाटनाबीडीएसएमकपडे उतारनाचूचों पर वीर्य +कमशॉटमजे करनाजबरदस्त चुदाईचुदाई मशीन +"" +उपयोग डोसेज दुष्परिणाम फायदे अभिक्रिया आणि सूचना + फायदे आणि वापर + चे डोसेज आणि कसे घ्यावे + दुष्परिणाम + संबंधित सूचना +इतर औषधांसह ची तीव्र अभिक्रिया + निषिद्धता + विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न +आहार आणि अल्कोहोलसह ची अभिक्रिया + फायदे आणि वापर + खालील उपचारासाठी वापरले जाते + चे डोसेज आणि कसे घ्यावे + चे घटक + दुष्परिणाम +संशोधनाच्या अनुसार जेव्हा घेतले जाते तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात + संबंधित सूचना +गर्भवती महिलांसाठी चा वापर सुरक्षित आहे काय +गर्भवती महिला कोणत्याही दुष्परिणामांची काळजी न करता घेऊ शकतात. +स्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान चा वापर सुरक्षित आहे काय + चा स्तनपान देणाऱ्या महिलांवर कोणताही हानिकारक परिणाम होत नाही. + चा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे + हे मूत्रपिंड साठी हानिकारक नाही आहे. + चा यकृतावरील परिणाम काय आहे + यकृत साठी पूर्णपणे सुरक्षित आहे. + चा हृदयावरील परिणाम काय आहे + हृदय साठी पूर्णपणे सुरक्षित आहे. +इतर औषधांसह ची तीव्र अभिक्रिया + खालील औषधांबरोबर घेऊ नये कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात + निषिद्धता +तुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय घेऊ नये + विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न + हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय +नाही घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही. +होय घेतल्यानंतर तुम्ही आरामात मशिनरी वापरू शकता किंवा वाहन चालवू शकता कारण यामुळे तुम्हाला पेंग येत नाही. +होय परंतु केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या. +नाही चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे. +आहार आणि अल्कोहोलसह ची अभिक्रिया +आहार आणि दरम्यान अभिक्रिया +आहाराबरोबर घेतल्याने कोणतीही समस्या येत नाही. +अल्कोहोल आणि दरम्यान अभिक्रिया + घेताना मर्यादित प्रमाणात अल्कोहोल घेतल्यास कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत. परंतु खबरदारी घेणे उत्तम ठरेल. + चे सर्व पर्याय बघा +तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा +तुम्ही याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय +तुम्ही च्या किती मात्रेस घेतले आहे +तुम्ही चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय +तुम्ही चे सेवन कोणत्या वेळी करता +"" +दिवाळी मुहूर्तावर वाहन खरेदीची धूम + +दिवाळी मुहूर्तावर वाहन खरेदीची धूम +पुणे दिवाळीच्या मुहूर्तावर यंदा दुचाकी आणि चारचाकी खरेदीत सुमारे टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वसुबारस धनत्रयोदशी नरकचतृर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज या सहा दिवशीही वाहन खरेदी झाली आहे. +सणउत्सवाच्या मुहूर्तावर कंपन्यांनी दिलेल्या भरघोस सवलतींमुळे वाहन खरेदीकडे लोकांचा ओढा दिसला. युवकयुवतींची दुचाकीला पसंती मिळाली तर काहींनी कुटुंबीयांसाठी चारचाकी खरेदी करण्याचा मुहूर्त गाठला असे विक्रेत्यांनी सांगितले. विशेषतः धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन आणि पाडवा या तिन्ही दिवशी चांगला प्रतिसाद लाभला. +चारचाकीचे विक्रेते कौशिक कोठारी म्हणाले चारचाकी बुकिंगला यंदा चांगला प्रतिसाद होता. अनेकांनी दिवाळीला घरी चारचाकी आणण्याचा मुहूर्त साधला. यंदा चारचाकी खरेदीची धूम होती. खासकरून धनदत्रोदशी लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला मोठ्या संख्येने वाहनांची खरेदी झाली. +दुचाकी विक्रेते मंगेश परतानी म्हणाले दिवाळीत यंदा सुमारे तीन हजार दुचाकींचे बुकिंग झाल्याचा अंदाज आहे. कंपन्यांनी दिलेली सूट आणि सवलतींमुळे मागणी वाढली आह��. +नवरात्रापासूनच दिवाळीच्या मुहूर्तासाठी दुचाकीच्या बुकिंगला सुरवात झाली. यंदा वाहन खरेदीत टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली. दुचाकी गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. तर चारचाकी घेणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. दिवाळीत गाड्यांचा ताबा घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. + विक्रांत जगताप दुचाकी विक्रेते +"" +डरना जरुरी है! नेटफ्लिक्स घेऊन आलंय + + महाराष्ट्र टाइम्स.कॉम +मुंबई सेक्रेड गेम्सच्या यशानंतर नेटफ्लिक्स त्यांची आगामी घोस्ट स्टोरीज सीरिज घेऊन येत आहेत. नुकताच नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला. नेटफ्लिक्ससाठी लस्ट स्टोरीजचं दिग्दर्शन केलेले चार दिग्दर्शक करण जोहर अनुराग कश्यप झोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी यांनी या घोस्ट स्टोरीजमधील चार कथांचं दिग्दर्शन केलं आहे. या सीरिजमध्ये चार वेगवेगळ्या हॉरर स्टोरी सांगण्यात आल्या आहेत. +ट्रेलरमध्ये चारही कथांची झलक दाखवण्यात आली आहे. सर्वसामान्य हॉरर सीरिजपेक्षा ही सीरिज वेगळी असल्याचा दावा दिग्दर्शकांकडून करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये नवविवाहित दांम्पत्य नर्स एक गरोदर महिला आणि एका रहस्यमयी मुलाची कथा सांगण्यात आली आहे. +करण जोहरने नवदांम्पत्याच्या कथेचं दिग्दर्शन केलं आहे. यात मृणाल ठाकुर आणि अविनाश तिवारी दिसतील. लग्नानंतर बेडरूममधील एका सीनमध्ये मृणालचा नवरा अविनाश अचानक न दिसणाऱ्या आजीसोबत बोलताना पाहून ती घाबरते. तर दुसरी कथा झोया अख्तरची असून यात जान्हवी कपूर दिसते. जान्हवी या कथेत नर्सची भूमिका साकारत आहे. यात ती एक वयोवृद्ध महिलेची सुरेखा सीकरी सुश्रूशा करताना दिसत आहे. +तिसरी कथा झोया अख्तरची असून यात एक गरोदर महिला दाखवण्यात आली आहे जी एका मुलासोबत असते. या महिलेची व्यक्तिरेखा सोभिता धूलीपालाने साकारली आहे. एका सीनमध्ये सोभिता बाहुलीला जेवण भरवताना दिसते. तर शेवटची कथा दिबाकर बॅनर्जीने दिग्दर्शित केली आहे. यात दोन लहान मुलं दाखवण्यात आली आहेत. +अभिनेत्री मौसमी चटर्जी यांच्या मुलीचं निधन महत्तवाचा लेख +"" +. + . +वाठारांक सिध्दटेक वा सिध्दक्षेत्र तर श्री विनायकाक सिध्दीविनायक अशें म्हणटात. +ह्या सिध्दीविनायकाची सोंड उजवे वटेन आसा म्हूण ह्या दैवतांक कडक आनी जागरुक मानतात. व्यासान हांगा यज्ञ केल्लो अशेंय मानतात. भस्म���सारकी सृतिका हांगा मेळटा. मोरया गोसाव्यान सगळ्यांत पयलीं हांगा खर तप केल्ले उपरांत तो मेरगांवाक गेलो. +ह्या देवळाचें तोंड उत्तर दिकेक आसा. गांवचे शीमेर सावन देवळामेरेन सरदार हरिपंत फडके बांदिल्लो फरशेचो रस्तो आसा. देवळांतली देवाची गर्भकूड फूट ऊंच आनी फूट रुंद आसा. सिध्दीविनायका भोंवतणचें मखर पितूळचें तर शिवासन फातराचें आसा. ताच्या दाव्या वटेन जय विजयाच्यो मूर्ती आसात. मदल्या गर्भकुडींत देवाचें शेजेघर आसा. ताच्या कुशीक शिवपंचायतन आसा. भायले वटेन सभामंडप ताच्या फुडे मुखेलदार आनी नगारखानो आसा. +श्री सिध्दीविनायकाची मूर्त स्वयंभू आसून ताची लांबाय फूट ऊंच आनी अडेज फूट रूंद आसा. तिचें तोंड उत्तर दिके वटेन आसा. सोंड उजव्या वटेन घुंवडायल्या. मांडयेचें आसन घालून बशिल्ल्या सिध्दीविनायकाचेर ऋध्दिसिध्दी बशिल्ल्यो दिसतात. +भाद्रपद शु. १ ते ५ आनी माघ शु. १ ते ५ हांगा सिध्दीविनायकाची व्हडली परब जाता. +अष्टाध्यायीः नामनेचो संस्कृत व्याकरणकार पाणिनी हाणें व्याकरणाचेर बरयल्ल्या ग्रंथाचें नांव अष्टाध्यायी अशें आसा. हो ग्रंथ सुत्ररुपान रचला. हातूंत वेदाच्या आंगाचो आस्पाव केला. हातूंत ३९८१ सुत्रां आसून आरंभाक वर्णसमाम्नायाचीं १४ प्रत्याहार सुत्रां आसात. हीं प्रत्याहार सुत्रां शिवाच्या डमरुंतल्यान भायर सल्लीं अशी आख्यायिका आसा. हे ग्रंथ एक हजार अनुष्टुभ श्लोकांच्या बरोबरीन भरतां. महाभाश्यांत अष्टाध्यायीक सर्ववेद परिशद शास्त्र म्हळां. सगळ्यो वैदिक संहिता आनी तांची प्रतिशारख्य हाचो पाणिनीन पुराय आदर दवल्ला. अष्टाध्यायींत शाकटायन शाकल्य आपिशलि गार्ग्य गालव शौनक स्फोटायन भारद्वाज काश्यप चाक्रवर्मण ह्या वैयाकरण पुर्वाचार्याचो मानान उल्लेख केला. +अष्टाध्यायींत आठ अध्याय आसून दर अध्यायांत चार पाद आसात. दरेक अध्यायांत आनी पादांत सुत्राचें सारकें वांटप जावंक ना. पाणिनीच्या सुत्रांच्यो संज्ञा परिभाषा विधी नियम आनी अतिदेश अश्यो पांच तरा आसात. +पयल्या आनी दुसऱ्या अध्यायांत संज्ञा आनी परिभाषा हांचीं सुत्रा आसात. तातूंत क्रियेखातीर आत्मनेपद परस्मैपद आनी संज्ञेखातीर विभक्ति आनी समास हे दोन विशय आयल्यात. तीन ते पांच अध्यायांत कृदन्त तव्दित ह्या प्रत्ययांचें निरुपण केलां. सव्या अध्यायांत व्दित्व संप्रसारण संधि स्वर आगम लोप दीर्घ आनी हेर विशयांवेलीं सुत्रां आसात. सातव्या अध्यायांत अंगाधिकार नांवाचंं प्रकरण आयलां. तातूंत प्रत्ययाक लागून मूळ शब्दांत आनी मूळ शब्दाक लागून प्रत्ययाक जावपी बदलाचो नियाळ आयलो. आठव्या अध्यायांत व्दित्व प्लुत णत्व षत्व हांचे नेम दिल्यात. पाणिनीची सुत्ररचना इतली ज्युस्ताक ज्युस्त जाल्या की तातूंत कसलेच दोश सांपडनात. एक फावट सूत्र घडयतकच पाणिनी तातूंत कसलोच बदल घडयनासलो अशें पतंजली म्हणटा. +वयल्यो गजालीं सोडून वर्ण्य विशया कडेन संबदीत गणपाठ आनी धातुपाठ नांवाचीं दोन प्रकरणां आसून तींवूय पाणिनीनच बरयल्यांत अशें मानतात. अष्टाध्यायींत वैदीक संस्कृत आनी तत्कालीन शिष्ट भाशेंतले संस्कृत भाशेचो खोलायेन अभ्यास केला. अष्टाध्यायीची रचना घडचे आदी भारतांत शब्दविद्येचो वा उतरावळ शास्त्राचो पांवडो खूब वयर आसलो. पूण अष्टाध्यायी सारक्या तेजीश्ट ग्रंथाक लागून ह्या शास्त्राचो पांवडो आनीकूय वाडलो. निमाणे अशी परिस्थिती उप्रासली की अष्टाध्यायी मुखार हेर ग्रंथ कुस्कुटावरी दिसपाक लागले. अष्टाध्यायीचेर खांची कोनशांनी चर्चा अभ्यास जावंक लागले. ताका एक प्रमाण ग्रंथ म्हूण मान्यताय मेळ्ळी. अष्टाध्यायीचें ध्येय वैदिक अर्थ स्पश्ट करप हो आशिल्ल्यान फुडाराक तातूंतले यास्काचें निरुक्त तितले तगून उरले. हें ग्रंथ निरुक्तावरी एककर्तूक आसा. +बर्नेल नांवाचो नामनेचो विद्वान म्हणटा. अडेज हजार वर्सा उपरांत लेगीत अष्टाध्यायीचो पाठ जितलो शुध्द आनी नितळ आसा तितलो दुसऱ्या खंयच्याच संस्कृत ग्रंथांनी मेळना. वेबरान अष्टाध्यायीक संवसारांतल्या सगळ्या व्याकरण ग्रंथांत व्हड मानला. पाणिनीचीं सुत्रां सामकीं थोड्या भितर येतात. ताका स्वल्पाक्षर करपाखातीर पाणिनीन दरेक प्रत्याहारांत वेगवेगळे नेम घडयल्यात. वयले नेम ताचे बुध्दीचो आवांठ केदे व्हड तांकीचो आसलो तें दाखयतात. पाणिनीचो हो ग्रंथ म्हळ्यार संस्कृत भाशेक ताणें दिल्ली एक व्हड भेट जावन आसा. जंय जंय संस्कृत भास पावल्या थंय थंय पाणिनीचें व्याकरण प्रमाण मानलां. +अष्टाध्यायीचे निर्मणेक लागून अर्थव्याख्येक वा पैशांच्या वेव्हाराक व्हड फायदो जालो अशी एक वृत्ती चलत आयल्या. पतंजलीन अष्टाध्यायीक तेच खातीर वृतिसूत्र अशें नांव दिलां. +वयल्या कांय वृत्ती भायर आनीकूय कांय वृत्ती आसल्यो. तांतली काशिकावृत्ति आयजूय मेळटा. सुमार दोनशीं वर्सा उपरांत कात्यायनान अष्टाध्यायीच्या सुत्रांचो वेगवेगळ्या आंगांनी अभ्यास करपी ग्रंथ बरयलो. हातूंत चार हजार वार्तिकां सूत्रशैलींत बरयल्यांत. फुडें पतंजलीन ह्याच आदाराचेर आपलें व्याकरण महाभाष्य बरयलें. पाणिनीच्या सुत्रांचे अर्थ उदाहरणां आनी प्रक्रिया ह्या तीनूय नदरांनी महाभाष्याचो ग्रंथ पुराय आसा. +अष्टाध्यायीचें खाशेलेंपण म्हळ्यार ताणें आपल्या ग्रंथांत धातू सावन शब्दनिर्वाचन मेरेनचे पद्दतीचो आस्पाव केलो. त्यावेळावेलो पुराय संवसार जाणा आशिल्ल्या सगळ्या धातूंचो संग्रह ताणें धातुपाठांत केला. भारतांतल्यो सगळ्यो आर्य भाशा आनी बोली हांचो अभ्यास करपाखातीर धातुपाठ हो खास पाठ जावन आसा. ह्या ग्रंथाचें दुसरें खाशेलेंपण म्हळ्यार संस्कृत भाशेच्या सगळ्या आंगांचेर ह्य ग्रंथांत उजवाड पडला. +असूरः असूर म्हळ्यार देवांचे दुस्मान. हांकां दुसरींय नांवां आसात तीं अशीः दितीचे पूत देखून दैत्य. दनूचे पूत देखून दानव. हांणी धर्तरेचेर धा युगां राज्य केलें. तांचीं देवां आड बारा झुजां जालीं. तांणी देवांचेर जायते खेपे जैत मेळयलां. तैत्तिरीय ब्राह्मणांत असूर शब्दाची व्याख्या अशी केल्या तेनासुना सुरानसृजत तदसुराणामसुरत्वम् अर्थ त्या असून म्हळ्यार प्राणान प्रजापतीन तांकां निर्मिल्ले देखून तांकां असूर म्हणटात. असूर उतराचो खरो अर्थ म्हल्यार प्राणवान बळिश्ट वीर्यवान पराक्रमी. +देव आनी असूर हे दोनूय प्रजापतीचे पूत. असूर व्हडले आनी देव धाकले. प्रजापतीन देवाक दिसाचे आनी असूरांक रातीचे उत्पन्न केले. शतपथ ब्राह्मण. प्रजापतीन असूरांक अंधकार आनी माया ह्यो गजाली दिल्यो. देखून ते मायेची उपासना करूंक लागले. असूर हें उतर ऋग्वेदांत सुमार फावट आयलां. तातूंत सुवातींचेर ताचो वापर देव ह्या अर्थान केला. ऋग्वेदांत वरुणाक आनी हेर देवांक असूर अशें म्हळां. अग्निदेवाक लेगीत असूर असो लेखला. हांचे पुरोयतपण भार्गवशुक्र हाचे कडेन आशिल्लें. असूर लोक खंयचे हाचेविशीं चार मतां आसात असूर म्हळ्यार . पूर्विल्ले सुमेरियन लोक. . पूर्विल्ले असीरियन लोक . मगध वा दक्षिण बिहारांतले लोक . पूर्विल्ले इराणी अहुरमज्दाचे अनुयायी. +भारतांत आर्य संस्कृताय येवचेंपयलीं असूर दैत्य दानव आनी नाग अशे वेगवेगळ्या संस्कृतायांचे समाज आशिल्ले. हे लोक आर्यांचे विरोधक आशिल्ले. मेरु दोंगराचेर अमरावती नगरांत देवांचो राबितो आसा. जाल्यार मेरु दोंगराचे खाल इरावती हे असूरांचे नगर आसा अशें + ... + . +"" +अमरावतीत कृषिमंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे मुंडन प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन +अमरावतीत कृषिमंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे मुंडन प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन +आपल्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्ते शेतकरी शेतकरी संघटना यांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या घरावर जाऊन धोंडी काढली. मुंडन करत कृषीमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलन केले. +संजय शेंडे +अमरावती जुलै जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून सतत दुष्काळ असल्याने विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर्शीवरुड या भागातील संत्रा पूर्णपणे सुकला आहे. त्या भागातील आमदारअमरावतीचे पालकमंत्री व राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी यावर काहीच उपाययोजना न केल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्ते शेतकरी शेतकरी संघटना यांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या घरावर जाऊन धोंडी काढली. मुंडन करत कृषीमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलन केले. +विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर्शीवरुड भागातील संत्रा पूर्ण सुखल्यामुळे प्रति संत्रा झाडाला हजार रुपये शासकीय मदत मिळावी वरुड मोर्शी तालुका ड्रायझोन मुक्त झाला पाहिजे जिल्ह्यातील प्रकल्प ग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेऊन शेतकऱ्यांचे पेरणी ते कापणी हे सर्व कामे नरेगामधून झाली पाहिजे या सर्व मागण्यांसाठी बुधवारी अनिल बोंडे यांच्या घरावर शेतकऱ्यांनी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन केले. जिल्ह्यात पाणी येण्यासाठी आंदोलनामध्ये धोंडी सुद्धा काढण्यात आली. शेतकऱ्यांचा रोष व्यक्त करत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांच्या घरासमोर मुंडन करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. +कृषीमंत्र्यांच्या मतदार संघात शेतकऱ्याने संपवले +राज्याचे कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघातील बेनोडा शहीद येथील शेतकऱ्याने दुष्काळ व नापिकी व कर्जाबाजारी पणाला कंटाळून राहत्या घरी ग���फास घेऊन आत्महत्या केली. राजेंद्र पुंडलिक फरकाडे वय असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. +अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात गतवर्षी दुष्काळाने कहर केला आणि यंदा अद्याप पावसाचा थेंबही कोसळला नाही. त्यामुळे यंदाही दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येईल का अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. याच विवंचनेतून कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या मतदारसंघातील बेनोडा शहीद येथील राजेंद्र फरकाडे या शेतकऱ्यांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांची पत्नी मुलगा मुलगी शेतात गेले होते. परत येताच घरात गळफास घेतलेल्या मृतदेह त्यांच्या हाती लागला. +फरकाडे कुटुंबाकडे बेनोडा शहीद शेत शिवारात दोन एकर ओलिताची शेती आहे. यात संत्रा कपाशी तूरची लागवड केली होती. यावर्षी पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने कपाशीची वाढ खुंटली तर इतर पिकाची स्थिती चांगली नाही. शेतासाठी लागलेल्या खर्च देखील निघण्यास तयार नाही. यामुळे बँकेचे असलेले एक लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे मुलीचं लग्न शिवाय खासगी उसनवारी आणलेले पैसे देण्याची चिंता राजेंद्र फरकाडे यांना सतावत होती. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे सरकार बँकेने कर्ज दिले नाही तर बँकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगते. मात्र दुसरीकडे अशा प्रकारे शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवावी लागत आहे. + आम्हाला हिशेब पाहिजे उद्धव ठाकरेंचा विमा कंपन्यांना थेट इशारा +"" +जनार्दनस्वामी + मुख्यपृष्ठ जनार्दनस्वामी +नुकताच काही व्यक्तीगत कारणांमुळे नागपूरला जाण्याचा योग आला. तेव्हा एके दिवशी सकाळीच जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या एका शाखेत अगदी योगायोगानेच जाऊन पोहोचलो. मी शाळेत असतांना १९७३७४ चा सुमार असेल स्वतः जनार्दनस्वामी आमच्या शाळेत येऊन आम्हाला सुलभ सांघिक योगासने शिकवत असत. तेव्हाची आठवण जागी झाली. आज नागपूरच्या रामनगरातील त्यांच्या योगाभ्यासी मंडळाच्या कार्याचे एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले दिसून येते. नागपूर व विदर्भात मिळून मंडळाच्या ९४ शाखांतून दररोज सांघिक योगसाधनेची निशुल्क सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. +सांघिक योगासने योगोपचार योगाभ्यास व योगसाधना या सर्वच उपक्रमांद्वारे नागपूरात या योगपीठाचे कार्य सिद्धीस पोहोचलेले दिसून येते. त्याच अनुषंगाने श्री.जनार्दनस्वामींचा अल्पपरिचय इथे करून देत आहे. +योगमूर्ती परमपूजनीय श्री जनार्दनस्वामीजींचा जन्म कार्तिक वद्य १४ शके १८१४ इसवी सन १८९२ या दिवशी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कवठे गावी झाला. कुशाग्र बुद्धी व बहुविध व्यक्तित्व असलेल्या स्वामीजींनी अल्पवयातच चतुर्विध वेदवेदान्त अन्वयव्यतिरेक श्रृतीस्मृती व्याकरण आयुर्वेद ज्योतिषविद्या इत्यादी विषयांचे सखोल अध्ययन करून शास्त्रशुद्ध ज्ञान प्राप्त केले. +स्वामीजी स्वतःच एक चालते बोलते तीर्थक्षेत्र होते. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देऊन संन्याशाश्रमाची दीक्षा घेतली होती. भारतभ्रमण व नर्मदा परिक्रमा करत असतांना एका अज्ञात संन्याश्याने त्यांना योगविषयक ज्ञान प्रदान केले. +नंतर स्वामीजी नागपूरात आले. तो सूर्योदय नागपूरकरांसाठी भाग्यशाली ठरला. नागपूर ही कर्मभूमी मानलेल्या स्वामीजींनी शिवभावे जीवसेवा हे परमहंसांचे ब्रीद हृदयाशी बाळगून आबालवृद्धांना व्याधिमुक्त होण्याचा महामंत्र देण्यास प्रारंभ केला. तो मंत्र होता करा हो नियमित योगासने! धर्म संप्रदाय भाषा लिंग आयु आर्थिक परिस्थिती या सर्व भेदभावांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी समाधान सौख्य व निरोगत्व ही उद्दिष्टे साधण्याकरता योगसाधना अंगिकारण्याचा महामंत्र वायुवेगाने आबालवृद्धांपर्यंत पोहोचवण्याचे महत्कार्य करणारी ही महान विभूती नागपूर शहराचे भूषण ठरली आहे! +त्यांनी योगप्रसार व योगोपचार हे जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून घरोघरी योगगंगा पोहोचवण्याकरता १९५१ साली योगाभ्यासी मंडळाची स्थापना केली. प्रत्येकाला समाधान सुख व निरोगी जीवन लाभावे म्हणून सेवाभावाने निःशुल्क योगप्रशिक्षण देणे योगप्रसार करणे हे योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. समाधानाय सौख्याय नीरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसेत प्राज्ञः यथाशक्ति निरंतरः हा स्वामीजींचा संदेश हेच मंडळाचे घोषवाक्य बनलेले आहे. +स्वामीजी वीतराग अनिकेत व अयाचित वृत्तीने कठोर संन्यस्त जीवन जगले. त्यांचे आयुष्य अनेकांच्या स्मृतीपटलावर आजही कोरलेले आहे. नागपूरला योगपीठ स्थापन करणारी ही युगनिर्माता विभूती वैशाख कृष्ण १२ शके १९०० अर्थात २ जून १९७८ रोजी समाधिस्थ झाली. मंडळ परिसरातील स्वामीजींची समाधी योगसाधकांना सतत प्रेरणा देत आहे. +त्यांनी वडिलांच्या अस्थीविसर्जनाच्या निमित्ताने पायी हरिद्वारची यात्रा केली. परततांना हिमालयातही खूप प्रवास केला. सिद्धपूर येथे एका मंदिरात राहत असतांना स्वामीजींना अज्ञात गुरूंकडून योगाभ्यासाची दीक्षा मिळाली. त्यांनी दोनदा नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. मग नर्मदाकिनारीच हुशंगाबादच्या दत्तमंदिरात त्यांनी योगासने शिकवण्यास सुरूवात केली. +आज दूरदर्शन आकाशवाणी वृत्तपत्रे मासिके इत्यादी माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर योगप्रचार सुरू असतांना स्वामीजींनी त्या काळात योगासने शिकवतांना किती खदतर परिश्रम घेतले असतील याची कल्पनाही करणे कठिन आहे. ज्या काळात योगाविषयी अज्ञान होते समाजात उपेक्षेची वृत्ती होती त्या काळात धीरोदात्तपणे व अत्यंत चिकाटीने स्वामीजींनी लहान मुलांपासून मोठी माणसे व महिला यांच्यापर्यंत सर्वांना योगासने शिकवली. त्यांची आसने शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी होती. योगासने करून अनेक आजार बरे होऊ शकतात याचा विश्वास त्यांच्या कार्यामुळे लोकांमध्ये निर्माण झाला. त्यांनी प्रामुख्याने मध्यप्रदेश बिहार व महाराष्ट्र या राज्यांमध्ये पायी फिरून योगासने शिकवली. +स्वामीजींची योगप्रसारप्रचाराबाबतची श्रद्धा आणि चिकाटी दांडगी होती. त्या काळी खांडव्याला श्री तोमर या नावाचे नॉर्मल स्कूल अधिक्षक होते. त्यांना शाळांतून योगप्रसार करावा ही स्वामीजींची कल्पना पसंत पडली. त्यांच्याच सहकार्याने १९४८ मध्ये स्वामीजींनी शाळांतून योगप्रसार स्करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याकरता सूर्यनमस्कारादी १२ आसनांच्या सामुहिक व्यायामाचे एक प्रात्यक्षिकच त्यांनी सादर +केले. नॉर्मल स्कूल शिक्षकांना सुमारे दहा मिनिटांची ही योगड्रील स्वामीजींनी शिकवली. फक्त दहा मिनिटेच. किती अल्प काळ. पण तेवढ्या वेळातच जमिनिवर घामाने आकृती निघे. या ड्रीलसोबतच मयुरासन सर्वांगासन हलासन शीर्षासन शवासन अशा काही महत्त्वाच्या आसनांचा सुमारे २०२५ मिनिटांचा कार्यक्रमही स्वामिजींनी तयार करून दिला. श्री. तोमर फारच प्रभावित झाले होते. १५ दिवसांनंतर तोमर यांच्या आग्रहावरून एका हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. गुप्ता यांनी तोच कार्यक्रम त्यांच्या शाळेत राबवला. पुढे मध्यप्रदेशातील एक ��िल्हा सत्र न्यायाधीश श्री. एन. एच. मुजुमदार यांच्या शिफारशीवरून त्या काळचे जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. एम. एस. मोडक यांनी शाळांना पत्र पाठवून सांघिक योगकवायतींचा कार्यक्रम राबवण्यास सांगितले. +योगप्रसारार्थ १९४८ साली त्यांनी अमरावतीला योगसंमेलन भरवले व भारतीय योगाभ्यासी मंडळाची स्थापना केली. त्यानंतरच त्यांनी सुलभ सांघिक आसने व प्राणायाम ही पुस्तके लिहीली. शास्त्रीय संशोधन करून योगासनांच्या स्वरूपात सूर्यनमस्कार विकसित केला. त्याचे सचित्र तक्ते तयार केले. या सर्व साहित्याची किंमत ते अत्यल्प ठेवत असत. ते स्वतःच अशा साहित्याची विक्रीही करत. योगाभ्यास मात्र निःशुल्क शिकवत असत. १९५१ च्या संक्रांतीस स्वामीजी नागपुरात आले. नागपूरला त्यांनी दुसरे भारतीय योग संमेलन आयोजित केले. +योगासनांच्या प्रसारात स्वामीजींचे महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे सांघिक आसने होय. आतापर्यंत योगासनाविषयी ती एकट्याने करावयाची मोक्षप्राप्तीची कठोर तपस्या आहे असेच वातावरण होते. परंतु स्वामीजींच्या सोप्या सांघिक पद्धतीमुळे गावोगावी योगाचा प्रचार सुलभ झाला. +राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शारीरिक शिक्षण कार्यक्रमात योगासनांचा समावेश करण्याचे ठरल्यावर परमपूजनीय सरसंघचालक श्री. गुरूजींनी जनार्दनस्वामींनाच प्रथम द्वितीय व तृतीय वर्षांकरता आसनांची निवड व क्रम ठरवून पुस्तक लिहीण्यास सांगितले. त्याप्रमाणे जनार्दनस्वामींनी संघाच्या शारीरिक शिक्षण कार्यक्रमाची योजना करून दिलेली आहे. जानेवारी २००२ मध्ये रा. स्व. संघाच्या भारतात ३३ ००० गावी शाखा आहेत. जगभर ३५ देशांमध्ये संघाचे काम सुरू आहे. या शाखांच्या माध्यमातून लाखो स्वयंसेवकांपर्यंत योगासनाचा प्रचार होत आहे. +श्री. एकनाथजी रानडे यांनी कन्याकुमारीच्या श्रीपाद शिलेवर विवेकानंदांचे अप्रतिम स्मारक उभारल्यानंतर विवेकानंद केंद्र या स्वयंसेवी संस्थेची स्थापना १९५८ मध्ये केली. या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणात योगासनांना अग्रक्रम देण्याचे श्री. एकनाथजींनी ठरवले. त्याकरता व विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती कार्यकर्त्यांना योगासने व इतर योगक्रियांचे यथोचित मार्गदर्शन करण्यासाठी स्वामीजींना त्यांनी कन्याकुमारीस येऊन राहण्याची विनंती केली. त्यासाठी ते प्रत्यक्ष ना��पूरला येऊन स्वामीजींना भेटले. स्वामीजींनी हे दायित्व तात्काळ स्वीकारले. विवेकानंद केंद्राच्या पहिल्या शिबिराच्या उद्घाटनाला स्वामीजी उपस्थित राहिले. त्यानंतर महिनाभर तेथेच मुक्काम करून त्यांनी आपल्या पद्धतीप्रमाणे जीवनव्रतींना सर्व प्रकारच्या योगक्रिया स्वतः शिकवल्या. त्यानंतर प्रत्येक वर्षी येणाऱ्या नवीन जीवनव्रतींना सतत काही वर्षे स्वामीजींचे मार्गदर्शन लाभले. +विवेकानंद केंद्राच्या या प्रशिक्षण वर्गात स्वामीजींच्या साहाय्याला इंग्लंडमधून काही काळासाठी भरतात आलेले तरूण इंजिनियर श्री. कनू गोविल व मुंबईचे श्री. कोठारी हे असत. आज विवेकानंद केंद्राच्या सर्व शाखांतून स्त्रीपुरूषांना योगासनांचे प्रशिक्षण देण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यात स्वामीजींच्या तालीमीत तयार झालेले काही कार्यकर्ते आहेत. +आपल्या समाजात जुन्या काळी काही अज्ञानी व अविवेकी लोकांनी योगासंबंधी बराच अपप्रचार केला होता. त्यामुळे समाजात एक अपसमज रूढ झालेला होता की योगासने स्त्रियांना शिकवू नयेत. स्वामीजींनी या रूढीविरुद्ध कुठलाही आरडाओरदा न करता महिलांना योगासने शिकवण्यास सुरूवात केली. आपल्या देशातील कुटुंबरचना अशी आहे की घरातील स्त्री वर विविध जबाबदाऱ्यांचा भार येत असतो. हा सर्व ताण सहन करतांना तिची प्रकृती ढासळते. तिला अनेक आजार होतात. त्यावर केवळ औषध उपयोगी नसते. घरातील स्त्री दुःखी असेल तर संपूर्ण कुटुंबावरच त्याची छाया पडत असते. त्यामुळे स्त्री चे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. स्त्री सुखीआनंदी तर सारे कुटुंब सुखी व आनंदी राहू शकते. स्वामीजींनी घरोघरी जाऊन तसेच महिलांकरता स्वतंत्र सांघिक योगासनांचे वर्ग सुरू करून एक मौन क्रांती घडवून आणली. नागपूरच्या महाल भागात श्री. लक्ष्मीनारायण मंदिरातील सभामंडपात योगाभ्यासी मंडळाच्या वतीने महिलांकरता योगासनांचे वर्ग सुरू झाले. +डॉ. श्री. भा. वर्णेकर नागपूर विद्यापीठात संस्कृत विभागप्रमुख होते. ते एके दिवशी योगाभ्यासी मंडळात स्वामींना भेटण्यासाठी गेले असता स्वामीजींनी एक कागद त्यांच्या हाती दिला. त्यात लिहीले होते की जीवनात आरोग्य सुख आणि समाधान प्राप्त करण्याचा एकमात्र उपाय योगाभ्यास हाच आहे. प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे नित्य योगाभ्यास करावयास हवा. डॉ. वर��णेकर हा मजकूर वाचून स्वामीजींकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले. स्वामीजी हसून म्हणाले पाहता काय असे या अर्थाचा संस्कृत श्लोक आताच्या आता करून दाखवा. डॉ. वर्णेकरांनी लगेचच त्या संदेशाचा एक श्लोक तयार केला. तो असाः +योगमेवाभ्यसेत् प्राज्ञः यथाशक्ति निरंतरः +योगाभ्यासी मंडळाच्या मुद्रेवर हाच संदेश कोरल्या गेला. पुढे नागपूरच्या रामनगरातील योगाभ्यासी मंडळात स्वामीजींच्या समाधीस्थळावरही हाच संदेश अंकित केला आहे. योगाभ्यासी मंडळाचे ते बोधवाक्य म्हणूनच प्रचलित झालेले आहे. अतिशय सोप्या भाषेतील स्वामीजींची आसनांवरील पुस्तके हा आपल्यासाठी त्यांचा खूप मोठा ठेवा आहे. आसने व तीही सांघिक करण्याविषयी स्वामीजी आग्रही असत. कुणी त्यांना विचारले की हीच आसने घरी केली तर चालणार नाही का त्यावर स्वामीजी उत्तर देत की चालेल. पण सामुदायिक आसनांच्या ठिकाणी आसने केल्यास आळस येत नाही आणि नियमितपणात घरच्यासारखा व्यत्यय येत नाही. +त्यांनी वयाच्या ८५व्या वर्षापर्यंत घरोघरी जाऊन आसने शिकवली. परंतु प्रारंभापासूनच वेगवेगळ्या मोहोल्ल्यात जायचे तेथे आसनांसाठी उपयुक्त जागा शोधायची व योगाभ्यासाचे केंद्र असे स्वरूप त्याला आणायचे अशी योगविस्ताराची त्यांची पद्धत होती. समाजात योगासने शिकवतांना वय जातपात स्रीपुरूष असा कुठलाही भेद ते ठेवत नसत. +एकदा एका वर्गात स्वामीजींनी प्रात्यक्षिके स्वतःच करून दाखवली. त्यानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. एका मानसाने त्यांना प्रश्न विचारला की स्वामीजी वयाच्या कोणत्या वर्षी आसने सुरू करावित स्वामीजींनी त्याचे मोठे मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले की मनुष्य जन्माला येण्यापूर्वी गर्भासनात असतो आणि अंतीम श्वास गेला की शवासनात असतो. त्यामुळे वयाच्या कोणत्या वर्षी आसने सुरू करावी हा प्रश्न चुकीचा आहे. कोणत्या वयात कोणती आसने करावित असा प्रश्न विचारला जाऊ शकतो! स्वामीजींच्या या उत्तराने वर्गातील साऱ्याच योगप्रेमींचे डोळे उघडले. +अशा विविध वर्गांचे आयोजन करतांना स्वामीजींच्या कर्मठतेचा अनुभव लोकांना आला आहे. नागपूरच्या माधवनगर मध्ये असाच एक वर्ग सुरू झाला. स्वामीजी दर मंगळवारी त्या वर्गात योगासने शिकवण्यासाठी जात असत. एके दिवशी त्या वर्गात स्वामीजी एकटेच आसने करत होते. +त्याबद्दल डॉ. वर्णेक��ांनी त्यांना प्रश्न विचारला की स्वामीजी या वर्गात जर कोणीच उपस्थित राहत नाही तर आपण आपला वेळ येथे का घालवता स्वामीजी त्यावर शांतपणे म्हणाले की हा वर्ग जाहीरपणे सुरू झाला आहे तसा तो जाहीरपणे बंद झालेला नाही. त्यामुळे कोणीही उपस्थित नसले तरीही वर्ग चालू आहे. वर्गात आसने करणारा कोणी नसला तरी मी हजर असतो तेव्हा आसने करून वर्ग चालू ठेवतो. स्वामीजींनी योगप्रचार करतांना सुरूवातीपासूनच अशी निष्ठा ठेवल्यामुळेच गावोगावी योगासनांचे वर्ग चालवतांना शिक्षकांसाठी एक आदर्श उदाहरण निर्माण झाले. +१९७१७२ मध्ये इंग्लंडमधून श्री. कनू गोविल या तरुणाचे नागपुरात आगमन झाले. ते इंजिनियर होते. योगासने शिकण्याकरताच आलेले होते. योगाभ्यासी मंडळातील पहिल्या दिवशी त्यांना धड मांडी घालून बसताही येत नव्हते. पाश्चात्य देशांतील जीवनशैलीमुळे तेथील सर्वांचीच अशी अवस्था असते. गोविल यांची योगासने शिकण्यातील अपार रुची आणि स्वामीजींच्या शिकवणुकीमुळे एकदीड वर्षात अत्यंत कठीणात कठीण आसन त्यांनी शिकून घेतले. प्रत्येक आसनाची पूर्ण स्थिती त्यांना सहजपणे येऊ लागली. योगाभ्यासी मंडळात विविध आसनांच्या प्रात्यक्षिकांची त्यांचीच प्रकाशचित्रे आजही लावलेली आहेत. अन्य कुणाचीही नाहीत. इंग्लंडला परततांना स्वामीजींनी त्यांना उपदेश केला की या विद्येचा व्यापार करू नको. केल्यास ती विद्या समाप्त होईल. +हे वेचे खालील पुस्तकातून घेतलेल्या माहितीवर आधारलेले आहेत. +पुस्तकः योगमूर्ती श्री. जनार्दनस्वामी +लेखकः श्री. रविंद्र शंकर जोशी +प्रकाशकः भारतीय विचारसाधना नागपूर +प्रकाशनकाळः प्रथमावृत्ती जानेवारी २००९ +किंमत रु. ६ फक्त +जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ व त्यांच्या कार्यांसंबंधी अधिक माहिती पुस्तके अभ्यासक्रमांचे तपशील इत्यादी खालील पत्यावर मिळू शकेल. +जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ +योगमंदीर रामनगर नागपूर४४००३३ +दूरध्वनीः ०७१२२५३२३२९ +ईमेलः . +संकेतस्थळः .. +जनार्दनस्वामींचे चरित्र आज +जनार्दनस्वामींचे चरित्र आज आपल्यामुळे वाचयला मिळाले. आनंद वाटला. धन्यवाद ! + नितीनचंद्र +माझे नातेवाईक श्री. पटवर्धन +माझे नातेवाईक श्री. पटवर्धन ९० वर्षांचे असोन स्वमींचे शिष्य आहेत. तब्ब्येत ठणठणीत व स्वभाव निवृत्त शांत आहे. +"" +पुलवामानंतर भारताला समुद्रमार्गे पाकिस���तानला शिकवायचा होता धडा युद्धनौका होत्या अरबी समुद्रात! +पुलवामानंतर भारताला समुद्रमार्गे पाकिस्तानला शिकवायचा होता धडा युद्धनौका होत्या अरबी समुद्रात! +एअर स्ट्राईकसोबत भारताने पाकला समुद्रमार्गाने धडा शिकवण्याची तयारी केली होती. + +नवी दिल्ली जून पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवला. भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईककरून पाकला आणि दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवली. एअर स्ट्राईकसोबत भारताने पाकला समुद्रमार्गाने धडा शिकवण्याची तयारी केली होती. भारताने नौदलाचे युद्धाभ्यास थांबवले होते. अण्विक आणि अन्य पारंपारिक शस्त्रसज्जता असणाऱ्या पाणबुड्या पाकच्या सीमेजवळ तैनात केल्या होत्या. भारताच्या या धोरणामुळे पाकिस्तानला वाटत होते की भारत कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो. +सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने केवळ हवाईच नाही तर समुद्र मार्गे पाकिस्तानला धडा शिकवण्याची तयारी केली होती. बालाकोट येथे झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून हल्ला होण्याची शक्यता होती. पाकने त्यांची सर्वात आधुनिक अशी अगोस्ट श्रेणीतील पाणबुडीपीएनएस साद कराची येथून हलवली होती. ही पाणबुडी कराची बंदरावर नसल्याचे माहिती भारताच्या हाती लागली. मोठ्या कालावधीसाठी पाण्यात राहण्याची क्षमता असलेल्या या पाणबुडीचे अचानक गायब होण्याने भारतीय नौदल अलर्ट झाले. कराचीपासून गायब झालेली ही पाणबुडी गुजरातच्या किनारपट्टीवर दिवसात येऊ शकते. तर मुंबईजवळ पोहोचण्यासाठी तिला दिवस पुरेसे आहेत. ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे भारत अधिक अलर्ट झाला. मुंबईत नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय देखील आहे. +या बेपत्ता पाणबुडीचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदल कामाला लागले. यासाठी पी आयएसला पाकिस्तानच्या पाणबुडीचा शोध घेण्याच्या कामावर लावण्यात आले. त्याच बरोबर विमानांद्वारे देखील शोध कामाला गती देण्यात आली. अण्विक सज्जता असलेल्या आयएनएस चक्र आणि स्कॉर्पिन श्रेणीची आयएनएस कलवरी यांना देखील शोध मोहिमेसाठी वापरण्यात आले. अखेर दिवसांनी पीएनएस साद पाकच्या पश्चिम किनारपट्टीवर आढळली. +लपवून ठ��वण्यात आली होती... +पाकिस्तानने पीएनएस सादला लवून ठेवले होते. जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर त्याचा वापर करता येईल अशी पाकिस्तानची योजना होती. भारतावर समुद्रमार्गे हल्ला करण्यासाठी पीएनएस सादचा वापर करता येईल अशी पाकिस्तानची योजना होती. पण भारताने पीएनएस सादचा शोध घेऊन पाकचा डाव उधळून लावला. +बालोकोट एअर स्ट्राईकनंतर अरबी समुद्रातील नौदलाच्या हालचाली वाढल्या होत्या. भारताने युद्धनौका अरबी समुद्राच्या उत्तर भागात तैनात केल्या होत्या. यात लढाऊ विमानांना वापर करता येईल अशा आयएनएस विक्रमादित्यचा देखील समावेश होता. या सर्व युद्ध नौकांची नजर केवळ आणि केवळ पाकिस्तानच्या सीमेवर होती. +"" +तिला करायचा होता प्रेमविवाह आईभावाने ओढणीने आवळला गळा +निर्मलाचे परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम होते. त्याच्यासोबत तिला प्रेमविवाह करायचा होता.. + +मुंबई नोव्हेंबर वर्षीय तरुणीची तिची जन्मदाती आई आणि पाठराख्या भावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर तरुणीचा ओढणीने गळा आवळून तिची हत्या झाली आहे. पायधुनी येथे रविवारी ही घटना घडली आहे. +मिळालेली माहिती अशी की निर्मला वाघेला असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. निर्मलाचे परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम होते. त्याच्यासोबत तिला प्रेमविवाह करायचा होता. मात्र याबाबत तिची आई आणि भावाला कुणकुण लागली होती. त्यांचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता. निर्मला आपल्या निर्णयावर ठाम होती. ती घरातून पळून जाण्याच्या बेतात असताना तिला आई आणि भावाने अडवले. तिला बेदम मारहाण केली. तरीही ती ऐकत नसल्याने दोघांनी ओढणीने तिचा गळा आवळला. त्यातच तिचा मृत्यू झाला. निर्मला वाघेला हिच्या हत्येप्रकरणी पायधुनी पोलिसांनी आरोपी आई शालू वाघेला आणि भाऊ पप्पू वाघेला याला अटक केली आहे. +दरम्यान दुसऱ्या एका घटनेत चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या मित्राच्या मदतीने पत्नीचा खून करण्यात आला आहे. आरोपी पतीने अपघाताचा बनाव करून अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याचे आधी भासवले. मात्र अवघ्या तासांत पोलिसांनी या बनवेगिरीचा पर्दाफाश केला. +मिळालेली माहिती अशी की आष्टी येथील या घटनेत खुनाचा कट रचणाऱ्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हाची नोंद करण्यात आली. सोनाली नितीन आवारे साप्ते अस��� मृत महिलेच नाव आहे. तर पती नितीन आवारे साप्ते व भाऊसाहेब धोंडे अशी आरोपींची नावे आहेत. +आष्टी शहरातील सोनाली आवारे साप्ते यांचा रविवारी सायंकाळी पिकअपने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. परंतु पोलिसांना घातपाताचा संशय होता. हा अपघात नसल्याचा पोलिसांचा कयास होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात खोलवर जाऊन तपास केला. चौकशीत पोलिसांचा अंदाज खरा ठरला असून संशयाची सुई सोनालीचा पती नितीनकडे गेली. अधिक चौकशीत पती पत्नीत सातत्याने वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी नितीनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मित्र भाऊसाहेब धोंडे याच्या मदतीने आपण पत्नी सोनालीच्या खुनाची कबुली दिली. मुलगी प्रगती संदेश मुळीक हिच्या तक्रारीवरून नितीन आवारे व भाऊसाहेब धोंडे यांच्यावर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद केला. +अतिशय नियोजनबद्धरित्या हा प्लॅन ठरला होता. अपघाताचा बनावही यशस्वी करण्याचे ठरले होते. याची जबाबदारी भाऊसाहेब धोंडेने घेतली होती. त्यानेच अपघाताचा बनाव करून रविवारी सायंकाळी थेट पोलिस ठाणे गाठले व आपल्या हातून अपघात झाला असून त्यात महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. +"" +घरजानेवारी रविवार +दिवसः जानेवारी +आयटीएमचे कानल इस्तंबूल सहकार्य प्रोटोकॉलवरील स्पष्टीकरण +आयएमएमपर्यावरण मंत्रालय आणि नागरीकरणपरिवहन व पायाभूत सुविधा मंत्रालय यांच्यात स्वाक्षरीकृत चॅनेल इस्तंबूल सहकार प्रोटोकॉल रद्द केल्याने मध्ये व्यावसायिक चेंबरने दाखल केलेला खटला नाकारल्यानंतर आयएमएमकडून स्पष्टीकरण आले. नगरपालिका च्या अधिक ... + स्टोरी स्ट्रीट जंक्शनच्या चौकासमोर सिटी हॉस्पिटल +प्रतिकूल हवामान परिस्थिती असूनही कायसेरी महानगरपालिका कमी न करता आपली गुंतवणूक सुरू ठेवते. चौथ्या शाखेच्या बांधकामामुळे सिटी हॉस्पिटलसमोर असलेल्या बहुमजली जंक्शनमध्ये भर पडली. मेमदुह ब्येकक्लाय यांनी भेट दिली. अधिक ... +मंत्री तुर्हानचे मी माझ्या पुतण्याकडून ऐकले इमामोग्लुआंडन उत्तर +इस्तंबूल मेट्रोपॉलिटनचे महापौर एकरेम मामोलू यांनी येनिकापा यूरेशिया शो अँड आर्ट सेंटरमधील अजेंडावरील पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. इमामोलू म्हणाले बाकाणे परिवहन मंत्र्यांनी इस्��ंबूल या वाहिनीसंदर्भात निवेदन दिले. माहितीचा एक तुकडा जो त्याचा पुतण्या अधिक ... +टेकफेन कन्स्ट्रक्शनने रशियन फेडरेशनमध्ये करार केला +टेकफेन कन्स्ट्रक्शन या टेकफेन होल्डिंगची उपकंपनी असलेल्या रशियन फेडरेशनबरोबर दशलक्ष डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी झाली त्यातील रुस्फेनच्या मालकीच्या आहेत.केएपीच्या मते खारमपुरनेफेटेगझ एलएलसीने स्वाक्षरी केली. अधिक ... +दिवसात दोनदा बुर्साराय इन्टेन्सिव्ह! +आमंत्रण ... चेंबर ऑफ सिव्हिल इंजिनिअर्सच्या परिवहन आयोगाने केले आणि महानगरपालिकेचे नगराध्यक्ष अलीनूर अक्ते यांनी स्वीकारले आणि त्यात भाग घेतला. शिवाय आयएमओ बुर्सा शाखेचे अध्यक्ष मेहमेट अल्बायरक आणि अक्ता यांनी ज्या बैठकीत संचालक मंडळ उपस्थित होते त्या बैठकीची काळजी घेतली. उदाहरणार्थ बुरुला अधिक ... +वोकेशनल स्कूल घरगुती कारसाठी येते +व्यावसायिक आणि तांत्रिक नाटोलियन हायस्कूल अरा इलेक्ट्रिक व्हेइकल्स शाखा लन मोटर वाहन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रथमच उघडला. बुरसा ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री एक्सपोर्टर्स असोसिएशन व्होकेशनल अँड टेक्निकल अॅनाटोलियन हायस्कूल पुढील वर्षी प्रशिक्षण सुरू होते. तुर्की अधिक ... +आजचा इतिहास जानेवारी +आज इतिहासामध्ये एक्सएनयूएमएक्स जानेवारी एक्सएनयूएमएक्स पॅरिसमध्ये फ्रेंच कंपनी म्हणून हर्सेनने इली सोशिएट इम्पेरियाले डेस केमीन डी फेरे दे ला टर्की डी यूरोप ची स्थापना केली. एक्सएनयूएमएक्स जानेवारी एक्सएनयूएमएक्स येडिकुलेबॅकर्कीयेइलिक्कीकेकेकमेस अधिक ... +"" +शिवाजीनगर आपटे रस्ता येथील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची कारवाई . +वाळू ठेका चालविण्यासाठी मनसेच्या पदाधिकायाने मागितली खंडणी +शिवाजीनगर आपटे रस्ता येथील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची कारवाई +महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६च्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. यात सुमारे १८ हजार ०३२ चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. + लोकमत न्यूज नेटवर्क +ठळक मुद्दे सुमारे १८ हजार ०३२ चौ. फूट क्षेत्र करण्यात आले मोकळे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६च्या वतीने कारवाई +पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६च्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. यात सुमारे १८ हजार ०३२ चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. +शिवाजीनगर येथील भांडारकर रस्ता एफ. सी. रस्ता आपटे रस्ता येथील हॉटेल डेक्कन यांचे ९३२ चौ. फूट लाऊंज कॅफे यांचे २४५० चौ. फूट मॅलिकू हुक्का यांचे २५०० चौ. फूट आपटे मंगल कार्यालय यांचे ६६०० चौ. फूट हॉटेल श्रृती मंगल कार्यालय यांचे ४५० चौ. फूट हॉटेल रामी ग्रँड यांचे २०० चौ. फूट कल्पतरू हेल्थ प्रो. यांचे ६०० हॉटेल प्राइड यांचे २५०० चौ. फूट हॉटेल कोरोनेट यांचे १४०० चौ. फूट या ठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात आली. + पुणे महानगरपालिकापुणे +पुण्यात स्मार्ट सिटीसाठी नियमांकडे डोळेझाक डिजीटल बोर्डांसाठी वृक्षांच्या फांद्यांची छाटणी +महिला पोलिसांना शिवीगाळ करुन विनयभंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला वानवडीत अटक +७० फूट खोेल चारीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू पुण्यातील गणेगाव खालसातील घटना +उलगडले ग्रामीण जीवनाचे रंग व्हिलेज लाईफ प्रदर्शनाचे दिनकर थोपटे यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन +चित्रपटसृष्टीत प्रामाणिकतेला महत्त्व गिरीश ओक महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा पुण्यात वर्धापन दिन +मांजरी रेल्वेगेटवर वारंवार वाहतूककोंडी फाटक तुटण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना मनस्ताप +कुरुळी यात्रेत फटाक्यांच्या आताषबाजीत भाजलेल्या युवकाचा मृत्यू +नीरेत फर्निचरच्या दुकानाला भीषण आग एक कोटी रुपयांचे नुकसान +उन्हाळ्यात घर थंड ठेवण्याचे खास उपाय +वाळू वाहतूक करणाया सोलापूर जिल्ह्यातील ८६ वाहनांची नोंदणी रद्द +विद्युत वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा स्पर्श दुर्घटनांची शक्यता +"" +डॉ. सस्वती त्रिपाठी ऑबस्टेट्रीशियन ऐंड़ गॉयनेकॉलाजिस्ट प्रसूति एवं स्त्री रोग विशेषज्ञ बहरामपूर ओडिशाउड़ीसा +डॉ. सस्वती त्रिपाठी ऑबस्टेट्रीक्स ऐंड़ गॉयनेकॉलजी प्रसूति एवं स्त्री रोग +डॉ. सस्वती त्रिपाठी ऑबस्टेट्रीशियन ऐंड़ गॉयनेकॉलाजिस्ट प्रसूति एवं स्त्री रोग विशेषज्ञ +डॉ. सस्वती त्रिपाठी +.... +"" +आसाममध्ये संघ स्वयंसेवकांकडून मुस्लिम तरुणाची हत्या + +महाराष्ट्र टाइम्स.कॉम +नदीमने जो व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात एक व्यक्ती जमिनीवर पडली आहे. त्याच्या डोक्यातून खूप रक्त येतेय. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये नदीमनं म्हटलंय या व्यक्तीचं नाव अब्दुल मतीन आहे. त्याला संघी लोकांनी मॉब लिंचिंग केलंय. +हा व्हिडिओ फेसबुकशिवाय ट्विटरवरही खूप मो��्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. +हा व्हिडिओ आसामच्या करीमगंज येथीलच आहे. परंतु या व्हिडिओसोबत जी कथा सांगितली जात आहे ती खरी नाही. व्हिडिओत दिसणारी जखमी व्यक्ती ही चोर आहे. चोरी करताना पकडल्यानंतर लोकांनी त्याला मारले. जीव वाचवण्यासाठी तो पळाला परंतु खाली पडल्याने डोक्याला मार लागला व त्यात तो जखमी झाला. १८ जानेवारी रोजी ही घटना घडली व १९ जानेवारी रोजी या व्यक्तीचा उपाचारदरम्यान मृत्यू झाला. +टाइम्स ग्रुपच्या फेक बोले कौआ काटे या टीमने या सर्व प्रकरणासंदर्भात करीमगंज पोलिसांशी चर्चा केली. या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे अब्दुल मतीन असे नाव आहे. तो एक छोट्यामोठ्या चोऱ्या करणारा भुरटा चोर होता. १८ जानेवारी रोजी तो एका शाळेतील ग्रिल चोरताना पकडला गेला होता. स्थानिक लोकांनी त्याला पकडले व बेदम चोपले. लोकांच्या तावडीतून सुटून पळताना तो कोसळला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. +करीमगंज पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या प्रकरणासंदर्भात ट्विट केले होते. अब्दुल मतीनला मारहाण करणाऱ्या दोन संशयीत व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. + . . + +आसामच्या करीमगंजमध्ये एका मुस्लीम व्यक्तीला जमावाने मारले हे खरे आहे. परंतु याला जातीयतेची किनार नव्हती. व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे. + +इतर बातम्याआसाम +"" +१. कराराच्या अटी दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लिमिटेड टी आय ई पी एल +या संस्थेने आयोजित केलेल्या लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा या पत्रकात या पुढे स्पर्धा असा उल्लेख केला आहे. यात तुम्ही सहभागी होण्यासाठी त्यातील कायदेशीररीत्या बंधनकारक असणार्या अटी या संमतीपत्रात नमूद केल्या आहेत. या संमतीपत्रानुसार तुम्ही म्हणजे स्पर्धक सध्या लागू असणारे सर्व कायदे आणि या संमतीपत्रातील अटी यांचे पालन करण्यास संमती देत आहात. कृपया तुम्ही हे संमतीपत्र वाचावे आणि त्यातील सर्व अटी तुम्हाला मान्य आहेत असे या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता सादर करावयाच्या फॉर्ममध्ये दिलेल्या जागेवर सही करून निर्देशित करावे. +२. स्पर्धेचे उद्दिष्ट +मराठी भाषेच्या वापरास प्रोत्साहन देणे तसेच तिच्या स��ृध्द परंपरेची नव्या पिढीला जाणीव करून देणे आणि विद्यार्थी वर्गातील प्रतिमा ज्ञान पात्रता व स्पर्धात्मकता यांना उत्तेजन देणे आणि त्यांचे भाषण देण्याचे कौशल्य उत्स्फूर्तता संवादशैली आणि सभाधीटपणा हे गुण अधिक प्रभावी व्हावेत या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. +३. स्पर्धेचा तपशील +ही स्पर्धा महाराष्ट्र गोवा अणि बेळगाव येथील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यमान विद्यार्थ्यांसाठी पदवीपर्यंतच्या खुली आहे. ती खालीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने घेतली जाईल. +टप्पा १ आठ शहरांत आयोजित पहिली फेरी निवड स्पर्धा +यासाठी पाच विषय आधी जाहीर केले जातील. स्पर्धकांना या विषयांपैकी एका विषयावर सुमारे मिनिटे भाषण करावे लागेल. दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि. यांनी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ परीक्षकांकडून स्पर्धकांच्या वक्तृत्वाचे परीक्षण केले जाईल. आणि त्यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. विजेत्यांची घोषणा त्याच दिवशी केली जाईल. +टप्पा २ प्रादेशिक स्तरावरील अंतिम स्पर्धा आठ शहरांत झालेल्या प्रत्येक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट स्पर्धक निवडणे +पहिला टप्यात विजयी झालेल्या स्पर्धकांना पाच विषय देण्यात येतील. त्यांना यापैकी एका विषयावर १० मिनिटे भाषण करावे लागेल. या प्रादेशिक स्तरावर विजेत्या ठरलेल्या फक्त एका स्पर्धकाची मुंबई येथे होणार्या महा अंतिम मेगा फायनल फेरीसाठी निवड करण्यात येईल. +टप्पा ३ महा अंतिम फेरी मेगा फायनल उत्कृष्ट ८ स्पर्धक +प्रादेशिक स्तरावरील अंतिम स्पर्धेतील ८ विजेते प्रत्येक शहरातील एक मुंबई येथे होणाऱ्या हा अंतिम मेगा फायनल स्पर्धेत सहभागी होतील. तज्ञ परीक्षक आणि दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि. टी आय ई पी एल तर्फे होऊन ते एक किंवा जास्त विजेत्या स्पर्धकांची घोषणा करतील. +४. तारखा व वेळापत्रक +शहरे मुंबई ठाणे पुणे औरंगाबाद कोल्हापूर नागपूर नाशिक आणि रत्नगिरी. +स्पर्धा जाहीर करणेजाहिरात मोहीम फेब्रुवारी २०१९ +महा अंतिम फेरी मार्च २०१९ +वेळापत्रक दिलेल्या तारखांमध्ये बदल होऊ शकेल. +५. पात्रता प्रतिनिधितत्व आणि हमी +स्पर्धेत प्रवेशपत्रिका सादर करण्यासाठी पात्रता +५.१ स्पर्धक हा कोणतेही मान्यताप्राप्त कनिष्ठवरिष्ठ शैक्षणिक महाविद्यलयाचा विद्यार्थीविद्यार्थिनी असावाअसावी. स्पर्धकांनी अर्��ासोबत महाविद्यालयाने दिलेल्या त्यांच्या ओळखपत्राची स्कॅन केलेली व स्वतः साक्षांकित केलेली प्रत पाठविणे आवश्यक आहे. स्पर्धकाचे वय १६ वर्षे पूर्ण ते २४ वर्षे पूर्ण या दरम्यान असले पाहिजे. जर स्पर्धकाची वयाची १८ वर्षे पूर्ण झाली नसतील तर पालकाचे परवानगीपत्र सोबत असणे आवश्यक आहे. +५.२ स्पर्धक आमच्या महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत आहे अशा आशयाचे महाविद्यालयाचे प्रमाणपत्र स्पर्धकाने प्रवेश अर्जासोबत जोडले पाहिजे. +५.३ प्रत्येक महाविद्यालयातून फक्त दोन स्पर्धकांचे प्रवेश अर्ज स्वीकारले जातील. +५.४ स्पर्धक व्यक्ती भारताचा नागरिकभारताचा कायम निवासीभारतात मूळ असणारी भारतीय परदेशी नागरिक असणारी ओसीआय असावी. +५.५ ही स्पर्धा महाराष्ट्र गोवा आणि बेळगाव येथील खऱ्याखुऱ्या बोनाफाईड विद्यार्थांसाठी खुली आहे. +५.६ स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क फी नाही. +५.७ स्पर्धेतील प्रवेशभाषण हे स्पर्धकाने स्वतः तयार केलेले असले पाहिजे. त्यात काही गद्यपद्य अवतरणे उद्धृत केल्यास त्याच्या लेखकांची माहिती दिली पाहिजे. स्पर्धकाचे भाषण ही त्याची व्यक्तिगत बौद्धिक संपदा समजली जाईल व तिचे स्वामित्वमालकी संपूर्णपणे स्पर्धकाकडे राहील उद्धृत केलेल्या अवतरणाव्यतिरिक्त +५.८ स्पर्धकाच्या भाषणातअभिव्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा अपशब्द तिरस्कार सांप्रदायिक जातीय बदनामीकारक लैंगिक क्षोभक अवमानकारक राजद्रोह संकल्पना विचार किंवा भाषा नसेल तसेच त्यात बेकायदेशीर अवैध अनैतिक आणि सार्वजनिक धोरणाच्या विरोधी असा कोणताही मजकूर नसेल. याशिवाय ज्यामुळे कुणाच्याही खासगी जीवनात हस्तक्षेप किंवा भंग होईल असा मजकूर किंवा अन्य कुणाच्या बौद्धिक संपदेचे उल्लंघन करणारे काहीही आपल्या भाषणात नाही याची दक्षता स्पर्धकांनी घ्यावी. +५.९ स्पर्धकांनी सर्व काळात व्यक्तिगत सभ्याचार शिष्टाचार विवेक प्रतिष्ठा यांचे पालन करावे. +५.१० नियोजित वेळ तारीख व स्थळ येथे स्पर्धक उपस्थित नसल्यास किंवा संमतीपत्रातील अटींचा भंग करणाऱ्या स्पर्धकांना अपात्र ठरविले जाईल. +५.११ स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी स्पर्धकाने आपली प्रवेशिका आणि भाषणाची प्रत किंवा सारांश लिखित स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. +५.१२ प्रत्येक स्पर्धकाने आपण स्वतः व आपली प्रवेशिका पात्रतेचे सर्व निकषकसोटय़ा पूर्ण करणाऱ्या असल्याबद्दल तसेच दिलेला तपशिल व कागदपत्रे यात तिचा सहभाग अपात्र ठरवेल अशी काहीही माहितीचूक नाही याबद्दल खात्री करून घ्यावी. +५.१३ स्पर्धेच्या जागी येण्याची व्यवस्था स्पर्धकाला स्वतःच करावयाची आहे. त्याबाबत आयोजक टीआयईएपील यांच्यावर कसलीही जबाबदारी नाही. +५.१४ प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेच्या वेळी आणि जागी आपले शारीरिक आरोग्य व मनःस्थिती चांगली असल्याबद्दल खात्री करून घ्यावी. +५.१५ कोणत्याही प्रकरणी आयोजकांचा निर्णय हा अखेरचा बंधनकारक व अंतिम स्वरूपाचा असेल. निकाल त्याच दिवशी जाहीर केला जाईल. मात्र अपवादात्मक परिस्थितीत निकाल जाहीर न करण्याचा आपला अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे. +५.१६ महाअंतिम ग्रण्ड फायनल स्पर्धेसाठी निवडलेल्या स्पर्धकांना मुंबई येथे येणेजाणे याचा प्रवास खर्च व राहण्याची सोय व खर्च स्वतःलाच करावा लागेल. याविषयी आयोजकांवर कोणतीही जबाबदारी नाही. +५.१७ कोणताही स्पर्धक स्पर्धेच्या जागेवर किंवा त्यापूर्वी तेथे तंबाखूमद्य किंवा अन्य कोणताही बेकायदेशीर पदार्थ आणणार नाही किंवा त्यांचे सेवनवापर करणार नाही व कोणतेही त्रासदायक वर्तन करणार नाही.या स्पर्धेचे आयोजक दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि. यांनी कोणत्याही वेळी कोणतीही सूचना न देता सदर स्पर्धा आणिकिंवा तिचे संबंधित नियम यात बदल करण्याचा तसेच ही स्पर्धा तहकूब रद्द किंवा सुधारित करणे तसेच यात अन्य कोणत्याही प्रकारे भर घालणेवाढ करणे किंवा विभाजन करणे इत्यादीचे तसेच बक्षिसामध्ये बदल करण्याचे आयोजकांचे अधिकार राखून ठेवले आहेत.स्पर्धेत व जागेवर प्रवेश देणेनाकारणे याचेही अधिकार आयोजकांनी राखून ठेवले आहेत. +६. परीक्षक मंडळ +प्रवेशिकाभाषणे यांची अल्पसूची शॉर्ट लिस्ट तयार करणे आणि विजेते ठरविणे यासाठी आयोजक दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि. एक परीक्षक मंडळ तयार करील. परीक्षकांचा व दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि. यांचा निर्णय अखेरचा व बंधनकारक राहील. +७. मालकी हक्क +७.१ सर्व स्पर्धक आयोजक दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि. यांना पुढील बाबतीत कोणताही बदल न होणारे आणि वगळले जाणार नाहीत आणि स्वामित्व अधिकारापासून मुक्त असलेले परवाने देतील. +७.१.१ स्पर्धेचे भाषणांचेनिवड प्रक्रियेचे आणि विजेते ठरविण्याच्या प्रक्रियेचे फिल्मव्हिडीओ टेपऑडिओ टेपद्वारे चित्रीकरणध्वनिमुद्रण करणे आणि भविष्यात स्पर्धा प्रोत्साहनासाठी त्याचा वापर करणे. +७.१.२ स्पर्धेतील प्रवेशिकाभाषणे मुद्रित प्रकाशनेजाहिराती आणि प्रसिद्धी याद्वारे प्रकाशित करणे छापणे ऑनलाइन प्रदर्शित करणे. ही कृती फक्त एक्स्प्रेस ग्रुपसाठी मर्यादित नसेल. +७.२ स्पर्धक प्रमाणित करतात की तोती यांच्याकडे या स्पर्धेत प्रवेश करण्याचे संपूर्ण अधिकार आणि सर्वंकष प्राधिकार आहेत आणि त्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसंस्था यांचा कोणताही दावामोबदला संबंधित शिक्षक यांचा संबंध येत नाही. +८. मर्यादा +या स्पर्धेतील प्रवेशिकाभाषणे किंवा त्यातील समाविष्ट मजकूर याबाबत स्पर्धा आणि आयोजक दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि. हे कोणत्याही परिस्थितीस कधीही जबाबदार राहणार नाहीत. संबंधित वक्तास्पर्धक हाचहीच त्याचीतिची प्रवेशिकाभाषण आणि त्यातील समाविष्ट मजकूर याला जबाबदार राहील. +९. गोपनीयतेचे धोरण +दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि. ही संस्था स्पर्धकांची व्यक्तीगत माहिती आणि तिचा वापर याचा आदर बाळगते. जर स्पर्धकांस स्पर्धेच्या गोपनीयतेच्या धोरणाबद्दल काही प्रश्न असतील तर त्यानेतिने प्रश्न दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि. यांना ईमेल .. येथे पाठवावेत. +१०. न्याय क्षेत्र +या अटींच्या संबंधीचे कोणतेही प्रकरण उद्भवल्यास ते भारतीय कायदा आणि त्याची रचना याच्या अमलानुसार चाले व मुंबई न्यायालयाच्या न्यायाधिकार क्षेत्रात ते असेल. +११. क्षतिपूरण व दायित्वाच्या मर्यादा +स्पर्धक आणि अल्पवयीन असल्यास त्यांचे पालक क्षतिपूरण करतील. आणि कोणत्याही तिसर्या पक्षाकडून स्पर्धेतील प्रवेशिकाभाषणे यामुळे आणि किंवा या संमतीपत्राच्या भंगामुळेआणिकिंवा वर दिलेले तुमचे निवेदन आणि हमी यामुळे जर कोणतीही हानी नुकसान दायित्व दावा किंवा मागणी वकिलांच्या रास्त शुल्कासह केल्यास ही स्पर्धा तिचे आयोजक त्यांच्या उपकंपन्या संलग्न संस्था आणि त्यांचे संबंधित अधिकारी प्रतिनिधी संचालक संपादक भागीदार व कर्मचारी यांना त्यापासून मुक्त क्षतिपूर्ती केलेले आणि निरुपद्रवी असल्याचे मानतील. सदर निवेदने हमी परवाने क्षतिपूरण आणि दायित्वाच्या मर्यादा या सर्व बाबी स्पर्धेनंतर उत्तरजीवी ठरतील. कोणत्याही प्रसंगी स्पर्धकांच्या प्रवेशिकासहभाग यांच्यामुळे आणि जरी त्यांना अशा सहभागामुळे असे काही नुकसान होऊ शकते असा सल्ला मिळाला असला तरी हे स्पर्धक किंवा तिसरा पक्ष यांना कोणत्याही प्रकारचे अप्रत्यक्ष परिणामस्वरूप दहशतीचे प्रासंगिक विशेष किंवा सजापात्र असे नुकसान झाल्यास त्याला सदर स्पर्धा तिचे आयोजक दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि. त्यांच्या उपकंपन्या संलग्न संस्था त्यांचे संबंधित अधिकारी प्रतिनिधी भागीदार कर्मचारी हे स्पर्धकांना किंवा तिसऱ्या पक्षाला जबाबदार राहणार नाहीत. तसेच कोणत्याही तांत्रिक किंवा अन्य कारणास्तव किंवा लघु चित्रपट अपलोड करण्याचा किंवा त्यानंतर कधीही कोणतेही नुकसान खराबीने हानी झाल्यास त्यास आयोजकांपैकी वरील कुणीही जबाबदार राहणार नाहीत. +राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी वक्तृत्व स्पर्धा २०१९ + . +"" +पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा ... न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब कराटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.आता नाहीअनुमती असावी + विधानसभा निवडणूक २०१७ महाराष्ट्र देशथोडक्यात बातमीविदेश सिटी न्यूजअर्थ क्रीडा संपादकीय सिनेमॅजिक करिअर लाइफस्टाइल इन्फोटेक भविष्य हसा लेकोलाइव टीव्हीइतर फोटो धम्माल व्हिडिओ फोटोगॅलरी इन्फोग्राफिक्ससिटीझन रिपोर्टर मुंबईठाणेनवी मुंबईरत्नागिरीपुणेकोल्हापूरसातारासोलापूरअहमदनगरनाशिकधुळेजळगावनागपूरअमरावतीऔरंगाबादबीडविदेश वृत्तग्लोबल महाराष्ट्रअर्थ वृत्तप्रॉपर्टीपैशाचं झाडबजेट क्रिकेटअन्य खेळअग्रलेखसदरलेखधावते जगमाणसंब्लॉगसाहित्यरविवार मटासंवादसिनेमॅजिकसिनेन्यूजसिनेरिव्ह्यूगप्पाटप्पाबॉक्स ऑफिसटीव्हीचा मामलागॉसिपनाटककरिअर न्यूजयशाचा मटा मार्गमित्र मैत्रीणहेल्थ वेल्थपोटपूजाफॅशनकॉलेज क्लबसेक्स न्यूजकंप्युटरमोबाइलकारबाइकविज्ञानतंत्रज्ञानप्रेरक कथाध्यानयोगआर्थिक राशिभविष्यअंक ज्योतिषटॅरो कार्डवास्तूआजचं भविष्यदेवधर्म फोटोगॅलरीसणउत्सवधार्मिक बातम्याआजचा विचारआठवड्याचं भविष्यवार्षिक भविष्यमाझं अध्यात्मपंचांगपर्यटनपर्यावरण मटा ई पेपरलाइक अँड शेअरसिटीझन रिपोर्टर लाइफस्टाइल क्रीडा मनोरंजन राजकारण बातम्यामनोरंजनक्रीडाअर्थव्हिडिओग्राफिक्ससिटीझन रिपोर्टरब्युटी पेजेंट���सब्युटी पेजेंट्स मिस इंडियाब्युटी पेजेंट्स मिस दिवाब्युटी पेजेंट्स कॅम्पस प्रिंसेसब्युटी पेजेंट्स मि. इंडियाब्युटी पेजेंट्स विदेशातील सौंदर्य स्पर्धाफैशनफिल्मेंहलचलप्रीमियरन्यूज़टीवीगैजिटब्यूटी शोसितारेमॉडल्सखेलमुंबई ठाणे पुणे कोल्हापूर अहमदनगर नाशिक नागपूर औरंगाबाद आठवड्यातील सर्वोत्तम बातमीआठवड्यातील सर्वोत्तम रिपोर्टरमहिन्यातील सर्वोत्तम रिपोर्टरव्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तीन वर्षांत अनेक देशांचे दौरे केले. इस्रायल देशाचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे प्रथम पंतप्रधान ठरले. इस्रायल दौऱ्यात मोदींचे झालेले स्वागत अभूतपूर्व होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह इस्रायलच्या सर्वच उपस्थितांच्या देहबोलीतून मोदींच्या या दौऱ्याचा आनंद स्पष्ट जाणवत होता. +इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी येथील बेन गुरियान आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपका स्वागत है मेरे दोस्त असे हिंदी वाक्य उच्चारून मोदींचा सन्मान केला. +भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत मोदी यांनी हा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी फक्त इस्रायललाच भेट दिल्यामुळे इस्रायली नागरिकांमध्ये विशेष आनंद जाणवत होता. +दुसऱ्या महायुध्दात ६० लाख ज्यूंच्या हत्याकांडाच्या स्मृत्यर्थ उभारललेले याद वाशेम हॉलोकास्ट म्युझियमला देखील मोदींनी भेट दिली. + इस्रायलने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत केलं. एवढचं काय तर मोदींच्या सन्मानार्थ एका फुलाचे नाव बदलून त्याला मोदी नाव दिले. इस्रायलने क्रायसैंमथिमस या फुलाला मोदींचे नाव दिले. +"" +डॉ. भरत वाटवानी रॅमन मॅगसेसे पुरस्कार स्वीकारताना +दिवाळी २०१८ माणसं कालची आजची उद्याची डॉ. भरत वाटवानी रॅमन मॅगसेसे पुरस्कार +डॉ. भरत वाटवानी यांना २०१८ सालच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं सोनम वांगचुक व डॉ. भरत वाटवानी यांना गौरवण्यात आलं. त्यापैकी वाटवानी यांच्याविषयीचा हा लेख त्यांच्या वर्गमित्रानं लिहिलेला... +भरत डॉ. भरत वाटवानी माझा वर्गमित्र. म्हणजे आम्ही दोघांनी एकत्र ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याला आता चाळीस वर्षं होतील. पण आम्ही एकमेकांना फार जवळून ओळखत नव्हतो. आजही नाही. कारण विस्तीर्ण अशा आमच्या कॅम्पसमध्ये आमची डिपार्टमेंटस विखुरलेली होती. वीस वीसच्या बॅचमध्ये आम्ही आमची साडेपाच वर्षं घालवली. माझे आडनाव वरून आणि त्याचे वरून. साहजिकच आम्ही एका बॅचमध्ये नव्हतो. एक शक्यता होती की आम्ही एकत्र कॉमन लेक्चरला भेटू. पण तीही वास्तवात आली नाही. कारण आम्ही दोघंही जवळपास इतरांसारखे कधीच कॉमन लेक्चरला बसलो नाही. बॉइज कॉमन रूम वा सेंट्रल कॅन्टीनला दिवस घालवायचा. मात्र सकाळी वॉर्डला मात्र न चुकवता हजर असायचो. +किंबहुना भरत आणि माझ्यातला व इतर अनेकांतला एक समान दुवा म्हणजे सबंध चं दीड वर्षं आम्ही आपली लाईन चुकली यावर ठाम होतो. आम्ही खरं पाहता वाले. पण या अतोनात भयावह अशा घोकंपट्टीत अडकलो होतो. कसेबसे पाठ केलेले ओकून मार्क मिळवत होतो. पण भरत आणि मीही ला आलो आणि आमच्या स्वप्नाची बत्ती उघडली. आम्हाला कुठेतरी पेशंट एक माणूस बरा करण्याची या कोर्समधली शक्यता खुणावत होती. आणि त्याला भुलून आम्ही मेडिकलला प्रवेश घेतला होता. ला समोर पेशंट बरा होताना बघून आमचा जीव भांड्यात पडला होता. +भरत सायकियट्रिस्ट झाला मी गायनाकॉलॉजिस्ट तेव्हा तर संपर्कच सुटला. आणि भरत एक वर्ष मध्ये गोते खाऊन परत पोस्ट ग्रॅज्युएशनकडे वळला होता. एक वर्ष मागे पडला होता. आता अनेक मुलाखतीत त्यानं हे कबूल केलं आहे की त्याची क्लासमेट स्मिता जिने सायकियट्री घेतलं होतं तिच्या प्रेमात हा पडून लग्न करून बसला होता. आणि नियतीचं अनाकलनीय बोट पकडून त्यालाही सायकिएट्रीमध्येच पोस्ट ग्रॅज्युएशन मिळालं. +आज भरतला रॅमन मॅगसेसे अवार्ड मिळालं. त्याच्यावर प्रकाशझोत आला आणि सर्वांनी असा अचंबा व्यक्त केला की बघा आधी बाबा आमटे मग प्रकाश व मंदा आमटे आणि आता भरत ही एक अलौकिक साखळी आहे! कारण प्रकाशमंदा आणि भरतमधला समान दुवा हा आहे की या सर्वांनी बाबांपासून प्रेरणा घेतली. बाबांनी त्यांचा हात यांच्या पाठीवर थपथपला. +भरतचं कौतुक आहे मला की तो प्रकाशसारखाच आरस्पानी आहे. असा प्रखर प्रकाशझोत पडूनसुद्धा आमच्या पुण्यातल्या पुना सिटीझन डॉक्टर फोरमतर्फे भरतचा सत्कार आम्ही पुण्यात घडवून आणला प्रकाश व मंदा यांच्या हस्ते तेव्हा भरत भावविवश झाला होता. त्यानं जाहीरपणे आणि कृतज्ञतेनं बाबा व प्रकाशचं ऋण व्यक्त केलं. +सहजपणे सांगितलं की का���ी वर्षं तो होता. अस्वस्थ होता निराश होता. या टप्प्याला त्यानं आपलं काम सुरू केलं होतं. म्हणजे त्याच्या व स्मिताच्या आयुष्यात तो क्षण आला होता काहीच वर्षं आधी दोघांनी बोरीवलीला आपलं हॉस्पिटल उघडलं होतं. छोटं ८ बेडचं. दोघं एका सकाळी एका रेस्टॉरंटमध्ये चहा पीत होते. अन त्यांना एक व्यक्ती रस्त्याच्या पलीकडच्या काठावर वाकून गटारातलं पाणी पिताना दिसली. अंगावर फाटके कपडे होते स्वतशी बडबड चालू होती. ही व्यक्ती स्किझोफ्रेनियानं बाधित आहे हे निदान करायला सायकियट्रिस्टची गरज नव्हती. +बाबा प्रकाश व मंदा भरत यांच्यात एक साखळी आहे रॅमन मॅगसेसे अवार्डची. पण अजून एक साखळी आहे. बाबा वकील म्हणून प्रसिद्ध होते. एक दिवस ते टांग्यातून जाताना त्यांना एक कुष्टरोगी दिसला इतर सर्व जगाला दिसत होता तो. ते त्याला ओलांडून पुढे गेले पण ते परत वळले. कुष्टरोग्याजवळ जाऊन त्यांनी त्याचा हात हातात घेतला अन आनंदवन झालं. प्रकाश सहलीसाठी बाबांबरोबर माडिया आदिवासीच्या जंगलात गेला पास झाल्यावर. त्याला शहरी माणसांना घाबरून जंगलात पळून गेलेले आदिवासी दिसले. तो त्यांना ओलांडून पुढे गेला पण परत वळला. त्या आदिवासीचा हात त्यानं हातात घेतला आणि हेमलकसा घडलं. भरत आणि स्मितानं हा स्किझोफ्रेनियाचा पेशंट बघितला. त्याला ओलांडून ते पुढे गेले पण पुन्हा परत वळले. त्याला जाऊन त्यांनी विचारलं येणार का आमच्या बरोबर त्यानं होकार दिला. भरत मुलाखतीत सांगतो की येतात ही माणसं. समजते त्यांना प्रेमाची भाषा. खरं असणार ते! पण प्रेम दाखवणारी माणसं आहेत कुठे मदर तेरेसा यांनी अशीच रस्त्यावर मरू घातलेली माणसं उचलली होती. +अर्थात भरतच्या आयुष्यात तो मागे वळण्याचा क्षण आला तो असाच नव्हता आला. बाबा आमटे जेव्हा त्या क्षणाला सामोरे गेले त्याआधीसुद्धा ते कुष्टरोगी बघत. तेसुद्धा पुढे जात होतेच की पण जेव्हा तो क्षण त्यांच्या आयुष्यात आला कुठेतरी पूर्वतयारी होत होती. या तयारीचा एक भाग येशू ख्रिस्ताची करुणा होती. बाबांची एक कविता आहे +वधस्तंभ पेलण्याचे बळ नाही माझ्या कायेत +मी चाललो त्याच्या छायेत +भरतच्या जीवनात ती पूर्वतयारी होत होती जेव्हा तो मदर तेरेसा यांच्या एका संस्थेत त्यांनी उचलून आणलेले भणंग पण स्किझोफ्रेनिक पेशंट तपासायला जात होता तेव्हा. भरतनं मुलाखतीत असं सांगितलं की मदर त��रेसाकडे तो असं युनिट सुरू करणार होता. त्या स्वत त्याला भेटणार होत्या. पण नियतीच्या मनात वेगळं होतं. मदर स्वत सिरिअस झाल्या अन हा प्लॅन पुढे जाऊ शकला नाही. +स्वत भरत आणू लागला होता असे पेशंट. पहिले काही पेशंट आणले अन ते दीड ते तीन महिन्यांत खडखडीत बरे झाले औषध उपचारानं. त्यांना भरतनं त्यांच्या कुटुंबात परत नेलं. असा हरवलेला बरा होऊन अनपेक्षितरीत्या आणि आशा सोडल्यावर परत घरी येतो येते जल्लोश झाला. भरत सांगतो यापेक्षा आयुष्यात काय प्रयोजन हवं अन हे पाहून त्यानं आता त्याचं प्रसिद्ध झालेलं वाक्य उदगारलं या व्यक्ती त्यांचा कोणताही दोष नसताना अशा रस्त्यावर का असाव्यात असताच कामा नयेत! +पण त्याचे हात तोकडे पडत होते. तो आधीपासून नैराश्यानं ग्रासला होता. तो ट्रेकर आहे. आणि कैलास मानस सरोवराच्या ट्रेकसाठी त्याची निवड झाली होती. मात्र हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या दोन पेशंटनी त्याला अडवलं. तो नाही गेला. अन नेमका त्या वर्षी भीषण अपघात होऊन ती संपूर्ण ट्रेकरची बॅच मालपा लँड स्लाइडमध्ये मृत्यूच्या स्वाधीन झाली. पौर्णिमा बेदी त्यात होत्या. त्यापासून भरत अस्वस्थ होता. सतत स्वतला विचारात होता की देवानं त्याला एकट्याला का वाचवलं या अस्वस्थतेचं उत्तर शोधत तो बाबांना भेटायला हेमलकसाला पोचला. जाताना एक आदिवासी स्किझोफ्रेनिक रस्त्यावर दिसला. हातात लोखंडी बेड्या असलेला. त्यानं तो उचलला आणि त्याच्यासकट तो भेटला पहिल्यांदा बाबा प्रकाश व मंदाला. त्या रुग्णाची अवस्था बघून बाबा रात्रभर रडत होते. रात्री दिवसभराचा थकवा बाजूला करून चार तास खपून प्रकाशनं बेड्या तोडल्या होत्या. अन बाबा स्मिताला म्हणाले अग हा नाही. तो शोधात आहे आयुष्याच्या प्रयोजनाच्या. या वाक्यानंतर अनेक वर्षानं भरतच्या चेहऱ्यावर स्मित आलं. +बाबा त्याच्यामागे हात धुऊन लागले की हेच काम मोठ्या प्रमाणावर कर. मोठा प्रोजेक्ट हातात घे. त्याचा परिणाम म्हणून कर्जतला चा एक मोठा प्रकल्प उभा राहिला. बाबा खूप आजारी होते प्रकाश उद्घाटनाला गेला. +तीस वर्षांचा हा प्रवास भरत काही मॅगसेसे अवार्ड मिळेल म्हणून करत नव्हता. तो करत राहिला होता कारण समस्येचा समुद्र आजूबाजूला होता अन आहे. तो मुलाखतीत म्हणाला ९००० स्किझोफ्रेनिक पेशंटना उचलून आणून बरं करूनही आज तो अस्वस्थ आहे. कारण भारतभर आजमितीला ��व्वा लाख असे पेशंट रस्त्यावर भणंग असे फिरत आहेत. त्यांचे कुटुंबीय त्यांना शोधून थकले आहेत. पार नेपाळ आणि तामिळनाडू छत्तीसगडचे पेशंट मुंबईत व इथले अजून दूर असे सर्वत्र फिरत आहेत. भरतची झोळी अपुरी आणि फाटकी आहे. +मॅगसेसे मिळाल्याचा त्याला आनंद हा आहे की आता निदान या रोगाबद्दल समाजात काही जागरूकता येईल. पैसे मिळाले हा अजून एक आनंद. वीस लाख महिना खर्च आहे. आज मी गेलो होतो कर्जतला. तिथे आजमितीला १२६ पेशंट अॅडमिट आहेत. दहाएक कौउन्सिलरचा पगारी ताफा आहे. गेली तीस वर्षे अज्ञात शक्ती आर्थिक ताकद उभी करत आली आहे. कारण तो सांगतो तसं भारतात मानसिक आरोग्यासाठी देणगीदार मिळत नाहीत. एकूण समाजातच या पेशंटसंबंधी असलेली अनास्था व घृणा खूप खोलवर भिनलेली आहे. +आता थोडा थकवा त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणांहून मागणी येत आहे की तिथं असा एक प्रोजेक्ट त्यानं उभारावा. तशी गरजही आहे. पण भरत थकला आहे कारण त्याला जरी एका पायावर सीमोल्लंघन करायचं असलं तरी तरी हा तरी आपल्या सर्वच समाजाला अंतर्मुख करणारा आहे. भरतला महिन्याला लाख रुपये पगार देऊ करत असूनही सायकियट्रिस्ट तरुण मुलंमुली मिळत नाहीत. सर्व मेडिकल कॉलेजला लिहून झालं आहे. आता सर्वत्र तो आवाहन करत आहे. पण एकूणच वैद्यकीय व्यवसाय जसा धंदेवाईक झाला आहे त्याचा असा फटका भरतला बसत आहे. +दुसरी त्याची वेदना जी त्याला थकवत आहे. ती त्याला रस्त्यावरून पेशंट उचलून आणायला तर लागतातच पण सरकारी मेंटल हॉस्पिटलमधूनसुद्धा उचलून आणावे लागतात. तिथं दहापंधरा वर्षं हे खितपत पडलेले असतात. त्यांना पाहणारे सायकियट्रिस्ट तिथं असतात कौउन्सिलरसुद्धा असतात पण सरकारी अनास्था या पेशंटना सडवत असते. असा एक पेशंट त्यानं चेन्नई मेंटल हॉस्पिटलमधून उचलला दोन महिन्यांत त्याला त्याच्या घरच्यांना भेटवलंसुद्धा. +एक अजून भीषण वास्तव त्याला अस्वस्थ करतं. जवळपास ९० टक्के पेशंट हे गरीब असतात काही अति उच्चशिक्षित व मध्यमवर्गातलेसुद्धा असतात. सरकारी आरोग्य व्यवस्थेचं हे दारुण चित्र आहे की हे पेशंट उपचाराअभावी असे रस्त्यावर आहेत. पण वेड्या नसलेल्या अब्जावधींना जिथं सरकारनं वाऱ्यावर सोडलं आहे वैद्यकीय उपचाराची जबाबदारी झटकून तिथं मानसिक रुग्ण कसं प्राधान्य असणार प्रसिद्ध सायकियट्रिस्ट डॉ. हमीद दाभो���कर सांगत होते की साताऱ्यातल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये सहा महिने औषधंच नव्हती. +तेव्हा भरत तू अस्वस्थ आहेस. आम्ही तुझी वेदना समजू शकतो. पण आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे. ज्या मायेनं ओलाव्यानं समर्पणानं तू उतरला आहेस आमची माणुसकीवरची श्रद्धा पुन्हा जागी झाली आहे. पुरुष असून समारंभात सहजपणे अश्रू वाहून देणारा तू आमच्या समाजाचं क्षितिज वाढवण्यात महत्त्वाचा वाटा उचलत आहेस. +तुला कर्जतला पेशंटमध्ये पाहणं एक अनुभव असतो. त्या दिवशी ती एक मुलगी जी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावर भणंग म्हणून फिरत होती ती सारखी पुढे येत विचारात होती डॉक्टर तू मला कधी माझ्या घरी घेऊन जाणार तू हसून तिला विचारात होतास तू बदल्यात मला काय देणार ती देत असलेला तो आनंद अन ते अतिव समाधान केवळ तुलाच स्पर्श करत नव्हतं भरत ते आम्हाला पण माणूस म्हणून समृद्ध करत होतं. +आम्ही तुझे ऋणी आहोत! + . . . . . . . . . . +"" +श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना विकिपीडिया +श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना +श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखानासोमेश्वरनगर +पुणे जिह्यातील बारामती शहाराच्या पूर्वेला ३९ की.मी. सहकारी तत्वावर चालविला जाणारा एक महत्त्वाचा साखर कारखाना म्हणजे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना. +या कारखान्यामध्ये तीन विभाग आहेतमुख्य साखर कारखानावीजनिर्मिती प्रकल्प आणि इथनॉल निर्मिती प्रकल्प. +साखर कारखान्यामध्ये सोमेश्वर वानेवाडी मुरूम वाघळवाडी निंबुतनिरावडगाव निंबाळकर सुपे मांडकी ई. +गावामधून ऊस येतो.साधारणतः ऑक्टोबर ते एप्रिल या महिन्यामध्ये ऊसाचे गाळप केले जाते. +ऊसापासून मिळणाऱ्या मळीपासून किण्वन प्रक्रियेतून इथेनॉल तयार केले जाते.तयार झालेले इथेनॉलचे शुद्धीकरण +करून त्याची निर्यात केली जाते. +बगॅस हे ऊसापासून तयार होणारा दुय्यम उत्पादन आहे .बगॅस वर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाते.तयार झालेल्या वीजेपासून कारखान्याची इथेनॉल प्रकल्पाची गरज भागवली जाते व उरलेली वीज सातारा जिल्ह्याला विकली जाते. +ऊसाच्या गळपाबरोबर इतर प्रकल्पामुळे ऊसाला चांगला दर भेटतो.त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे जनजीवन सुधारले आहे. +...श्रीसोमेश्वरसहकारीसाखरकारखाना पासून हुडकले +या पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०१९ रोजी ०८५३ वाजता केला गेला. +"" +अँड्री आर्शाविन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटॉल्ड बायोग्राफी फॅक्ट +घर आशियाई स्टेशन्स अँड्रे आर्शाविन बालपणाची कथा प्लस अनोळखी जीवनी माहिती +अँड्रे आर्शाविन बालपणाची कथा प्लस अनोळखी जीवनी माहिती + टोपणनावाने ओळखले जाणारे फुटबॉलचे प्रतिभा असलेले संपूर्ण कथा सादर करते शावा. आमचे अँड्री अरशविन बालपण कथा आणि अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये आपल्या बालपणाच्या वेळेपर्यंत आजपर्यंत उल्लेखनीय इतिहासाची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत आणते. विश्लेषण त्यांच्या आयुष्यात प्रसिद्धी कौटुंबिक जीवन आणि अनेक ऑफ आणि ओनपिच विषयी थोडक्यात ज्ञात माहिती आहे. चला सुरवात करूया. +अँड्रे आर्शाविन बालपणाची कथा प्लस अनोळखी जीवनी माहितीलवकर जीवन +आंद्रे सर्जेयेविच अरशविन सेर्गी अरश्वीन पिता आणि तातियाना अरशविना आई यांनी सेंट पीटर्सबर्गमध्ये एक्सएन्एक्सएक्स मे एक्स वर जन्म दिला. +एका अपघातात एक मुलगा मरण पावला तर त्याला मारुन मारू शकले असते. जेव्हा ते होते तेव्हा त्याच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला तेव्हा त्यांना एकत्र दोन्ही आवश्यक होते. त्याची आई गरीब होती म्हणून त्याच्या आई सह चिकटविणे येत स्वतःचे परिणाम होते आंद्रेला त्याच्या आईसोबत अरुंद फ्लॅटच्या मजल्यावर झोपण्याची गरज होती. बालपणापासून त्याला फुटबॉलचे मालक होण्याचा स्वप्न होता. +सुदैवाने त्यांचे वडील त्याला आठवण करून द्यायचे होते आणि त्यांच्या स्वप्नांसह त्यांना मदत करायला येत होते. तो एक फुटबॉल खेळाडू बनण्यात अपयशी झाल्यानंतर फुटबॉलमध्ये करिअर करण्याची त्याची प्रेरणा होती. +आरशविन लहान वयात आणि सात वर्षांच्या वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्याचे वडील त्याला मध्ये नोंदणी स्मिता फुटबॉल अकादमी त्याच्या गावी क्लब आशवेनला अकादमीच्या काळात फुटबॉलकडे लक्ष देताना अकादमींना अधिक प्राधान्य देण्याचा विचार करण्यात आला. यामुळे तो जवळच्या शाळेत फुटबॉल अॅकॅडमीच्या जवळ आला. तो एकाच वेळी त्याच्या पुस्तके वाचायला आणि फुटबॉल खेळायचा होता. +खेळांच्या कृतीबद्दल वेळोवेळी प्रगती करत असताना फुटबॉलचा विकास वाढला आणि शिक्षण घसरू लागला. काही क्षणात तो आता अध्यापनांवर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. शैक्षणिक संस्थांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकदा वाईट वर्तन केले गेले. +अँड्रीच्या मते मी शाळेत वाईट वागलो. जेव्हा मी दुसऱ्या श्रेणीत ह��तो तेव्हा मी वर्गात नोंदणी करण्याच्या जर्नल टाकल्या कारण मला वर्गाला उपस्थित राहण्याची इच्छा नव्हती. ही घटना होती जी मला काढून टाकली गेली. +त्याला आपल्या फुटबॉलमधील मित्रांसोबत परत जाण्यासाठी अकादमीमध्ये परत जावे लागले. तो आपल्या जोडींमध्ये सर्वात लहान मुलाचा व कर्णधार होता. लवकरच तो एक लोकप्रिय शहर बनला. +अँड्रे आर्शाविन बालपणाची कथा प्लस अनोळखी जीवनी माहितीसारांश मध्ये करिअर +ऑगस्ट वर वरून अर्शविनने व्यावसायिक सॉकरमध्ये पदार्पण केले. उपरोधिकपणे इंग्रजी भूमीवर हे घडले. इंटरटोटो कपमध्ये ब्रॅडफोर्ड सिटीच्या विजयादरम्यान जेनिटच्या एक्सएक्सएक्सएक्सएक्सएक्सच्या दरम्यान जुन्या अनुभवी अँड्री कोबेलेवच्या जागी वर्षीय +सेंट पीटर्सबर्ग टीमच्या अकरा अकरार्समध्ये नियमित होण्यासाठी तरुणांना आणखी एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागली. सिनिझम यांनी झेंटसह आठ मोसमांसह गोल करण्याच्या प्रयत्नात आणि रशिया आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सामने जिंकण्यासाठी ची मदत केली. सेंट पीटरच्या चाहत्यांसाठी तो नायक बनला शावा आणि उत्तर राजधानी पासून क्लब वास्तविक प्रतीक. +त्याला रशियाचे सॉकर प्लेअर ऑफ द इयर असे नाव देण्यात आले पण आर्ट ऑफ आर्टलाइनचे पुढचे दोन वर्षे क्लबचे होते जेव्हा डच प्रशिक्षक डिक एडॉकाटने पदभार स्वीकारला जे सर्वात यशस्वी ठरले. +एफसी बार्सिलोनाच्या चाहत्यांप्रमाणे त्यांनी आपल्या सुरुवातीच्या वर्षांपासून कॅटलानानी क्लबसाठी खेळण्याचा स्वप्न पाहिला नाही. तो त्याच्या हृदयात चोरले कोण अर्सेनल होते. +अँड्रे आर्शाविन बालपणाची कथा प्लस अनोळखी जीवनी माहितीकौटुंबिक जीवन +तो एक सामान्य कामगार वर्ग कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील सेर्गेई अर्शाविन एक हौशी फुटबॉलर म्हणून खेळले. तातियाना अर्शविना रशियन फुटबॉल खेळाडू आंद्रेई अर्शाविनाची आई आहे. सेर्गेई अर्शाविन यांचे वय मध्ये हृदय अपयशामुळे मरण पावले. +अँड्रे आर्शाविन बालपणाची कथा प्लस अनोळखी जीवनी माहितीनातेसंबंध जीवन + जून वय वर जन्मले होते आंद्रे आर्शविन प्रथम पत्नी त्यांनी मध्ये विवाह केला आणि मध्ये तलाक केले. अरशविनच्या तीन मुलांसह आहेत आर्सेनी अरशविन आर्टेम आर्टवेन आणि मुलगी याना अरशविना घटस्फोटानंतर अश्विन रिक्त गेले. दुःखाची गोष्ट म्हणजे तीन वर्षांहू��� अधिक काळ ते जवळजवळ संप्रेषण करीत नाहीत आणि त्यांनी त्यांच्या मुलांना पाहिले नाही. युलियाने त्याला तसे करण्यास रोखले नाही. त्याऐवजी अश्विनने धक्का दिला नाही. त्याने फक्त पैसे आणि भेटी पाठवल्या. +असे आढळून आले की त्याच्या घटस्फोटानंतर वर्षांनी आशवेनने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या माजी पत्नीकडून आपल्या मुलांसोबत पुनर्मीलन झाल्यानंतर त्यांचा निर्णय घेण्यात आला. त्याने आपल्या बर्याच काळातील प्रिय व्यक्ती अॅलिस कटीमनीबरोबर गाठ बांधला. प्रेमींचा विवाह सप्टेंबर वर झाला सेंट पीटर्सबर्गमध्ये. +समारंभात समारंभाला अॅलिसच्या पहिल्या विवाहाच्या मुलांसह केवळ जवळचे लोक उपस्थित होते. अतिथींना एक छोटीशी वधू आणि मित्राने शांतपणे घरी सर्व काही करण्याचा निर्णय घेतला. हे देखील लक्षात येते की अॅलिसने त्याचे नाव बदलले ती बनली अरशविना. +अँड्रे आर्शाविन बालपणाची कथा प्लस अनोळखी जीवनी माहितीफॅशन डिझायनर +अरशविनने फॅशन डिझायनमध्ये सर्टिफिकेट्स आणि सरावही केला आहे. +अँड्रे आर्शाविन बालपणाची कथा प्लस अनोळखी जीवनी माहितीएक राजकारणी + मध्ये त्यांनी पार्टी युनायटेड रशियासाठी सेंट पीटर्सबर्गच्या विधानसभेसाठी एक उमेदवार म्हणून निवडणुकीत भाग घेतला. सॉकर खेळाडूने निवडणुकीत विजय मिळविला परंतु नंतर त्याचे मँडेट सोडून दिले. +त्याच्या मतदारसंघाचे नामकरण त्याच्या लक्झरी गावात झाले अर्शविंका माजी आर्सेनल प्लेमेकरच्या नंतर हे त्यांच्यासाठी असलेल्या प्रीतीचे परिणाम म्हणून होते +अँड्रे आर्शाविन बालपणाची कथा प्लस अनोळखी जीवनी माहितीलेखक +आंद्रेई अरशविन लेखक आहेत ज्यात त्याच्या रेझ्युमेमध्ये तीन पुस्तकं आहेत युरो गुउस आणि त्याची टीम. एंड्री अरशविनच्या डायरी आम्ही ते केले! ग्रेट विजयची कथा आणि अरशविन ज्यामध्ये महिला पैसा राजकारण आणि फुटबॉलवर प्रश्न व उत्तरे समाविष्ट आहेत. +अँड्रे आर्शाविन बालपणाची कथा प्लस अनोळखी जीवनी माहितीप्रेम +ते धर्मादाय कामात देखील सहभागी आहेत. सेंट पीटर्सबर्ग जवळील पुश्किन शहरातील एसओएस चिल्ड्रन व्हिलेजचे राजदूत होण्यासाठी अरश्वीनने प्रस्ताव स्वीकारला. +रशियन फुटबॉल डायरी +एन्स्ली मैटलँडनाइल्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य +इयान राईट चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्��ाफी तथ्य +मुलाखत बेस्ट ऑफ +गॅब्रिएल बार्बोसा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये +आपल्यासाठी अधिक कथा +फेडरिको व्हॅल्व्हर्डे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये +डिसेंबर +युरोपीयन स्टेशर्स् +अमेरिकन स्टार +आशियाई स्टेशन्स +नवांक दो कानू बचपन स्टोरी प्लस अनटॉल्ड जीवनी तथ्ये +फेब्रुवारी +बर्न्ड लेनो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य +जॅक विल्सिअर चाइल्डहुड स्टोरी प्लस अनल्टल्ड जीवनी तथ्ये +"" +अज्ञात समाजकंटकांचा चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न . +भगवतीनगर येथे सोमवारी दि. पहाटे दीड वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. + ऑनलाइन लोकमत +नाशिक पंचवटीतील हिरावाडी परिसरात असलेल्या भगवतीनगर येथे सोमवारी दि. पहाटे दीड वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यवसाय करणारे दिलीप अंबरपुरे हे भगवतीनगरला राहत असून रविवारी दि. रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे टाटा हेक्सा एमएच जीएफ गुरुकृपा बंगल्याबाहेर उभी केली असताना अज्ञात समाजकंटकांनी पेट्रोल ओतून पेटवून दिली. +काही वेळाने जोराचा आवाज झाल्याने नागरिक जागे झाले त्यानंतर काहीतरी जळाल्याचे समजतात अंबरपुरे यांनी बंगल्याबाहेर धाव घेतली असता गाडी जळताना दिसली. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती कळविली व नंतर घटनास्थळी पंचवटी अग्निशमन दलाच्या अमृतधाम उपकेंद्र जवानांनी धाव घेत चारचाकी विझविली. +भरवस्तीत घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वी म्हसरूळ परिसरातील बोरगड वाढणे कॉलनी भागात असलेल्या भास्कर सोसायटीत तीन दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती. +"" +गीत ऊठ ट्रिप ब्रेट ली + डिसेंबर येथे दुपारी उत्तर द्या +मायकेल डिसेंबर येथे आहे उत्तर द्या +"" +जगण्याचं संदेशीकरण विश्राम ढोले + +जगण्याचं संदेशीकरण विश्राम ढोले +भारतीयांकडून पाठवल्या जाणाऱ्या गुड मॉर्निंग संदेशांच्या अतिरेकामुळं जगभरातल्या स्मार्ट फोन्सची वाहतूक मंदावते असं एक निरीक्षण काही दिवसांपूर्वी समोर आलं आहे. गुड मॉर्निंगपासून गुड नाइटपर्यंत अनेक शुभेच्छा संदे���ांचा महाप्रचंड कारखानाच सोशल मीडियावर सतत असतो असा सगळ्यांनाच अनुभव आहे. असे संदेश पाठवण्याची आस नेमकी कशामुळं लागते या संदेशांमागची आर्थिकता हे त्यामागचं कारण आहे का त्याचे सामाजिकसांस्कृतिक आयाम काय डिजिटल वयातल्या भेदामुळं असं होतंय की त्यांचा संबंध थेट नात्यांशी आहे... या सर्व प्रश्नांचा वेध. +गुड मॉर्निंग शुभ प्रभात नमस्कार रामराम वगैरे खरं तर चांगले शब्द. संभाषणाची सुरवात करून देणारे. दुसऱ्यांप्रती शुभचिंतन करणारे. त्यांचा कोणाला त्रास का व्हावा पण तुम्ही गूगलला विचाराल तर त्यांना तो होतोय. इतकंच कशाला व्हॉटऍपवर असणाऱ्या बऱ्याच जणांनाही तो होतोय. दोघांचंही कारण एकच आहे शुभचिंतन असलं तरी या गुड मॉर्निंग संदेशांचा अतिरेक होतोय. काही दिवसांपूर्वी गूगलच्या हवाल्यानं त्यासंबंधी बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. भारतातल्या सकाळी साडेपाचसहा ते आठसाडेआठ या वेळेदरम्यान जगभरातल्या स्मार्ट फोनवरची वाहतूक का मंदावते या प्रश्नाचं उत्तर शोधताना गूगलला हे कारण सापडलं. दररोज सकाळी या दोनेक तासांच्या काळात दररोज लाखो भारतीय आपले नातेवाईक मित्रमंडळी आणि परिचितांना हे गुड मॉर्निंग संदेश पाठवतात आणि त्यातून हा मोबाईलवरचा ट्रॅफिक जॅम उद्भवतो असं गूगलचं म्हणणं आहे. ... आणि नंतर थोड्याच वेळात हा जॅम शहरांमधल्या रस्त्यांवर प्रकटतो हा आपला अनुभव आहे. +मुळात गूगलला या प्रश्नात पडायचं कारण म्हणजे त्यांची अँड्रॉईड प्रणाली. आज भारतातले जवळजवळ ऐंशी टक्के स्मार्ट फोन या अँड्रॉईडवर चालतात. त्याही दृष्टीनं भारत ही गूगलची फार मोठी बाजारपेठ. ही बाजारपेठ सकाळच्या वेळेस का सुस्तावते हा प्रश्न म्हणूनच त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा होता. त्याचं उत्तर शोधण्याची एक गुरूकिल्लीही त्यांच्याकडंच होती. गेल्या पाच वर्षांमध्ये गूगल सर्च इंजिनवरून गुड मॉर्निंग इमेजेस शोधण्याचं प्रमाण तब्बल दहापटीनं वाढल्याचं त्यांना दिसून आलं. त्यामुळं अँड्रॉईडवरच्या आणि सर्च इंजिनवरच्या महामाहितीची सांगड घालत गूगलने सकाळी मोबाईलवरची इंटरनेट वाहतूक का मंदावते स्मार्ट फोन का गारठतात याचं कारण शोधून काढलं. +आता व्यक्ती म्हणून इतकी तांत्रिक माहिती आपल्याकडे नसली तरी व्हॉट्सऍपधारी बहुतेक व्यक्तींना हा अनुभव मात्र नक्कीच आहे. सकाळी उठण्यापूर्वी आणि उठल्यानंतर काही काळ सतत व्हॉट्सऍपची नोटिफिकेशन्स सतत वाजत तरी राहतात किंवा दिसत तरी राहतात. त्यातले आपल्या व्यक्तिगत थेट कामाचे संदेश तसे कमीच. बहुतेक संदेश आपल्याला गुड मॉर्निंग रामराम नमस्कार वगैरे करणारे. सूर्योदय पानफुलं पक्षी लहान मुलं धार्मिक स्थळं गणपतीपासून ते स्वामी समर्थांपर्यंत अनेक देवदेवता व संतमहात्मे यांची चित्रे आणि आयुष्य अध्यात्म आनंद कर्तव्य नातेसंबंध वगैरे विषयावर लिहिलेले शब्दबंबाळ सुविचार यांचं मिश्रण म्हणजे हे गुड मॉर्निंगछाप संदेश. गुळगुळीत गुळमुळीत सबगोलंकार प्रेडिक्टेबल वगैरे. इंग्रजी शब्द वापरायचा तर क्लिशे! वाचला न वाचला तरी फार फरक न पडणारे आपल्याला आले असले तरी फक्त आपल्यासाठी नसलेले संदेश. असे भरपूर संदेश दररोज आपल्या स्मार्ट फोनवर येऊन पडत असतील तर त्याचा त्रास होणं साहजिक आहे. एक तर त्यांची नोटिफिकेशन्स उगाच आपल्याला खुणावत राहतात. दुसरं म्हणजे या गर्दीत एखाद्या कामाच्या संदेशाकडं दुर्लक्ष होण्याचा धोका वाढतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे फोनमधली मेमरी तुंबत जाते. मग एक दिवस शोधूनशोधून हे संदेश डिलिट करण्याची मोहीम हाती घ्यावी लागते. ते कष्ट वेगळे. दुसऱ्या दिवशी पुन्हा गुड मॉर्निंगचा रतीब सुरू. मध्यंतरी एका मित्रानं गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच व्हॉट्सऍपवरच्या आपल्या सर्व मित्रांना मेसेजेस करून उद्या मांगल्याची गुढी पावित्र्याचे तोरणछाप संदेश पाठवले तर ताबडतोब ब्लॉक केलं जाईल अशी जाहीर धमकीच दिली होती. इतकं करूनही दुसऱ्या दिवशी त्याच्या व्हॉट्सऍपवर तीसचाळीस गुढ्या उभ्या राहिल्याच होत्या. +शुभेच्छांचा महाप्रचंड कारखाना +तेव्हा गुड मॉर्निंग असो गुड नाइट असो सणासुदीचे मंगलमय संदेश असोत की अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा.. स्मार्ट फोन बाळगणाऱ्या आणि सोशल मीडियावर असणाऱ्या बहुतेकांसाठी शुभेच्छा संदेशांचा हा पूर आता नेहमीच्या अनुभवाचा भाग झाला आहे. या वर्षाच्या स्वागताला भारतीयांनी व्हॉटस्ऍपवरून तब्बल वीस अब्ज संदेशांची देवाणघेवाण केली होती. इतर कोणत्याही देशानं इतक्या उत्साहानं चं स्वागत केलं नव्हतं. शुभेच्छा संदेशाच्या देवघेवीतला हा जागतिक विक्रम मानला जातो. तसं पाहिलं तर शुभेच्छांचा एक महाप्रचंड कारखानाच सोशल मीडियावर सतत सुरू असतो. +शुभेच्छ��� संदेश पाठवणं ही वरकरणी तशी साधी बाब वाटेल. संदेशातल्या आशयाच्या पातळीवर ती तशी आहेही. कृतीच्या पातळीवर ही तशी औपचारिक बाब आहे. कदाचित इनोसंटही. मात्र या शुभेच्छा महापुराच्या तळाशी असलेला सामाजिकसांस्कृतिक वास्तवाचा प्रवाह मात्र किरकोळ साधा किंवा औपचारिक असा नाही. एका मोठ्या स्थित्यंतराचं ते प्रतीक आहे पण ते समजून घेण्यासाठी लोक इतक्या प्रमाणावर असे शुभेच्छा संदेश का पाठवत आहेत हा प्रश्न आधी विचारला पाहिजे. +त्याचं एक सोपं आणि व्यावहारिक उत्तर सापडतं या संदेशांच्या आर्थिकतेत. सोप्या शब्दात सांगायचं तर असे संदेश तयार करणं आणि पाठवणं अतिशय कमी कष्टाचं आणि खर्चाचं आहे. बहुतेक वेळा तर आपण हे संदेश स्वतःहून तयारही करत नाही. इधरका माल उधर अशा पद्धतीनं आपण ते फक्त फॉरवर्ड करतो आणि स्वतः तयार करायचं ठरवलं तरी ते फार कष्टाचं काम नाही. चित्रांसाठी एक गूगल सर्च किंवा आपल्याच फोटो गॅलरीतला एखादा फोटो एखादा रेडिमेड सुविचार किंवा शुभेच्छा आणि एखाद्या ऍपच्या साह्यानं या दोन्हीवर थोडीफार प्रक्रिया केली की झाला संदेश तयार. होलसेलमध्ये असे संदेश पाठवायचे असलं तरी ते जवळजवळ चकटफूच पडतं. म्हणूनच स्वस्ताई आणि सुलभता यामुळं हे प्रमाण प्रचंड वाढलं हे सहज मान्य होण्यासारखं आहे. +सामाजिकसांस्कृतिक आयाम +मात्र वास्तव तेवढ्यापुरतंच मर्यादित नाही. त्याला सामाजिकसांस्कृतिक आयामही आहेत. वरकरणी पाहता अशा गुड मार्निंगवजा शुभेच्छांचे व्यावहारिक उपयोग काय असा प्रश्न पडू शकतो पण संवादव्यवहारांमध्ये अशा उपचारांचं अतिशय महत्त्व असतं. नमस्कार रामराम शुभ प्रभात कसं काय.. बरं आहे ना सलाम वालेकूम हाऊ आर यू यांसारखे शब्द किंवा वाक्यं ही त्यातल्या अर्थाच्या दृष्टीनं महत्त्वाची नसतातच. कोणी आपल्याला कसं काय.. बरं चाललंय ना अस विचारलं तर आपण नाही हो... घरी भांडण झालंय किंवा सध्या बद्धकोष्ठानं बेजार आहे असं काही खरं असलं तरी उत्तर देत नाही. उलट आपण मस्त छान बढिया फाइन वगैरे म्हणतो. ना विचारणाऱ्यांच्या दृष्टीनं तो प्रश्न असतो ना उत्तर देणाऱ्याच्या दृष्टीनं. ती दोघांनी एकमेकांच्या अस्तित्वाची आणि नात्याची संवादाच्या पातळीवर घेतलेली दखल असते. एकमेकांकडं बघून ओळखीचं स्मित देणं हात उंचावणं ही त्याचीच उदाहरणं. फक्त निःशब्द पातळीवर. फेसबुक मेसेंजरवर तर वेव्ह हॅंड ही चक्क रेडीमेड सोयच आहे. माहिती मत किंवा भावना व्यक्त करणं हे अशा संवादाचं उद्दिष्ट नसतं. संवाद सुरू करणं आपलं अस्तित्व दाखवणं किंवा दुसऱ्याच्या अस्तित्वाची दखल घेणं आणि मुख्य म्हणजे संवादातून प्रकटणाऱ्या नात्याला अधोरेखित करणं इतकाच अशा संवादव्यवहाराचा उद्देश असतो. सोपी उपमा वापरायची तर असं संवाद म्हणजे नात्यांचं वंगण. ते नात्याला ऊर्जा देत नसतीलही कदाचित पण नात्यांच्या आणि संवादाच्या प्रवासातलं घर्षण कमी होण्यासाठी त्यांची निदान सुरवातीला तरी गरज असते. हे असे औपचारिक संवाद झाल्यानं हाती काही लागतही नसेल कदाचित पण ते झालं नाही तर मात्र बेदखल झाल्याची दुर्लक्षित झाल्याची भावना निर्माण होण्याची भीती असते. म्हणूनच वर्षानुवर्षांपासून जगभरात सर्वत्र संवादव्यवहारातली ही औपचारिकता नेहमी पाळली जाते. सोशल मीडियावरचे गुड मॉर्निंगचे हे संदेश त्याच आदिम संवादप्रक्रियेचं नवं रूप. +भारतातच इतकी आस का +... पण मग आपल्याकडंच ते इतक्या मोठ्या प्रमाणावर का व्हावं पुन्हा त्याचं एक साधं आणि व्यावहारिक उत्तर आहे. आपल्याकडं मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या कोट्यवधींची म्हणून अशा संदेशांची संख्याही साहजिकच जास्त. बरोबर असलं तरी हेही उत्तर पुरेसं नाही. मुळात आपल्याला असा औपचारिक संवादप्रवाह सतत सुरू ठेवण्याची इतकी गरज का वाटावी हा प्रश्नही विचारावा लागतो. त्याचं उत्तर आपल्या समूहवादी कलेक्टिव्ह संस्कृतीत शोधता येतं. अशा संस्कृतींमध्ये व्यक्तीचं एक खोलवरचं मूल्यमापन तिनं जपलेल्या नात्यांमधून होत असते. नाती निर्माण करणं वाढवणं आणि प्रसंगी स्वतःची इच्छा आणि आनंद बाजूला ठेवूनही ती टिकवणं याचं दडपण समूहवादी संस्कृतीतल्या व्यक्तींवर जास्तच असतं. अर्थात त्याच्या बदल्यात अशी संस्कृती व्यक्तीला ओळख स्वीकृती सुरक्षा प्रतिष्ठा असे काही परतावेही देते. त्यामुळं नाती जपणारे संवाद सतत करत राहणं किंवा संवादातून नातं सतत अधोरेखित करत राहणं ही अशा संस्कृतीतल्या व्यक्तींची गरजही असते. सकाळ सण समारंभ सत्कार सालगिरह वगैरे तर ती भागवण्याचं सोपं निमित्त. मोबाईल आणि सोशल मीडियाने ते फार अधिक सोपं आणि सोयीचं करून टाकलंय. अशा समूहवादी संस्कृतीमध्ये सार्वजनिक जीवनात बोलघेवडेपणाही तुलनेनं जास्तच असतो. अनोळखी किंवा अल्पओळखी व्यक्तींशीही संवाद साधण्याची बऱ्यापैकी मोकळीक अशा संस्कृतीत मिळत असते. त्यामुळं मग संवादाचं प्रमाणही वाढतं आणि परीघही. अर्थातच गुड मॉर्निंगछाप संदेशांचंही प्रमाण आणि परीघ वाढतो. +डिजिटल वयाचा वर्गभेद +शुभेच्छांच्या या सांस्कृतिक व्यवहाराकडं अजून जरा बारकाईनं पाहिलं तर तिथं एक सूक्ष्म वर्गभेद दिसतो. हा वर्गभेद अर्थातच जातपात धर्म शिक्षण किंवा आर्थिक परिस्थिती यांवर आधारीत नाही. तो वयावर खरं तर डिजिटल वयावर अवलंबून आहे. म्हणजे असं की शुभेच्छाशुभेच्छा खेळणाऱ्यांमध्ये शहरीनिमशहरी तरुण पिढी तितक्या उत्साहानं सहभागी झालेली नाही. तिथं दांडग्या उत्साहानं सहभागी झाली आहे ती त्यांच्या आईवडिलांची किंवा त्याआसपासची पिढी. हे नवं शतक सुरू होण्याआधी ज्यांची निदान तिशी तरी उलटली आहे अशी पिढी. या पिढीच्या खोलवरच्या धारणांवर जागतिकीकरणाच्या आधीचे वस्तूंच्या दुर्भिक्षांचे आणि नात्यांच्या सुकाळाचे संस्कार झालेले. एका अर्थानं त्यांचं बालपण आणि तारुण्याचं पहिलं दशक मोबाईलच्या संगणकाच्या आणि इंटरनेटच्या आधी गेलेलं. आता ते इंटरनेटवर आले ते स्थलांतरीत म्हणून. मात्र नव्वदीच्या आसपास किंवा नंतर जन्माला आलेल्या पिढीसाठी केबल टीव्ही रिमोट मोबाईल संगणक व्हिडिओ गेम हॉलिवूडचे चित्रपट पीसी लॅपटॉप मोबाईल स्मार्ट फोन आणि सोशल मीडिया म्हणजे बालपणापासूनचे सवंगडी. त्या अर्थानं ते डिजिटल प्रदेशातले एतद्देशीय. डिजिटल मायग्रंट अशी पालकांची पिढी आणि डिजिटल नेटिव अशी आजच्या तरुणांची पिढी यांच्यात काही खूप खोलवरचे फरक आहेत. शुभेच्छांच्या या संवादखेळाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा त्यातलाच एक. डिजिटल नेटिवांना हे असं सकाळी उठून शुभेच्छाशुभेच्छा खेळणं किंवा एकूणच अशा औपचारिकता पाळणं त्यासाठी गुळगुळीतगुलछबूगुळमुळीत संदेश वगैरे तयार करणं चीप क्लिशेड किंवा क्रीपी वाटतं. एकूणच अशा औपचारिक भक्तिभावाचं त्यांना वावडंच. त्यांचा भर खिल्ली उपहास श्लेष आणि वक्रोक्तीनं भरलेल्या मीम्स आणि ट्रोलवर किंवा कूल मेसेजेसवर. असे औपचारिक नातेसंबंध बनवणं वाढवणं आणि टिकवणं याबाबत ते थोडे उदासीन किंवा थंड. म्हणूनच जुन्या सांस्कृतिक आणि तांत्रिक वातावरणात वाढलेल्या आणि तिथले संस्कार घेऊन इंटरनेटवर स्थलांतरीत झालेल्या पालकांच्या पिढीशी ���्यांची संवादाची आणि संस्काराची नाळ काही फार जुळत नाही. घरोघरी त्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. जिज्ञासू किंवा नॉट सो जिज्ञासूंनीही त्यासाठी टीव्हीएफ या वेब सिरीजकर्त्यांनी सादर केलेली टेक कॉन्व्हर्सेशन्स वुईथ डॅड ही मालिका अवश्य बघावी. +नेटवर्कच्या आतबाहेर... +मोबाईल इंटरनेटवरच्या या शुभेच्छुकांच्या महापुरामागं एक तांत्रिक किंवा गणिती आयामही आहे. इंटरनेट आणि मोबाईलचं जग म्हणजे एका अर्थानं नेटवर्कचं जग. हे नेटवर्क जसजसं वाढत जातं तसतसं त्याचं वर्तन गुंतागुंतीचं होत जातं. ही गुंतागुंत समजून घेण्याच्या प्रयत्नात संशोधकांनी नेटवर्कच्या प्रवृत्ती दर्शवणारे सात नियम शोधले आहेत. त्यातला एक नियम असं सांगतो की व्यक्तींच्या प्रत्यक्ष जगात ते वास्तव किंवा मूल्य असतं ते नेटवर्कवर अनेकपटीनं मोठं होऊन समोर येतं. याला ते नेटवर्कची कलवर्धन ट्रेंड अँप्लिफिकेशन प्रवृत्ती म्हणतात. दुसरा एक नियम आहे तो नेटवर्कबाह्य घटकांवर टाकत असलेल्या दबावाच्या प्रवृत्तीसंबंधी. म्हणजे असं की नेटवर्क जसजसं वाढत जातं तसतसा नेटवर्कच्या बाहेर असलेल्या घटकांवर नेटवर्कमध्ये सहभागी होण्याबाबत दबाव वेगानं वाढत जातो. रस्त्यांवरच्या मोर्चांमध्ये ज्याप्रमाणं मोर्चेकरी अनेक वेळा अरे बघता काय सामील व्हा अशा घोषणा देतात त्यासारखंच हे. इथं अर्थातच सामील होण्याचा दबाव जास्त असतो. त्यातून मग टक्के आणि टक्के गर्दी अशा दोन उड्डाणबिंदूवर टिपिंग पॉइंट नेटवर्कबाह्य घटकांवर दबाव फारच वाढतो आणि ते या मोर्चात वेगानं आणि मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. याला ते नेटवर्कबाह्यतेचा नेटवर्क एक्स्टर्नेलिटी नियम असं म्हणतात. शुभेच्छासंदेशांचं पेव फुटणं इथपासून ते डोळा मारणाऱ्या प्रिया वॉरियरचा किंवा ये बिक गयी है गोरमिन्ट म्हणणाऱ्या आजीचा किंवा ढिनचॅक पूजाचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होण्यापर्यंतच्या अनेक नेटवर्क घटनांची तांत्रिक कारणमीमांसा या नियमांच्या आधारे करता येते. थोडक्यात काय तर नेटवर्कवर असताना आपण फक्त एक शुद्ध मानवी वा सामाजिक घटक म्हणून वावरत नसतो. आपल्या वर्तनावर नेटवर्कच्या अंगभूत प्रवृत्तींचाही प्रभाव पडत असतो. +पोत... नात्यांचा संवादाचा +मात्र हे सगळं होत असताना आपल्या नात्यांचाही पोत बदलत जातो का नेटवर्क आणि त्यावरच्या संवादव्यवहारांबाबत होत असलेलं संशोधन या प्रश्नाचं उत्तर अगदी ठामपणे नसलं तरी बहुतांशानं होकारार्थी देत आहे. संवाद सहवास आणि सहभाग यातून व्यक्तींमधलं नातं घडत किंवा बिघडत जातं. त्यातला सहवास आणि सहभाग या दोन गोष्टींवर सध्या फार मर्यादा पडल्या आहेत. विभक्त कुटुंबपद्धती शिक्षण नोकरीधंदा शहरी अंतर आणि कामाचे वाढते ताण धकाधकीचं जीवनमान अशा अनेकानेक कारणांमुळं इच्छा असो वा नसो नात्यांमधला सहवास कमी होत चालला आहे आणि इतरांच्या जगण्यातला आपला सहभागही. त्यामुळं नातं टिकवण्याचा जादाचा भार येऊन पडलाय तो संवादावर. नातं अनुभवण्याचं अवकाश आक्रसतआक्रसत संवादपरिघापर्यंतच मर्यादित राहतो की काय असं होऊ लागलंय. आता काही जण असं उलटही म्हणू शकतात की खरं तर मोबाईल सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांमधून होणारा नियंत्रित अप्रत्यक्ष संवादव्यवहार वाढल्यामुळं आणि सोपा झाल्यामुळंच कष्टीक व कठीण अशा सहवास आणि सहभागाचेंअवकाश आक्रसत चाललं आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर प्रत्यक्ष सहवास आणि सहभाग टाळण्यासाठी पर्याय म्हणून आपण व्हर्च्युअल संवादाला अधिक करू लागलो आहोत. हे थोडं कोंबडी आधी की अंड याच्यासारखं आहे. +तर्काची दिशा कोणतीही असो नातेसंबंध आणि अर्थातच जगण्याचा अनुभव यांमध्ये या नेटवर्कसंवादाला मिळत असलेलं मध्यवर्ती स्थान हे आजचं खरं खोलवरचं स्थित्यंतर आहे. म्हणूनच नेटवर्क जॅम करत असलं तरी फोनमधली मेमरी खात असलं तरी नोटिफिकेशन्सनी त्रस्त करत असलं तरी आणि आशयातल्या सरधोपटपणामुळं इरिटेट करत असलं तरी या गुड मॉर्निंगछाप संदेशांकडं फक्त नकारात्मक दृष्टीनं बघता येत नाही. परिस्थितीचा गुंता आणि तंत्रज्ञानाची भुरळ यांच्यात अडकलेल्या एका पिढीची ही नातेसंबंध जगण्याची आणि टिकवण्याची जरा केविलवाणी धडपड आहे. प्रभाते करदर्शनम् म्हणत चेहऱ्यावर आपल्याच हाताचा स्पर्श अनुभवत कृतज्ञ भावनेनं जमिनीवर दिवसाचं पहिलं पाऊल टाकण्याचे संस्कार झालेली एक पिढी आता प्रभाते स्क्रीनदर्शनम् म्हणत उधारीच्या शुभेच्छासंदेशांचा वापर करत नातेसंबध टिकवण्यासाठी काहीशा भयभावनेनं दिवसाचा पहिला अंगठा स्क्रीनवर उमटवत आहे. आभासी शुभेच्छुकांच्या प्रवाहात सहभागी होत आहे. ही कृती रूटिन असली औपचारिक असली तरी उथळ नाही. त्यात एक स्थित्यंतरकालीन धडपड लपलेली आहे. +"" +बत्तीस तारखेला रानमोगरा + प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती +पुणे कृषिआयुक्त कार्यालयावर मोर्चा + बत्तीस तारखेला +सप्टेंबर +गझल आवडली. मार्मिक आहे. +सप्टेंबर +छान आणि वास्तव तेच लिहल आहे ..पटल आवडलं. +"" +खुशखबर ! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या या योजनेत महत्त्वाचे बदल . +सोलापूर पोलीसनामा ऑनलाइन जिल्हा पातळीवरली स्वाधार योजना आता तालुकास्तरावर राबवली जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळणार आहे. यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाकडून दिलासा मिळाला आहे. पूर्वीची पाच किलोमीटरची मर्यादा आता किलोमीटर करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. +शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळू शकलेल्या ११वी व त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्वाधार योजनाचा लाभ आता तालुकास्तरावरही घेता येणार येणार आहे.शहरापासून ५ किमी हद्दीची मर्यादाही १० किमीपर्यंत वाढवणार आहोत. .. + +दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयाची संख्या आणि याठिकाणी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरु करून तेथे प्रवेश देण्यावर जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यासाठी सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. +काय आहेत योजनेच्या अटी +स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांना वी वी पदवी व पदवीका परीक्षेमध्ये टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा टक्के आहे. य�� योजनेअंतर्गत अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील मॅट्रीकत्तोर शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी विद्यार्थ्याच्या खात्यावर ते हजार रुपये क्षेत्रानुसार रक्कम देण्यात येते. +या ठिकाणी करू शकतात अर्ज +या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ... व ... याबरोबर ... या सांकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादीसह तो विद्यार्थ्याने जातीचे प्रमाणपत्रासह सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये किंवा त्यांच्या मेलवर पाठवाव लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा मेल आयडी आहे. याची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. +तालुकास्तरावर विद्यार्थ्यांना लाभ +शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळू शकलेल्या वी आणि त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्वाधार योजना मोठी शहरे महापालिका जिल्ह्याचे ठिकाण यापूरती मर्यादित न ठेवता आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार शहरापासून पाच किमी हद्दीपर्यंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेतील सवलती लागू होत्या ही मर्यादा आता किमी व तालुकास्तरावर वाढविण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. +"" +इंडियन रीवाइज्ड वर्जन मराठी मत्तय +मत्तयकृत शुभवर्तमान +या पुस्तकाचा लेखक जकात कर गोळा करणारा मत्तय हा होता ज्याने येशूंचे अनुसरण करण्यासाठी त्याचे काम सोडले . मार्क आणि लूक हे त्यांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख लेवी म्हणून करतात. त्याच्या नावाचा अर्थ म्हणजे परमेश्वराची देणगी. प्रारंभिक मंडळीमधील वडिलांनी एकमताने मत्तयाला त्या पुस्तकाचे लेखक म्हणून प्रेषितांपैकी एक असे स्वीकारले होते. मत्तय हा येशूंच्या सेवाकार्याच्या घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. इतर शुभवर्तमान अहवालाबरोबर मत्तयाचा तुलनात्मक अभ्यास हे सिद्ध करतो की ख्रिस्ता विषयाची प्रेषितांची साक्ष विभागली नव्हती. +तारीख आणि लिखित स्थान +साधारण इ.स. . +मत्तय शुभवर्तमानाच्या यहूदी प्रकृतिचा विचार केल्��ास हे कदाचित पलिष्टी किंवा सीरियामध्ये लिहिले गेले असले तरी पुष्कळ जण असा विचार करतात की ते अंत्युखियामध्ये उद्भवले असावे. +ग्रीकमध्ये त्याची सुवार्ता लिहिण्यात आल्यामुळे मत्तय ग्रीक भाषिक यहूदी समुदायातील अशा वाचकांकडे आकर्षित होऊ शकतो. बरेच घटक यहूदी वाचकांना दर्शवितात जुन्या कराराच्या पूर्ततेसह मत्तयची चिंता अब्राहामापासून येशूचे वंशज शोधणे यहूदी भाषेचा त्याचा उपयोग उदाहरणार्थ स्वर्गाचे राज्य जिथे स्वर्ग देवाच्या नावाचा उपयोग करण्यासाठी यहूद्यांची अनिच्छा दर्शवितो आणि येशू हा दाविदाचा पुत्र म्हणून येशूवर त्याने दिलेला भर . मत्तय यहूदी समुदायाकडे अधिक लक्ष केंद्रीत करत होता. +हेतू +ही सुवार्ता लिहिताना मत्तयचा हेतू यहूदी वाचकांकडे आहे ज्याने मसीहा म्हणून येशूची पुष्टी केली. येथे मानवजातीसाठी देवाचे राज्य आणण्यावर लक्ष केंद्रीत केले. त्याने येशूला जुन्या करारातील भविष्यवाणी आणि अपेक्षा पूर्ण करणारा राजा म्हणून भर दिला मत्तय . +येशूयहूद्यांचा राजा. +. येशुंचा जन्म +. येशुंची गालील प्रांतातील सेवाकार्ये +. येशुंची यहूदा प्रांतातील सेवाकार्ये +. यहूदामधील शेवटला दिवस +. अंतिम घटना +येशू ख्रिस्ताची वंशावळ +रूथ इति. लूक + अब्राहामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ. अब्राहामास इसहाक झाला इसहाकास याकोब याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले. यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले पेरेसास हेस्रोन हेस्रोनास अराम झाला. अरामास अम्मीनादाब अम्मीनादाबास नहशोन नहशोनास सल्मोन सल्मोनास राहाबेपासून बवाज बवाजास रूथपासून ओबेद ओबेदास इशाय झाला. + आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला. शलमोनास रहबाम रहबामास अबीया अबीयास आसा झाला. आसास यहोशाफाट यहोशाफाटास योराम आणि योरामास उज्जीया उज्जीयास योथाम योथामास आहाज आहाजास हिज्कीया हिज्कीयास मनश्शे मनश्शेस आमोन आमोनास योशीया आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीयास यखन्या व त्याचे भाऊ झाले. + बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तीएल झाला शल्तीएलास जरूब्बाबेल झाला. जरूब्बाबेलास अबीहूद अबीहूदास एल्याकीम एल्याकीमास अज्जुर झाला. अज्जुरास सादोक सादोकास याखीम याखीमास एलीहूद झाला. एलीहूदास एलाजार झाला. एलाजारास मत्तान मत्तान���स याकोब याकोबास योसेफ झाला जो मरीयेचा पती होता जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला. अशाप्रकारे अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या दावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या. +येशू ख्रिस्ताचा जन्म +लूक + येशू ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला त्याची आई मरीया हिची योसेफाशी मागणी झालेली होती पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. मरीयेचा पती योसेफ हा नीतिमान होता परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती म्हणून त्याने गुप्तपणे तिच्यासोबतची मागणी मोडण्याचा निर्णय घेतला. तो या गोष्टींविषयी विचार करीत असता त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले योसेफा दावीदाच्या पुत्रा तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील. प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले ते असे + पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल +आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव. + तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले. +"" +जॉब जॉब जॉब जॉब + +नेरुळमधील एका प्लेसमेंट एजन्सीने फाइव्ह स्टार अथवा फोर स्टार हॉटेलमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन दोन तरुणांची प्रत्येकी तीन लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या तरुणांना रशियामधील एका छोट्या हॉटेलमध्ये कामाला लावण्यात आले. मात्र तिथे त्यांना पगार मिळाला नाही. या फसवणुकीनंतर भारतीय दूतावासाच्या मदतीने भारतात परतलेल्या तरुणांनी प्लेसमेंट एजन्सीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. +सायबर गुन्ह्यांचे हॉटस्पॉट निश्चित +शहरात घडणाऱ्या सायबर गुन्ह्��ांचा अभ्यास केल्यानंतर हे गुन्हे विशिष्ट शहर आणि भागांतून घडत असल्याचे आढळून आले आहे... +सायबर फौजा सज्ज +वाढत्या गुन्ह्यांच्या तपासासाठी विभागवार पाच पथकांची स्थापना... +नोकरीच्या आमिषाने सव्वा लाखाचा गंडा +इंडिगो एअरलाइन्समध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने नेरूळमध्ये रहाणाऱ्या अपूर्व रवींद्र भदुरिया २४ या तरुणाकडून एक लाख १५ हजार ... +चांगल्या करिअरसाठीका आणि कसे महत्त्वाचे! +भूषण केळकरमागील आठवड्यात आपण बदलत्या करियर्सबाबत काही व्यावहारिक पाऊले आपण काय उचलली पाहिजेत याबद्दल पाहिले... +मनपात जॉब संधी +वैद्यकीय अग्निशमनमधील रिक्त पदे भरण्यास नगरविकासचा हिरवा कंदील म टा... +महाराष्ट्रातून उसेन बोल्ट घडवण्यावर भर +म टा प्रतिनिधी औरंगाबादमहाराष्ट्रातून उसेन बोल्ट घडावा यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे... +"" +दिल्लीतील दंगलीवरून संसदेत रणकंदन भाजपाकाँग्रेस खासदारांमध्ये धक्काबुक्की + दिल्लीतील दंगलीवरून संसदेत रणकंदन भाजपाकाँग्रेस खासदारांमध्ये धक्काबुक्की +दिल्लीतील दंगलीवरून संसदेत रणकंदन भाजपाकाँग्रेस खासदारांमध्ये धक्काबुक्की +नवी दिल्ली गेल्या आठवड्यात दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये दिल्ली दंगलीचा प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली. त्यातच लोकसभेमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या खासदरांमध्ये धक्काबुक्की झाली. गोंधळाच्या या वातावरणात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्या सकळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. +संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत चालला होता. त्यानंतर आता दुसरा टप्पा मार्च ते एप्रिलपर्यंत चालणार आहे. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी दिल्लीतील हिंसाचाराचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला. +विरोधी पक्षांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली. दरम्यान ज्यांच्या कार्यकाळात १९८४ सारखी घटना घडली ते आज इथे गोंधळ घालत आहेत मी याचा तीव्र ��ब्दात निषेध करतो असा टोला संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसला लगावला. + . . . .. +लोकसभेमध्ये भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. काँग्रेसच्या खासदारांनी अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकसभेमध्ये बॅनर फडकावले. तसेच ट्रेजरी बेंचपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भाजपा खासदार रमेश बिधुडी आणि काही अन्य खासदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात धक्काबुक्की झाली विरोधी पक्षांकडून घालण्यात आलेल्या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरुवातीला दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर पुन्हा गोंधळास सुरुवात झाली. अखेरीस अखेरीस लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. +"" +इंदुरीचा किल्ला गढी किल्ल्याची ऊंची +तळेगाव चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी आहे. या गढीला इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांनी हा किल्ला बांधला होता. त्यांची समाधी तळेगाव शहरातील पुरातन बनेश्वर मंदिराजवळ आहे. इंदुरी गावापासून भंडारा डोंगर ३ किमी अंतरावर आहे. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर व बौध्द कालिन गुहा आहेत. +मुंबई व पुण्याहून वर दिलेली तीनही ऎतिहासिक ठिकाणे एका दिवसात पहाता येतात. + + +छ. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे होते. इ.स.१७०५ ते १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांनी गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदे पर्यंतचा प्रदेश काबिज केला. छ.शाहू महाराजांनी ११ जानेवारी १७१७ मध्ये खडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्ती केली. +सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. इ.स.१७२०२१ मध्ये खडेराव दाभाडे यांना इंदुरीची गढी बांधली त्याला इंदुरीचा किल्ला सरसेनापतींची गढी या नावानेही ओळखले जाते. +खडेराव दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंब��� १७२९ मध्ये तळेगावच्या जून्या राजवाड्यात झाले. त्याची समाधी इंद्रायणी नदी काठावरील बनेश्वर मंदिराजवळ आहे. +तळेगावहून चाकणला जातांना डाव्या बाजूला इंद्रायणी नदीकाठी किल्ल्याची भक्कम तटबंदी व बुरुज आजही पाहायला मिळतात. या तटबंदीच्या कडेकडेने इंदुरी गावात प्रवेश केल्यावर किल्ल्याचे पूर्वाभिमुख भव्य प्रवेशव्दार दिसते. प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूस भव्य बुरुज आहेत. किल्ल्याच्या दगडी बांधणीच्या प्रवेशव्दाराच्या कमानीवर दोनही बाजूस शरभ कोरलेले असून मधोमध गणपती कोरलेला आहे. प्रवेशव्दाराच्या वरील बाजूस नगारखाना बांधलेला असून त्याचे बांधकाम मातीच्या वीटा वापरुन केलेले आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. +दरवाजातून आत शिरल्यावर उजव्या बाजूने गेल्यास आपण दरवाजाच्या वरचा बाजूस जातो. येथे झरोके असलेला सुंदर हवामहाल आहे. याच्या छतावर कोरीव काम केलेले आहे. +किल्ल्ल्यावर कडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वहाणारे इंद्रायणीचे पात्र व दुरवरचा प्रदेश दिसतो. किल्ल्याची तटबंदीची रूंदी ३ फूट आहे. बुरुजांचा फांजीपर्यंतचा भाग दगडांनी बांधलेला असून त्यावरील भाग वीटांनी बांधलेला आहे.तटबंदी व बुरुजांमध्ये जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. +भंडारा डोंगर तुकाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर आहे. मंदिराच्या विरुध्द बाजूस असलेल्या भक्त निवासाजवळून एक पायवाट खाली उतरत जाते. या पायवाटेने १५ मिनिटे उतरल्यावर दगडात कोरलेली बौध्द्कालिन लेणी पहायला मिळतात. यापैकी एका गुहेत तुकाराम महाराज साधनेसाठी बसत असत. या लेण्यांमध्ये एक दगडात कोरलेला स्तुप आहे. या स्तुपावरून हि बौध्द लेणी हिनयान कालिन असावीत.लेण्यांसमोर एक बारमाही पाण्याचे टाक आहे. +मुंबईपुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ३ किमीवर इंद्रायणी नदीवरील २ पूल आहेत. यातील डाव्या बाजूच्या पुलावरुन जाणारा रस्ता इंदुरी गावात जातो तर उजवीकडील रस्ता इंदुरी गावाच्या बाहेरून जातो. इंद्रायणी नदीवरील पुलावरूनच आपल्याला इंदुरीचा किल्ला दिसायला लागतो. किल्ल्यात जाण्यासाठी तटबंदीच्या कडेकडेने जाणार्या रस्त्याने तटबंदी संपे पर्यंत चालत जावे . पुढे डाव्या बाजूस एक गल्ली आहे. त्या गल्लीत वळल्यावर समोरच किल्ल्याचा भव्य दरवाजा दिसतो. +भंडारा डोंगर मुंबईपुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ५ किमीवर डाव्या बाजूस भव्य कमान उभारली आहे. तेथून भंडारा डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वहानाने डोंगरावरील मंदिरापर्यंत जाता येते.मंदिराच्या विरुध्द बाजूस असलेल्या भक्त निवासाजवळून एक पायवाट खाली उतरत जाते. या पायवाटेने १५ मिनिटे उतरल्यावर दगडात कोरलेली बौध्द्कालिन लेणी पहायला मिळतात. +रहाण्याची सोय तळेगावात आहे. +खाण्याची सोय तळेगावात आहे +१ मुंबई व पुण्याहून इंदुरीचा किल्ला बनेश्वर मंदिर भंडारा डोंगर चाकणचा किल्ला ही चारही ऎतिहासिक ठिकाणे एका दिवसात पहाता येतात. +२ चाकणच्या किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे. +मुळाक्षरानुसार इतर किल्ले +इंद्राई इंदुरीचा किल्ला गढी ईरशाळ +"" +पंतप्रधान उज्वला गॅस योजनेत लाखो बोगस कनेक्शन! कॉंग्रेस + पंतप्रधान उज्वला गॅस योजनेत लाखो बोगस कनेक्शन! कॉंग्रेस +पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेत लाखो कनेक्शन बोगस दिल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. देशातील गरीब दारिद्रय रेषेखालील महिलांना धुरापासून मुक्तता मिळावी यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या महत्वाकांक्षी पंतप्रधान उज्वला योजनेत सु. ११ लाख बोगस कनेक्शन असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना फक्त महिलांसाठी असताना १८ वर्षाखालील सुमारे ८ लाख ५९ हजार बालके आणि सु. २ लाख पुरुषांच्या नावे गॅस जोडण्या दिल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे. +महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी गांधी भवन तन्ना हाऊस घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान उज्वला योजनेच्या निव्वळ जाहिरातबाजीवर केंद्र सरकारने सुमारे ३०० कोटींवर रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआय मधून मिळते. गरीब कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळावा म्हणून जादा उत्पन्न असलेल्यांनी आपली सबसिडी सोडावी असे आवाहन विविध जाहिरातींद्वारे मोदी सरकारने केले असता १. ०३ कोटी लोकांनी आपल्या गॅस सबसिडी सोडल��या. गॅस सबसिडी सोडण्यामध्ये देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. + नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर विराट कोहलीचं मोठं वक्तव्य +ठाकरें सरकारचं खातेवाटप जाहीर कोणत्या मंत्र्याला मिळालं कोणतं खातं +काँग्रेसने सुरु केलेल्या आधारकार्ड रेशनकार्ड लिंकच्या आधारे पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारी २०१७ मध्ये ३. ९५ करोड बोगस रेशनकार्ड पकडल्याचे सांगितले होते. परंतु या योजनेत बोगस नोंदणीच्या आधारे प्रतीकनेक्शनवर प्रतिमहिना ४ ते ३० सिलेंडरपर्यंत घरगुती गॅस सिलेंडर उचलले जात असून व्यावसायीक कारणांसाठी वापरले जात असल्याचे सिद्ध होते. अशी संख्या सुमारे २२ लाख नोंदणी कनेक्शनची असल्याचे देखील अहवालात म्हटले आहे. मात्र मोदी सरकार उज्वला योजनेतील बोगस लाभार्थी शोधू इच्छित नसल्याने हे सर्व सिलेंडर ज्यादा दराने काळ्या बाजारात विकले जात असल्याचे आरोप कॉंग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला. + नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर विराट कोहलीचं मोठं वक्तव्य + अर्थज्ञान भांडवल मरते म्हणजे नक्की काय होते +"" +बँकेने ब्लॉक केले डेबिट कार्ड निवृत्त ब्रिगेडियरना विनाकारण मनस्ताप दिल्याने बँकेला २ लाख रु. दंड +नोएडा निवृत्त ब्रिगेडियरचे डेबिट कार्ड अचानक ब्लॉक केल्याने जिल्हा ग्राहक मंचाने बँकेला दोन लाख रुपये दंड ठोठावला. निवृत्त ब्रिगेडियर पत्नीसह श्रीनगरला गेले होते. त्यांना कार्ड ब्लॉक झाल्याची माहिती नव्हती. ते तेथील हॉटेलमध्ये काही दिवस थांबले होते. त्यांनी खाण्यापिण्याचे बिल देण्यासाठी आपले डेबिट कार्ड दिले. तेव्हा ते ब्लॉक असल्याचे कळले. त्यामुळे त्यांना व त्यांच्या पत्नीस खूप मनस्ताप सोसावा लागला. या प्रकरणी ग्रेटर नोएडा येथील जिल्हा ग्राहक मंचाचे न्यायाधीश राजेंद्रबाबू... + +रेल्वेचे खासगीकरण मुळीच नाही काही युनिट उद्याेगाला साेपवणार +नवी दिल्ली देशाची वाहतुकीची जीवनवाहिनी म्हणून संबाेधल्या जाणाऱ्या रेल्वेचे खासगीकरण केले जाणार असल्याच्या विराेधी पक्षाचा दावा शुक्रवारी रेल्वेमंत्री पीयूष गाेयल यांनी फेटाळून लावला. रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु नवीन तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकीचे सरकार स्वागत करेल. त्यासाठी काही युनिट उद्याेगांना दिले जाऊ शकतात असे गाेयल यांनी स्पष्ट केले.लाेकसभेत रेल्वे बजे���वर १२ तासांची चर्चा झाली. एका प्रश्नाच्या उत्तरात बाेलत हाेते. संयुक्त पुराेगामी आघाडीच्या... + +भारतात १० विकसनशील देशांच्या तुलनेत अतिशय वेगाने गरिबी दूर संयुक्त राष्ट्राच्या मल्टिडायमेन्शनल पाॅव्हर्टी इंडेक्स रिपाेर्ट +संयुक्त राष्ट्र भारताने २००६ २०१६ या दशकात १० विकसनशील देशांच्या समूहात सर्वाधिक वेगाने गरिबीला कमी करण्यात यश मिळवले आहे. या कालावधीत २७.१ काेटी लाेक गरिबीच्या गर्तेतून बाहेर पडले आहेत असा दावा संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालातून करण्यात आला आहे. यूएनडीपीच्या मल्टिडायमेंश्नल पॉव्हर्टी इंडेक्स या अहवालानुसार गरिबीच्या ग्लोबल इंडेक्समध्ये एमपीआय भारत वेगाने खाली आला आहे. देशात मालमत्ता स्वयंपाकाचे इंधन स्वच्छता व पोषणासारख्या क्षेत्रात खूप सुधारणा झाल्याचे कौतुक अहवालातून... + +पाणी एक्स्प्रेस वेल्लोरहून २५ लाख लिटर पाणी घेऊन पहिली रेल्वे चेन्नईत दाखल +चेन्नई चार महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे संकट झेलणाऱ्या चेन्नईत शुक्रवारी पहिली रेल्वेगाडी पाणी घेऊन दाखल झाली. या गाडीने वेल्लोरच्या जोलारपेट्ईहून ५० डब्यांत २५ लाख लिटर पाणी आणले आहे. आता ही गाडी दररोज जोलारपेट्टईहून २२० किमी अंतरावरील चेन्नईपर्यंत चार फेऱ्यांद्वारे १० लाख लिटर पाणी पोहोचवेल. तामिळनाडू पाणीपुरवठा व ड्रेनेज बोर्डानुसार राज्यात एखाद्या ठिकाणी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची घटना १८ वर्षांत पहिल्यांदाच घडली आहे. चेन्नईला दररोज सरासरी ५२ कोटी लिटर पाण्याचा... + +कर्नाटकात १६ जुलैपर्यंत स्थिती जैसे थे ठेवा सुप्रीम कोर्ट कुमारस्वामी आता बहुमत चाचणीला सामोरे जाणार +नवी दिल्ली कर्नाटकातील सत्तारूढ काँग्रेस जेडीएस युतीच्या १० बंडखोर आमदारांचे राजीनामे तसेच अपात्रतेविषयी पुढील आदेश येईपर्यंत सभापती रमेश कुमार यांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. जैसे थे स्थिती राखण्याचे आदेश देत कोर्टाने म्हटले की या प्रकरणात काही महत्त्वांच्या मुद्द्यांबाबत सविस्तर सुनावणी आवश्यक आहे. या प्रकरणी १६ जुलैला सुनावणी होईल. दरम्यान शुक्रवारी कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. त्या १६ आमदारांचे राजीनामे... + +मराठा आरक्षणास स्थगिती नाहीच २०१४ पासून लाभास मात्र नकार डिसेंब��� २०१८ पासूनच मिळणार लाभ +नवी दिल्ली मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षणात १२ व नाेकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा सुधारित कायदा मंजूर केला हाेता. त्याविराेधात दाखल याचिकांवर सर्वाेच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी घेतली. मात्र या कायद्याला स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी साफ फेटाळून लावली. मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच २०१४ पासून लागू करता येणार नाही असेही सरन्यायाधीश रंजन गाेगोई न्या. दीपक गुप्ता व न्या. अनिरुद्ध यांच्या पीठाने स्पष्ट केले.... + +कर्नाटक मुख्यमंत्री कुमारस्वामींनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे शुक्रवारपर्यंत मागितली वेळ +मुंबईबेंगलुरु कर्नाटकात सुरु असलेल्या राजकीय संकटादरम्यान मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे शुक्रवारपर्यंतचा वेळ मागितला आहे. राज्यातील स्थिती पाहता बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात यावा असे ते विधानसभेत म्हणाले. आतापर्यंत काँग्रेसच्या आणि जेडीएसच्या आमदारांनी राजीनाम दिला आहे. पण विधानसभा अध्यक्षांनी तो स्वीकारला नाही. अध्यक्षांनी राजीनामा न स्वीकारल्यामुळे बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर... + +हे आहेत बुंदेलखंडचे दशरथ मांझी दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी वर्षांत खोदला अडीच एकर तलाव +हमीरपूर उत्तर प्रदेश सरकारने मोठमोठे प्रकल्प उभारूनही बुंदेलखंडमधील दुष्काळाची समस्या मिटली नाही. एका वृद्धाने कठोर परिश्रम घेत एका गावाच्या पाण्याची अडचण सोडवली आहे. यामुळे हमीपूरच्या पचखुरा गावातील ग्रामस्थांना यावर्षी भीषण दुष्काळातही पाण्यासाठी वणवण करावी लागली नाही. येथील वर्षीय कृष्णानंद बाबाने वर्षांत एकट्याच्या प्रयत्नाने अडीच एकरच्या तलावाची फूट खोली वाढवत त्याला पुनर्जीवित केले. सध्या तलावात मुबलक पाणी आहे. कृष्णानंदच्या या कार्यामुळे लोक त्यांना बुंदेलखंडचा... + +एकाच युवकाशी होते मायलेकीचे अनैतिक संबंध आपल्याच धुंदीत असताना अचानक घरी आला पती मग... +नॅशनल डेस्क बिहारच्या भागलपूरमध्ये एका घराच्या अंगणात वर्षीय पुरुषांचा मृतदेह सोमवारी सापडला. पोलिसांनी चौकशी करून तासांतच पीडितच्या पत्नीआणि मुलीला अटक के���ी. चौकशीत मायलेकींनी जो खुलासा केला त्यावर पोलिस सुद्धा हैराण झाले. खून करण्यास या दोघींसोबत आणखी एका युवकाचा हात आहे. तो युवक या दोन्ही मायलेकींचा प्रियकर होता. त्या दोघींसोबत त्याचे अफेअर होते. याच अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीची महिलेने मुलगी आणि प्रियकरासोबत मिळून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार... + +जालियनवाला बागेचा जागतिक वारसा स्थळांत समावेश बागेत होतील असे बदल... लढ्याच्या संघर्षाची कथा सांगेल +अमृतसर १३ एप्रिल १९१९ या दिवशी स्वातंत्र्याची पायाभरणी करणाऱ्या जालियनवाला बागेच्या पवित्र भूमीला शताब्दी वर्षानिमित्त जागतिक दर्जाचे सुंदर स्वरूप दिले जात आहे. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली १९.२९ कोटी रुपये खर्चून या बागेला जागतिक दर्जाचे स्वरूप दिले जाणार आहे. बागेचे स्वरूप बदलण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाने प्रकल्पाची जबाबदारी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीला दिली आहे. प्रकल्पाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी... + +तुरुंगात तयार बिर्याणीची ऑनलाइन विक्री केरळच्या विय्यूर मध्यवर्ती कारागृहाचा उपक्रम खासगी कंपनीशी करार +थ्रिसूरविय्यूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केलेली गरमागरम बिर्याणी ऑनलाइन विकण्याचा निर्णय केरळमधील प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात बिर्याणी कॉम्बो १२७ रुपयांत ऑनलाइन विकण्याची योजना आहे. ही कॉम्बो ऑफर ऑनलाइन विक्रीसाठीच तयार करण्यात आली असून तीत ३०० ग्रॅम बिर्याणी भात १ रोस्टेड चिकन लेग पीस केकचा कप सॅलड लोणचे तीन पोळ्या आणि पाण्याची एक लिटरची बाटली दिली जाईल. तुरुंग प्रशासनाने यासाठी स्विगी या ऑनलाइन फूड... + +गुजरात हत्या प्रकरण भाजपचे माजी खासदार दिनू सोळंकी इतर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा +अहमदाबाद माहितीचा अधिकार क्षेत्रातील आरटीआय कार्यकर्ते अॅड. अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी भाजपचे माजी खासदार दिनू बोघा सोळंकी आणि इतर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जेठवा हे गीर वन विभागातील अवैध खनन प्रकरणे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांची हत्या झाली होती. दिनू सोळंकी हे २००९ ���े २०१४ यादरम्यान जुनागढचे खासदार होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश के. एम. दवे यांनी हा निकाल देताना दिनू सोळंकी आणि त्यांचा पुतण्या शिवा यांना खून... + +मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही सुप्रीम कोर्ट या निर्णयाने राज्य सरकारला दिलासा +मुंबई मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालाने निकाल दिला होता. या निकालाविरोधात सु्प्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज शुक्रवार सुनावणी झाली. मराठ आरक्षण देण्याबाबत महत्तवाची भूमिका बजावणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रतिवादी होते. दरम्यान मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. यामुळे मराठा बांधवांसाठी आषाढी एकदशीनिमित्त चांगली बातमी मिळाली आहे. दोन आठवड्यांनी पुन्हा होणार सुनावणी मराठा आरक्षणाविरोधात... + +उद्योजकांची कोट्यवधींची कर्जे माफ पण शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्षच राहुल गांधींचा आरोप +नवी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून मोदी सरकारवर चांगलाच हल्ला केला. श्रीमंतांची कोट्यवधी रुपयांची कर्जे सरकार माफ करत आहे त्यांच्यावर सवलतींचा वर्षाव होत आहे पण शेतकऱ्यांसाठी मात्र काहीही केले जात नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली. सरकार शेतकऱ्यांना श्रीमंत उद्योजकांपेक्षा गौण समजत आहे असा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांनी सतराव्या लोकसभेत प्रथमच भाषण केले. शून्य प्रहरात शेतकऱ्यांच्या समस्यांचा मुद्दा उपस्थित करताना... + +कर्नाटक राजकारण बंडखोर आमदारांवर निर्णय घेऊन कळवा सुप्रीम कोर्ट +नवी दिल्ली कर्नाटकात सरकार वाचवण्याचे आणि पाडण्याचे राजकीय नाट्य गुरुवारीही चालू होते. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या राजीनाम्याबाबत रात्री १२ वाजेपर्यंत निर्णय घ्यावा असे निर्देश विधानसभा सभापती रमेश कुमार यांना दिले. काय निर्णय घेतला ती माहिती शुक्रवारी सकाळी न्यायालयात सादर करावी असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. दरम्यान यानंतर काही तासांतच स्वत रमेश कुमार यांनी याचिका दाखल करून सर्वोच्च... + +अलकायद्याच्या धमक्यांना गांभीर्याने घेऊ नये कुठल्याही परिस्थितीसाठी भारतीय ल���्कर सज्ज परराष्ट्र मंत्रालय +नवी दिल्ली अलकायदाचा म्होरक्या ऐमन अलजवाहिरीच्या काश्मीर आणि भारतात हल्ल्याच्या धमक्यांवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी आपली प्रतिक्रिया जारी केली. त्यानुसार ऐमन अलजवाहिरीच्या धमक्यांना गांभीर्याने घेऊ नेय भारतीय सैनिक कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत असे सरकारने स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी प्रामुख्याने अलकायदाच्या नवीन व्हिडिओवर सरकारचे मत मांडले. भारतीय लष्कर आपल्या... + +भाजप आमदाराच्या मुलीने दलित युवकाशी केले लग्न पळाल्यानंतर केला आरोप वडील गुंड पाठवत आहेत आता नेत्याने दिले असे उत्तर... +नवी दिल्ली उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील चैनपूर मतदार संघाचे आमदार राजेश मिश्रा ऊर्फ पप्पू भरतौल यांच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. साक्षीने दलित युवक अजितेश कुमारसोबत वैदिक हिंदू परंपरेनुसार विवाह केला. यामुळे तिला आणि पतीच्या जीवाच्या वडिलांपासून धोका असून सुरक्षा देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. याबाबत साक्षीचे वडील राजेश मिश्राने मीडियासमोर एक प्रेस रिलीज जारी केले. त्यांचे म्हणणे आहे की मुलगी संज्ञान असून तिला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी कोणालाही... + +पोटच्या मुलीसोबत अत्याचार करणाऱ्या कलयुगी बापाला जन्मठेप लालसेपोटी गर्भपात करणाऱ्या नर्सला वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा +सतना पोटच्या मुलीसोबत कुकर्म करणाऱ्या दुराचारी बापाला उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने अवैधरित्या गोळ्या आणि इंजेक्शनने मुलीचा गर्भपात करणाऱ्या नर्सलाही वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. माहितीनुसार पीडिताच्या बापाने कोलगवा पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर ऑक्टोबर रोजी पीडितेची मामी तिला घेऊऩ कोलगवा पोलिस ठाण्यात गेली. आरोपीने आपल्यासोबत विविध अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. गर्भवती झाल्यानंतर... +लग्नादरम्यान झोपडीत घुसला भरधाव ट्रक जेवण करणाऱ्या वऱ्हाडींना चिरडले लहान मुलीसह जणांचा मृत्यू गंभीर जखमी +पटना बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील हसली येथे बुधवारी रात्री लग्नाच्या आनंदाचे शोकात रुपां���र झाले. भरधाव ट्रकने रस्त्याच्याकडेला असलेल्या झोपडीतील अनेक लोकांना चिरडले. या दुर्घटनेत जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघात घडताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. झोपडीत जेवण करत होते लोक हलसी येथील दुखी मांझी यांच्या मुलीचे लग्न होते. बुधवारी रात्री वरात आली. वधू आणि वर पक्षाकडील लोक रस्त्याकडेला असलेल्या या झोपडीत जेवण करत होते. तेवढ्यात एक भरधाव ट्रक वीजेचा खांब... + +कोल्डड्रिंक दुकानाची परवानगी देण्यासाठी तहसीलदाराने मागितली लाखांची लाच एसीबीने छापा मारला असता घरातून मिळाले कोट्यावधींचे घबाड +हैदराबाद तेलंगाणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील एका तहसीलदाराच्या घर आणि ऑफिसमध्ये छापेमारी दरम्यान लाख रुपये रोख आणि दागिन्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चार लाख रुपयांची लाख घेण्याच्या आरोपाखाली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. एसीबीने बुधवारी रात्री केशमपेटचे तहसीलदार व्ही.लावण्या यांच्या घर आणि ऑफिसमध्ये छापा मारला होता. मिळालेली रोख रक्कम मोजण्यासाठी मशीनचा आधार घ्यावा लागला होता. तक्रारकर्ता ममीदिपल्ली भास्कर याने आरोप केला आहे की कोल्ड ड्रिंकचे दुकान... +"" +उद्धव ठाकरे सहपरिवार अयोध्येकडे रवाना . +उद्धव ठाकरे सहपरिवार अयोध्येकडे रवाना + +अयोध्या भव्य राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी शिवसेनेसह काही हिंदुत्ववादी संघटना अयोध्येमध्ये एकत्र येणार आहेत. यासाठी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आज आपल्या परिवारासह खाजगी विमानाने अयोध्येकडे रवाना झाले आहेत. दुपारी २ वाजता ते फैजाबाद विमानतळावर उतरतील. या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण शहरात सीआरपीएफ पीएसी आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. +दरम्यान अयोध्येतल्या क्षत्रिय ब्राह्मण वैश्य असे वेगवेगळे समाज भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. लक्ष्मण किलावर उद्धव ठाकरे यांचा साधुसंतांकडून सत्कार होणार आहे. रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन उद्धव ठाकरे येणार आहे. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. लक्ष्मण किलावरील कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील. + + सयाजीराव शाळेचे मुख्य गेट ��ंद ठेवण्याची सूचना + महावितरण खर्चाच्या नोंदीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये धुमश्चक्री +"" +नागराज मंजुळेच्या नाळ चित्रपटाचा टीजर पाहिला का . +नागराज मंजुळेच्या नाळ चित्रपटाचा टीजर पाहिला का +नाळच्या टीझरमध्ये एक लहान मुलगा पाहायला मिळत आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरने चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये कोणकोणते कलाकार आहेत हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यातच आहे. + ऑनलाइन लोकमत +फँड्री आणि सैराट या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नाळ असं या चित्रपटाचं नाव असून त्याची निर्मिती स्वत नागराज मंजुळे करत आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. नागराज मंजुळेनेच त्याच्या फेसबुक अकाउंटवर हा टीजर शेअर करत चित्रपटाविषयी माहिती दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज नव्हे तर सुधाकर रेड्डी करणार आहे. +माझ्याच मनातील गोष्ट सुधाकर सांगतोय... नितीन वैद्य विराज लोंढे निखिल वराडकर आणि प्रशांत पेठे निर्माणातील सोबती आहेतच अशी फेसबुकवर पोस्ट लिहीत नागराजने नाळ विषयी सगळ्यांना सांगितले आहे. +नाळच्या टीझरमध्ये एक लहान मुलगा पाहायला मिळत आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरने चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये कोणकोणते कलाकार आहेत हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यातच आहे. या टीजरला सोशल मीडियावर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या नावाची घोषणा कधी होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. +नागराज मंजुळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून तो केवळ दिग्दर्शक नसून लेखक कवी आणि अभिनेताही आहे. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून संवेदनशीलतेची जाणीव करून देणारा दिग्दर्शक अशी त्याची ओळख आहे. नाळ या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहे तर सैराटचे कॅमेरामन सुधाकर रेड्डीने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. +पिस्तुल्या फँड्री आणि सैराट यासारख्या चित्रपटाद्वारे नागराजने समाजातील प्रश्न लोकांसमोर उभे केले आहेत. आता नाळ हा चित्रपट देखील एखाद्या सामाजिक प्रश्नाला वाचा फोडणार अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. नाळ हा चित्रपट येत्या १६ नोव्हें���र रोजी प्रदर्शित होणार आहे. +नागराज मंजुळे सध्या झुंड या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपट बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन महत्तवाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटावर सध्या नागराज काम करत आहे. + + नागराज मंजुळे +अॅट्रोसिटीचा गैरवापर करणायांवर कारवाई व्हावी नागराज मंजुळे + +नागराज मंजुळे यांचा घटस्फोट कायदेशीरच! + + +अशोक सराफ पहिल्यांदाच पद्मिनी कोल्हापूरेसह करणार प्रवास! +या कार्यक्रमात हजेरी लावणार सई ताम्हणकर +जाणून घ्या कुठे प्रसाद ओकच्या नावाचा रस्तासोशल मीडियावर शेअर केला फोटो +कल्पना एक आविष्कार अनेक २०१८ची सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली अस्तित्व +"" +तंत्रज्ञानातील वेगामुळे अतिवेगवान सेवा मिळविण्याचे आव्हान डॉ. विजय भटकर महाराष्ट्र शहर मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद कोल्हापूर देशविदेश क्रीडा ट्रेंडिंग पाककृती दिवाळी अंक २०१६ अर्थसत्ता मनोरंजन अग्रलेख संपादकीय अन्वयार्थ व्यक्तिवेध लाल किल्ला प्रचारभान मनोयोग जगत्कारण उलटा चष्मा संस्कृतिसंवाद सह्याद्रिचे वारे समोरच्या बाकावरून अभंगधारा कथा अकलेच्या कायद्याची कळण्याची दृश्यं वळणे मानवविजय बुकमार्क देशकाल अर्थ विकासाचे उद्योग लोकमानस व्यूहनीती अन्यथा विशेष आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशिभविष्य लाईफस्टाईल हेल्दी लिव्हिंग लव्ह डायरिज लेख +मुखपृष्ठ महाराष्ट्र तंत्रज्ञानातील वेगामुळे अतिवेगवान सेवा मिळविण्याचे आव्हान डॉ. विजय भटकर प्रतिक्रिया तंत्रज्ञानातील वेगामुळे अतिवेगवान सेवा मिळविण्याचे आव्हान डॉ. विजय भटकर +जागतिक बाजारपेठेत सध्या असलेली परिस्थिती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलाचा वेग पाहता या क्षेत्रातीलच +प्रतिनिधी नाशिक जागतिक बाजारपेठेत सध्या असलेली परिस्थिती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलाचा वेग पाहता या क्षेत्रातीलच नव्हे तर प्रत्येक उद्योगाला किमान भांडवली गुंतवणूक आणि त्याचबरोबर कमीत कमी शुल्क प्रदान करून अत्याधुनिक वेगवान सेवा मिळविण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे असे मत परम महासंगणकाचे जनक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे व्यक्त केले.ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स कंपनीच्या सातपूर येथील विस्तारित डाटा सेंटरच्या कक्षाचे उद्घाटन तसेच ई मॅजिक आणि क्रॉस प्ल���टफॉर्म डिझास्टर रिकव्हरी सोल्युशन या सेवांचा औपचारिक शुभारंभ सोमवारी भटकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. ई मॅजिक आणि क्रॉस प्लॅटफॉर्म डिझास्टर रिकव्हरी सोल्युशन या सेवा ही नव्या युगातील व्यवसायांची गरज उत्तमरीतीने पूर्ण करतील आणि ईएसडीएसचे विस्तारित डाटा सेंटर या सेवांसाठी आवश्यक वेग प्रदान करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी भटकर यांनी विस्तारित डाटा सेंटरची पाहणी केली. जागतिक दर्जाच्या सुविधा देतानाच पर्यावरण जतनाचे ठेवलेले भान आणि विजेचा पर्याप्त वापर व्हावा याकरिता केलेल्या प्रयत्नांची त्यांनी विशेष दखल घेतली. व्यवस्थापकीय संचालक सोमाणी यांनी कंपनीने डाटा सेंटरचे विस्तारीकरणाचे ध्येय साध्य केल्याचे नमूद केले. बेव होस्टिंगची सर्वोत्तम सेवा सर्व ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेनुसार आणि त्यांच्या बजेटमध्ये आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. एनलाइट क्लाऊडपाठोपाठ कार्यान्वित झालेल्या ई मॅजिक आणि क्रॉस प्लॅटफॉर्म डिझास्टर रिकव्हरी सोल्युशन्स या प्रणाली व्यावसायिकांच्या गरजा तर पूर्ण करतील शिवाय त्यासाठी त्यांना कराव्या लागणाऱ्या खर्चातही ९० टक्के बचत होईल असेही सोमाणी यांनी नमूद केले. + टॅग + +संबंधित बातम्यापरम विजयानंद !मुक्तचे कार्य इतर विद्यापीठांसाठी मार्गदर्शकविज्ञानाची पाळेमुळे आध्यात्मात डॉ. विजय भटकर मनोरंजननात माझी लाडकी मोदीजी फक्त एकदाच अंबानींना फोन करा सगळेच तुमच्यासमोर नतमस्तक होतील एजाज खान महानगरपालिकेचा सर्किटला झटका राधिका आपटेचे व्हेकेशनचे हॉट फोटो पाहिलेत का कोणत्याही मुलीला किस केल्यास मी तुझे ओठ चिरेन वेचक वेधकआर्ची शिकणार पुण्यातल्या कॉलेजात! सार्वजनिक ठिकाणी ईदची प्रार्थना टाळा! महालक्ष्मी एक्स्प्रेसचे नाव खोडून अंबाबाई एक्स्प्रेस शिवसेनेचे कोल्हापुरात आंदोलन मुलाची उंची वाढवण्यासाठी गाईचे दूध फायदेशीर गुंतवणूकदारांनो भारताकडे वळा! अमेरिकेतल्या बैठकीत मोदींचे आवाहन! विकासखर्चात ३० टक्के कपात म्युच्युअल फंड अर्थपूर्ण मित्र! महाविद्यालयात चोरीच्या आरोपामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या ऊर्जावाटांवर प्रकाश! मराठी भाषा धोरणास बुधवारी मुहूर्त! +"" +भारतात बालविवाहाचे प्रमाण घटले युनिसेफचा अहवाल + बुधवार मार्च +भारतात बालविवाहा���े प्रमाण झपाट्याने कमी होत असून गेल्या दशकात टक्क्यांवर आले आहे असे संयुक्त नेशन्स चिल्ड्रन्स एजन्सी युनिसेफने म्हटले आहे. याआधी हेच प्रमाण देशात टक्के होते. भारतात बालविवाहाचे प्रमाण घटल्याने जगभरातही बालविवाहात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे यासंदर्भातील अहवालात म्हटले आहे. +गेल्या दशकभरात मुलींचे लहान वयात लग्न होण्याचे प्रमाण टक्क्यांनी घटले आहे. चारपैकी एकवरुन ते पाचपैकी एकवर असे हे प्रमाण झाले. याबाबत युनिसेफने जारी केलेल्या विधानानुसार जगभरात गेल्या वर्षात ते दशलक्ष बालविवाह रोखण्यात आले. यात दक्षिण आशिया विशेषत भारतातील बालविवाहांचे प्रमाण जास्त आहे. भारतात वेगाने होत असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दशकात मुलींचा वर्षाच्या आत विवाह लावून देण्याचे प्रमाण टक्क्यांवरुन टक्क्यांवर आले. मुलींच्या शिक्षणाचे वाढते प्रमाण किशोरवयीन मुलींसाठी सरकारतर्फे उत्स्फूर्तपणे करण्यात आलेली गुंतवणूक तसेच बालविवाह बेकायदेशीर आहे याबद्दल सर्वसामान्यांमध्ये झालेली मोठ्या प्रमाणात जनजागृती यामुळे बालविवाहाचे प्रमाण घटल्याचे युनिसेफने म्हटले आहे. +"" +चाराटंचाईने कर्जत तालुक्यात जनावरांची होरपळ +चाराटंचाईने कर्जत तालुक्यात जनावरांची होरपळ + +जानेवारीपर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध शासन निर्णयाची प्रतीक्षा +शेळ्या मेंढ्यांची भटकंती +चाऱ्याच्या टंचाईमुळे शेळ्या मेंढ्यांची रानोमाळ भटकंती सुरू आहे. पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यातही गवताचा चारा उपलब्ध झाला नाही. माळरानावर पावसाअभावी जळून गेलेले गवत खात शेळ्या मेंढ्यांची गुजराण सुरू आहे. नव्याने जन्मलेल्या कोकरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. +कर्जत कर्जत तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील लाखाहून अधिक पशुधनाला दुष्काळाच्या तीव्र झळा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनावरांची सध्या होरपळ सुरू असल्याचे तालुक्यात चित्र आहे. या स्थितीत शासनाकडून पशुधन जपण्यासाठी कोणता निर्णय घेतला जातो याकडे पशुपालकांचे लक्ष लागून राहिले आहे. +टंचाईच्या काळात कृषी तसेच पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांची संख्या व उपलब्ध चाऱ्याचा साठा यावर विशेष लक्ष पुरविले जाते. विभागामार्फत शासनाला टंचाईबाब���चा अहवाल सादर केला जातो. पशुसंवर्धन विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार जानेवारी महिन्यापर्यंत चारा पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे जून पर्यंत पशुधन जपणे अवघड होणार आहे. कर्जत तालुक्यात जवळपास लाख हजार जनावरे आहेत. शेळया मेंढयांची संख्या हजार एवढी आहे. तालुक्यात दिवसाला हजार टन इतका चारा लागतो. जनावरांसाठी दररोज सरासरी ते किलो इतक्या चाऱ्याची आवश्यकता असते. सध्या अंदाजे कोटी लाख मेट्रिक टन चारा तालुक्यात उपलब्ध आहे. दुष्काळामुळे उपलब्ध चाराही घटणार आहे. +तालुक्यात कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामातही पावसाने हुलकावणी दिल्याने हंगामही संकटाच सापडला त्यामुळे जनावरांना कडबा मिळणार नाही. तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळी परस्थिती असुन पावसाअभावी पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे जनावरांना जगविण्याचा मोठा प्रश्न आहे. +"" +सुट्टी सप्ताह ७ प्रेक्षक बालनाट्याचा... +दिंनाक +एप्रिल महिन्याच्या शेवटी सुरू होणारी बालनाट्ये अगदी मे महिन्याच्या अखेरपर्यंत विविध नाट्यगृहांमध्ये सुरू असलेली दिसतात. अगदी व्यावसायिकधंदेवाईक नाटकांसारख्या त्यांच्या जाहिराती वर्तमानपत्रातून झळकताना दिसतात. तेव्हा टि.व्ही. मालिका त्यातही छोटा भीम निन्जा हातोडी राजू मोटूपतलू या कार्टून्सना यांना कार्टून्स म्हणावे का हा चर्चेचा आणि वादाचा प्रश्न आहे. हाणामारीच्या सिनेमांना कंटाळलेला आणि नाटकाचा चाहता पालकवर्ग मुलांना बालनाट्य दाखवायला घेऊन जातो. पण अनेक पालकांकडून सध्या काही प्रश्नवजा तक्रारी ऐकायला येताना दिसतात की आजची बालनाट्ये ही खरंच बालनाट्ये आहेत का ती मुलांवर संस्कार करण्याच्या दृष्टीने योग्य आहेत का ती दाखवून काय हशील होणार आहे वगैरे वगैरे. याच प्रश्नांवर विचार करण्याच्या दृष्टीने हा लेखनप्रपंच. +आज आपल्याला प्रामुख्याने दोन प्रकारची बालनाट्ये रंगभूमीवर दिसतात. एक विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त केलेली किंवा नावाजलेली. आणि दोन विविध बालनाट्य शिबिरांमध्ये फायनल प्रोडक्ट म्हणून सादर होणारी. पैकी पहिल्या प्रकारच्या नाटकांना एखादा निर्माता किंवा प्रयोगांचे आयोजन करणारा लाभला तर त्या नाटकांचे रंगभूमीवर सातत्याने काही प्रयोग होतात. आणि दुसऱ्या प्रकारात शिबिर संचालकांना शिबिरार्थी मुलांचा पालकवर्ग हा हक्काचा प्रेक्षकवर्ग मिळतो. शिवाय इतर प्रेक्षक म्हणजे बोनसच असतो म्हणून त्याचे मात्र खरंच सातत्याने प्रयोग होताना दिसतात. +या अशा वातावरणात चांगलं बालनाट्य कोणतं ते ओळखावं कसं मुलांना कसं दाखवावं म्हणजे दाखवत असताना त्यांना काय मार्गदर्शन करावं असे काही प्रश्न पालकांच्या डोक्यात येत असतात. अनेक बालनाट्यांमध्ये टि.व्ही.वरील तीच वर उल्लेखलेली कार्टून्स असतात. त्यांच्या त्याच हाणामाऱ्या टि.व्ही.ऐवजी नाटकात पाहायला मिळतात. मग असं नाटक का पाहावं असा रास्त सवाल ते उपस्थित करतात. पु.ल. रत्नाकर मतकरी सई परांजपे आदी जुन्या जमान्यातील महत्त्वाच्या नाटककारांची नाटकंही रंगभूमीवर नव्याने सादर होतात. पण नवं काही पाहायचं असेल तर काय करावं याबाबत पालक संभ्रमित आहेत तर मुलं पदरी पडलं ते पवित्र झालं या भूमिकेत आहेत. +अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आज बालनाट्यांची अवस्था खरंच दयनीय आहे. अर्थात याला जबाबदार पालकवर्गच आहे. आज व्यावसायिक बालरंगभूमीवर जी बालनाट्ये दिसतात ती वर म्हटल्याप्रमाणे विविध शिबिरार्थी बालकलाकारांची सादरीकरणं असतात. एक आठवडा किंवा पंधरवड्याच्या शिबिरातून चांगली कलाकृती घडणे कसे शक्य आहे आजचा अगदी थोडकाचा पालकवर्ग चांगल्या कलाकृतीच्या शोधासाठी किंवा आपल्या पाल्यात चांगल्या कलागुणांची जोपासना व्हावी यासाठी धडपडताना दिसतो. फक्त निकालाला महत्त्व देणारा विद्यार्थी आणि पालक शिकण्याच्या प्रक्रियेचा आनंद कसा घेणार आणि जे या प्रक्रियेपासून दूर आहेत ते चांगली कलाकृती कशी निर्माण करणार +पालक आणि विद्यार्थी प्रेक्षक यांनी चांगल्या बालनाट्याची गरज या शिबिर संचालक किंवा लेखकदिग्दर्शकनिर्मात्यांपुढे ठेवावी. तर ते त्याप्रमाणे शोध घेतील. कारण गरज ही शोधाची जननी असते. फक्त आपल्या पाल्याला रंगमंचावर वावरायला मिळालं आणि त्या संबंधित संस्थेकडून एखादं प्रमाणपत्र मिळालं म्हणून बालकलाकारांच्या पालकांनी हुरळून जाऊ नये. कारण प्रमाणपत्र हे तुमच्या पाल्याच्या कलागुणांचं प्रमाण ठरवत नाही. ते डोक्यावर सजवून तो बाहेरच्या जगात वावरणार नाहीये. तर त्या शिबिरात तो काय शिकला त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा किती विकास झाला हे त्याच्या वागण्याबोलण्यातून कळणार आहे. म्हणून पालकांनी प्रमाणपत्रापेक्षा त्याचा भाषिक विकास रंगमंचावरचा आत्मविश्वासपूर्वक वावर संहिता आणि भूमिकेची जाण या नाटकाच्या प्रमुख अंगांना महत्त्व द्यावं. +प्रेक्षक पालक किंवा मुलांनी असंच बालनाट्य पाहण्यावर जोर द्यावा जे खरंच मुलांसाठी आहे. खरं बालनाट्य म्हणजे काय तर ज्यात मुलांच्या भावविश्वाचा वेध घेतला आहे. मुलांच्या समस्या त्यांच्या भावना त्यांचं आयुष्य हा ज्यांचा विषय आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आईवडिलांच्या भांडणाचा मुलांवर होणारा परिणाम हा बालनाट्याचा विषय नसून आईवडील भांडतात पण अशा परिस्थितीत मुलं आपल्या आयुष्याला सकारात्मक वळण कसं लावतात हा बालनाट्याचा विषय होऊ शकतो. केवळ बालकलाकार आहेत म्हणून कोणतंही नाटक बालनाट्य होत नाही. बालविश्व हा त्यातील आशयविषय असला पाहिजे हे प्रेक्षकांनी लक्षात घ्यायला हवं. +आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर उल्लेखलेले नाटकाचे घटक यांचाही नाटक पाहताना विचार व्हावा. संहितेतील साहित्यमूल्य सौदर्यस्थळे यांबाबत पालकांनी नाटक पाहून आल्यानंतर पाल्याशी चर्चा करावी तरच एक चांगला बालप्रेक्षक तयार होईल आणि पर्यायाने चांगले बालनाट्य निर्माण करण्याची गरज! +माध्यम साक्षरता हा आजच्या मुलांच्या विकासातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यासंदर्भातला हा लेख नक्की वाचा +चला टीव्ही पाहायला शिकू + सुरेश बा. शेलार +"" +राजाला पुन्हा जन्टलमन बनविण्यासाठी एकवटले गाव! तरुण भारत तरुण भारत + आवृत्ती बेळगांव राजाला पुन्हा जन्टलमन बनविण्यासाठी एकवटले गाव! +राजाला पुन्हा जन्टलमन बनविण्यासाठी एकवटले गाव! + +प्रसाद सु. प्रभू बेळगाव +राजा हा चंदगड तालुक्मयातील तुर्केवाडी ग्रामस्थांचा लाडका आहे. जन्मताच अपंग आणि गतीमंद आहे म्हणून त्याच्या जवळच्यांनी त्याला टाकले. मात्र तुर्केवाडीवासियांनी त्याला आपलेसे केले. या गावातील प्रत्येकासाठीच हा राजा जन्टलमन आहे. भरधाव बुलेटच्या धडकेत सध्या त्याचा पाय तुटला आहे. यामुळे प्रचंड वेदना होत असताना आपल्याला काय झाले हे नेमके समजू न शकणाऱया राजासाठी संपूर्ण गावच एकवटले आहे. योग्य शस्त्रक्रिया करून पुन्हा आपल्या पायावर उभे करीत त्याला जन्टलमन बनविण्याची धडपड ग्रामस्थांनी सुरू केली असून बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते माजी महा���ौर विजय मोरे आणि सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने त्यांची मदत सुरू केली आहे. +पाच दिवसांपूर्वी तुर्केवाडी येथे एका भरधाव बुलेटची धडक राजाला बसली. त्याच्या वेदना पाहून साऱया ग्रामस्थांनाही वेदना झाल्या. त्याचे कोणीच नसल्याने गावकऱयांनीच एका वाहनात घालून त्याला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्याचा डावा पाय तुटल्याचे निदर्शनास आले. तात्पुरते प्लास्टर घालून इतर उपचारानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर आपल्याच घरच्या सदस्याप्रमाणे राजाचा सांभाळ सर्वजण करीत आहेत. +बारा वर्षांपूर्वी रामघाट रोडवरील चंदगड बसस्थानकानजीकच्या एका झाडाखाली राजा सापडला होता. अवघ्या एक ते दीड वर्षांचा तो होता. डोक्मयावरचे केस वाढलेले हात पाय जन्मताच वाकडे असलेले आणि बुद्धीही थोडी कमीच. यामुळेच जन्मदात्यांनी त्याला अव्हेरले होते. काहीकाळ वृत्तपत्रात बातम्या देवून वाट पाहण्यात आली. मात्र त्याचे नातेवाईक आले नाहीत. मिनी बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱया तुर्केवाडीच्याच मैनोद्दीन मुल्ला यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. त्यांनी त्याला घरी नेले. तो मोठा होत गेला. रात्री वास्तव्याला मुल्ला यांच्या घरी असला तरी दिवसभर संपूर्ण गावात त्याचा संचार असतो. यामुळे साऱयांच्याच मनात त्याच्यासाठी आपलेपणाची भावना आहे. +शहाण्या माणसापेक्षाही त्याचे मन चांगले +शारीरिक व्यंग आणि बुद्धी मंद असली तरी त्याचे मन वाईट नाही. आपल्या पोटाला हवे तितकेच तो जेवतो. कोणीही काहीही दिले तर आवश्यकता असेल तितकेच घेतो. रमजानच्या महिन्यात आणि इतर दिवशीही गावातील मशिदीत तो प्रार्थना करतो. पारायण सप्ताह व धार्मिक कार्यक्रमात डोक्मयावर टोपी आणि गळय़ात टाळ अडकवून वारकऱयांच्या मेळय़ातही असतो. यामुळे राजा सर्वधर्मिय आहे. आणि सर्व धर्मियांचा लाडका आहे. काही ठराविक मंडळी त्याला आर्थिक मदत करतात. मात्र पोटापाण्याची सोय होत असल्यामुळे पैशाचा मोह नसलेला राजा ती रक्कम गावात उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या पेटीत टाकतो. यामुळे शहाण्या माणसापेक्षाही त्याचे मन चांगले आहे. +सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तमरित्या देखभाल +सध्या त्याच्या मदतीसाठी नजीर शेख या व्यक्तीने सिव्हिल हॉस्पिटलमध्येच ठाण मांडले आहे. अबुल ��ेख गोपाळ ओऊळकर इक्बाल शेख तानाजी चौगुले आदम मुल्ला मैनोद्दीन मुल्ला आदींच्या वाऱया सुरू आहेत. ग्राम पंचायत सदस्य बाबू हाजगुळकर आणि माजी सरपंच बाळू चौगुले आदींनी स्थानिक मदतीची धुरा उचलली आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. संतोष डॉ. वालीकर यांनी तसेच इतर परिचारिका आणि ब्रदर्सनी त्याची देखभाल उत्तमरित्या सुरू केली आहे. बुधवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्याच्या पायात बसवावा लागणारा रॉड येथील कीर्ती सर्जिकलने अतिशय स्वस्त दरात उपलब्ध करून दिला आहे. तुर्केवाडी ग्रामस्थांची या राजाप्रतीची भावना पाहून सामाजिक कार्यकर्ते गणेश रोकडे यांनी स्वतःच्या रुग्णवाहिकेतून त्याला गावापर्यंत मोफत सोडण्याची जबाबदारी उचलली आहे. यामुळेच काहीकाळ सिव्हिलमध्ये वास्तव्यास आलेला राजा येथेही अनेकांची मने जिंकू लागला आहे. +"" +आली जत्राईपाकीट सांभाळा ! +आली जत्राईपाकीट सांभाळा ! +ईशॉपिंग संकेतस्थळांवर खरेदी करताना सर्वाधिक खबरदारी ही पैसे भरताना घ्यावी. + +ऑनलाइन खरेदी जत्रेत देऊ केलेल्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी तोबा गर्दी केली आहे. +सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन खरेदी जत्रेत देऊ केलेल्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी तोबा गर्दी केली आहे. अगदी सेकंदाला १८० लॉग इन्स इथपासून ते तासाला पाच लाखांहून अधिक मागण्या नोंदविल्या गेल्याचा तपशील या संकेतस्थळांकडून प्रसिद्ध केला जात आहे. हे सर्व घडत असतानाच सायबर चोर कसे गप्प बसतील गर्दीतील चोरांप्रमाणेच या चोरांचा तपास घेणेही पोलीस यंत्रणांना शक्य होत नाही. यामुळे हकनाक आपण या चोरांच्या तावडीत सापडतो आणि नुकसान करून घेतो. या चोरांपासून सावध राहणे आपल्याला शक्य आहे. तर असे ऑनलाइन व्यवहार करताना नेमकी काय खबरदारी घ्यावी हे जाणून घेऊयात. +क्रेडिट कार्डच़ा वापर +ईशॉपिंग संकेतस्थळांवर खरेदी करताना सर्वाधिक खबरदारी ही पैसे भरताना घ्यावी. एक तर या सर्व संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या कॅश ऑन डिलिव्हरी या पर्यायाचा वापर करावा. काही संकेतस्थळांवर हा पर्याय उपलब्ध नाहीय किंवा काही संकेतस्थळे हा पर्याय निवडल्यावर अतिरिक्त पैसेही आकारतात. यामुळे अनेकदा आपल्याला आधी पैसे भरून मग मागणी नोंदवावी लागते. अशा वेळी पैसे भरताना नेहमी क्रेडिट कार्डाचा वापर करावा. कारण डेबिट कार्डमधून ता��डीने पैसे वजा होतात आणि जर भविष्यात ती वस्तू आपल्यापर्यंत आलीच नाही किंवा अन्य काही अडचणी आल्यास ते पैसे मिळवण्यासाठी खूप खटाटोप करावा लागतो. याउलट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जर आपण पैसे भरले तर बँकेला पैसे जमा करण्यापूर्वी आपण खर्च केलेल्या रकमेची खात्री करून घेऊ शकतो. तसेच त्यात काही बदल असल्यास दादही मागू शकतो. याचबरोबर आपल्या कोणत्याही कार्डाचा तपशील कोणत्याही संकेतस्थळावर कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवू नका. म्हणजे अॅड अॅज फेव्हिरेट कार्ड हा पर्याय निवडू नये. जर त्या संकेतस्थळावरील माहिती चोरी झाली तर आपल्या कार्डचा नंबरही चोराच्या हातात पोहोचू शकतो. +खात्रीलायक विक्रेता निवडा +आपण ज्या संकेतस्थळावरून खरेदी करीत आहोत ते जरी नावाजलेले असले तरी तेथे उपलब्ध विक्रेता नेमका कोण आहे हे जाणून घ्या. जेणेकरून भविष्यात उद्भवणाऱ्या अनेक गोष्टी तुम्ही टाळू शकता. अॅमेझॉन फ्लिपकार्टसारखी संकेतस्थळे विक्रेत्यांचा तपशीलही उपलब्ध करून देतात. यामध्ये अनेकदा हा विक्रेता कोण तो किती वर्षे या व्यवसायात आहे आदी तपशील दिलेला असतो. जर भविष्यात काही अडचण झाली तर आपण थेट त्या विक्रेत्याच्या विरोधातही तक्रार करू शकतो. +एनक्रिप्टेड संकेतस्थळांचा वापर करा +आपल्याकडे ईव्यापार संकेतस्थळांची काही कमी नाही. नामांकित ईव्यापार संकेतस्थळांबरोबरच अनेक ईव्यापार संकेतस्थळे सध्या उपलब्ध आहेत. यातील काही फसवी असण्याचीही शक्यता आहे. यामुळे या संकेतस्थळांचा वापर करताना नेहमी ऌळळढर. हे टाइप करा. जेणेकरून तुम्ही संकेतस्थळाचे जे पान सुरू कराल ते अधिक सुरक्षित आणि एनक्रिप्टेड असेल. अनेक बडय़ा संकेतस्थळांच्या आधी आपल्याला एचटीटीपीएस असे लिहूनच येते. त्या तुम्ही या हायपरलिंकवर काम करत असताना आपले व्यवहार अधिक सुरक्षित होऊ शकतात. +ऑनलाइन तपशील उडवून टाका +ऑनलाइन शॉपिंग करताना आपला सर्व तपशील विचारला जातो. यामध्ये मोबाइल क्रमांकापासून ते घरच्या किंवा कार्यालयाच्या पत्त्यापर्यंतचा तपशील दिलेला असतो. हा तपशील शॉपिंग करण्यासाठी आवश्यक असला तरी शॉपिंग झाल्यावर जर आपल्याला पुन्हा त्या संकेतस्थळावर यायचे नसले तर तुमचा सर्व तपशील डिलिट करा. अनेकदा अशा संकेतस्थळांमधून माहिती चोरी होण्याची दाट शक्यता असते. यामुळे ही सावधगिरी बाळगल्यास भविष्यात उद्भवू शकणाऱ्या अनेक त्रासांपासून आपली सुटका होऊ शकते. +खाते सातत्याने तपासत राहा +आपण ज्या शॉपिंग संकेतस्थळांवर आपले लॉगइन तयार करतो. त्याचा वापर साधारणत वर्षांतून एकदा किंवा दोनदा केला जातो. जर तोही वापर झाला नाही किंवा आपला वापर अगदीच कमी झाला तर त्या खात्याचा दुरुपयोग होऊ शकतो. एखादा हॅकर ते खाते त्याच्या वस्तूंच्या खरेदीसाठी अथवा अन्य कोणत्याही कामासाठी वापरू शकतो. हे होऊ नये यासाठी सातत्याने आपले त्या संकेतस्थळावरील खाते सुरू करून काही वेळ ब्राऊझिंग करीत राहा. जेणेकरुन खाते सतत सुरू असल्याचे दिसून येते. यामुळे हॅकिंग अथवा माहिती चोरीची शक्यता कमी होते. +अनोळखी संकेतस्थळांना भेट देऊ नये +आपल्याला एखादी वस्तू विकत घ्यायची आहे मग आपण ती खरेदी करण्यासाठी प्रथम गुगल सर्च करतो. त्यात एखादे असे संकेतस्थळ मिळते की जेथे आपल्याला ती वस्तू अगदी कल्पनेपेक्षा कमी दरात उपलब्ध आहे. त्या मोहाला आपण बळी पडतो आणि त्या संकेतस्थळावर जाऊन पोहोचतो. अशा संकेतस्थळांवर आपण आपला तपशील भरतो आणि पैसे भरून मागणीही नोंदवतो. मग काही दिवसांनी पैसेही नाही आणि वस्तूही नाही अशी अवस्था आपली होते. त्या संकेतस्थळावर भेट द्यावी तर तेथेही काहीच उपलब्ध होत नाही. यामुळे जी संकेतस्थळे ओळखीची नाहीत अशा संकेतस्थळांचा वापर करू नये. +अवघड पासवर्ड वापरा +आपला पासवर्ड हा अगदी सोपा असू नये. यात आपले नाव किंवा जन्मतारखेचा समावेश नसावा. तसेच पासवर्ड हा अधिक मोठा असावा. म्हणजे किमान आठ अक्षरांचा पासवर्ड असणे केव्हाही सुरक्षित ठरू शकते. या पासवर्डमध्ये एखादे तरी विशेष अक्षर तसेच आकडे असणे गरजेचे आहे. विशेष अक्षर म्हणजे द्द्र यांचा समावेश असावा. तसेच पासवर्डमध्ये कॅपिटल अक्षरही असावे. जेणेकरून तुमचा पासवर्ड चोरांना समजू शकणार नाही. इतकेच नव्हे तर एकच पासवर्ड सर्व ठिकाणी वापरू नये. +ईमेल ऑफर्सकडे दुर्लक्ष करा +आपल्याला ईमेलद्वारे अनेक ऑफर्स देऊ केल्या जातात. मात्र या ऑफर्समध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे ज्यावेळेस तुम्हाला असे ईमेल येतात आणि तुमचा तपशील विचारतात तेव्हा त्या ईमेलमध्ये क्लिक करण्यापेक्षा ब्राऊझरचा वापर करून ते संकेतस्थळ सुरू करून पाहावे. जेणेकरून तुम्ही ते संकेतस्थळ खरे आहे की नाही हे समजू शकता. अनेकदा व्हॉट्सअॅपवर���ी अशा ऑफर्सची माहिती येते तेव्हाही क्लिक करू नये. अशा संकेतस्थळांमध्ये मोठय़ा ब्रँड्सच्या नावांमध्ये थोडा बदल करून त्यांच्या नावाप्रमाणे भासणारे नावच दिले जाते. यामुळे अनेकदा फसगत झाल्याचे समोर आले आहे. +मालव्हटायझिंगपासून सावधान +तुम्ही ज्या संकेतस्थळाला भेट देत आहात तेथे अनेकदा जाहिराती येतात. त्यातील जाहिरातींवर क्लिक करण्यापूर्वी अनेकदा विचार करा. या जाहिरातींच्या माध्यमातून चोर आपली माहिती चोरू शकतात. अशा जाहिरातींचे नामकरण मालव्हर्टायझिंग असे करण्यात आले आहे. +खुल्या वायफायपासून सावध +आपली माहिती चोरी होऊ नये किंवा ऑनलाइन व्यवहारात आपली फसगत होऊ नये यासाठी आपण खूप काळजी घेत असतो. मात्र सुरक्षित इंटरनेट जोडणी असेल तरच या सर्व काळजीचा फायदा होतो. सध्या अनेक रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण अशा ठिकाणी ऑनलाइन व्यवहार करणे टाळावे. अशा ठिकाणच्या जोडणीतूनही माहिती चोरी होण्याची शक्यता असते. यामुळे खुल्या वायफाय जोडणीवर ऑनलाइन शॉपिंग किंवा खरेदीचे व्यवहार करून नयेत. + + +टॅग +"" +मूल्यवर्धनमुळे मुलांचा अहंकार होत आहे कमी +मूल्यवर्धन तासिकांमध्ये आयोजित उपक्रम आणि त्यातील काही घटनांनी मुलांच्या मनावर असा काही प्रभाव पडला आहे की ते विनम्र आणि संवेदनशील बनत आहेत. +बुलडाणा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा चिंचोली येथील शिक्षकांनी गेल्या दोन वर्षांपासून राबवीत असलेल्या मूल्यवर्धन उपक्रमांचा परिणाम म्हणजे बहुतेक मुलांच्या वागण्यात सकारात्मक बदल होत आहेत. +शिक्षिका पल्लवी बाळसराफ सांगतात की मूल्यवर्धनमुळे मुलांचा अहंकार कमी होत आहे. त्यांच्यात हळूहळू नम्रता येत आहे ते पूर्वीपेक्षा अधिक सर्जनशील होत आहेत. +मुले फक्त शिक्षकच नव्हे तर शाळेमध्ये शिकणारी इतर मुले कर्मचारी कुटुंबातील सदस्य आणि गावातील लोकांनाही मान देत आहेत हे पल्लवी बाळसराफ यांना सर्वात जास्त आवडते. +बुलडाण्यापासून सुमारे किमी. अंतरावर सेगाव तालुक्यातील चिंचोली गावातील शाळेत एकूण सहा शिक्षकशिक्षिका आहेत. डिसेंबर पासून येथे मूल्यवर्धन उपक्रम आयोजित केले जात आहेत. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या चिंचोली गावात बहुतेक मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबे असून सोयाबीन आणि कापूस उत्पादक आहेत. +मुलांच्या वागण्���ात मोठे बदल +पल्लवी बाळसराफ यांच्या मते डिसेंबर पासून मूल्यवर्धनमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वात बरेच बदल झालेले दिसतात. उदाहरणार्थ त्यांच्या शाळेतील मुले मूल्यवर्धन उपक्रमांमध्ये सामील असलेल्या महान व्यक्तिमत्त्वांच्या वैशिष्ट्य आणि गुणांचा विचार करीत आहेत. त्याचप्रमाणे मुले प्राणी आणि पक्षी यांच्याबद्दल करुणा दर्शवित आहेत. याशिवाय चित्रकला किंवा रांगोळीशी संबंधित उपक्रम मुलांना कला व सौंदर्याकडे आकर्षित करतात. +मूल्यवर्धन शिक्षिका पल्लवी बाळसराफ यांच्या प्रयत्नातून मुले रांगोळीसारख्या कलात्मक कार्यात पहिल्यापेक्षा अधिक आवडीने सहभागी होतात +सर्वात मोठा अडथळा कसा दूर झाला +मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल होण्यातील असा कोणता अडथळा दूर झाला याबद्दल पल्लवी बाळसराफ सांगतात की पूर्वी मुलांमध्ये खूप अहंकार होता. यामुळे वडिलांच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी ऐकल्या नाहीत. मुलांच्या वागण्यात बोलण्यात आसपासच्या लोकांच्या भाषेचा प्रभाव जाणवत होता. कधीकधी काही मुले भांडणाच्या वेळी अपशब्द वापरत असत. मुलांचे असे वागणे चिंताजनक होते. +त्या स्पष्ट करतात काही मुले पक्ष्यांना दगड मारत असत. ते कुत्र्यांनाही त्रास द्यायचे. पण आज ही मुले पक्ष्यांना खायला देतात. कुत्रे मांजरांची काळजी घेतात. विशेषत त्यांच्या लहान व अपंग पिलांची काळजी घेतात. +मूल्यवर्धन कसे उपयुक्त आहे +मुलांच्या वागण्यात कसे बदल होत आहेत हे स्पष्ट करणाऱ्या मूल्यवर्धनशी संबंधित काही घटना आहेत. जून शी संबंधित एकाघटनेबद्दल पल्लवी बाळसराफ सांगतात. त्यांचे असे म्हणणे आहे की मूल्यवर्धनमध्ये अनेक उपक्रम असूनही काही मुलांचा अहंकार कमी होत नव्हता आणि ते त्यांच्या वागणुकीत अडचणी निर्माण करत असत. +त्यापैकी चौथीच्या वर्गात शिकणारा राम ढगे बदललेले नाव होता. त्याने आपल्या खोडकर मित्रांसमवेत शाळेच्या बाहेरील झाडावर पक्ष्यांनी बनविलेले घरटे तोडले. त्याला त्याचा आनंद वाटायचा. पल्लवी बाळसराफ सांगतात की एकेदिवशी शाळेच्या आवारात पोपटांनी बांधलेले घरटे जमिनीवर पडले. यामुळे पोपटाची पिल्ले बेशुद्ध झाली. मग इतर मुलांनी त्यांच्याबरोबर पोपटाच्या पिलांची काळजी घेतली आणि शुद्धीवर आल्यावर त्यांना खायला व पाणी दिले. +पल्लवी बाळसराफ म्हणतात त्या दिवशी मी त��या पोपटाच्या पिलांना घरट्यात ठेवून घरी आणले. मी त्यांना इतर पोपटाच्या पिलांसह शेजारच्या घरात ठेवले. यावेळी मोठ्या पोपटांनी सर्व पिलांना स्वतःचे मूल समजून त्यांची काळजी घेतली. +त्यानंतर पल्लवी बाळसराफ यांनी मूल्यवर्धनचे संयुक्त सत्र आयोजित केले. त्यात त्यांनी आपला अनुभव शाळेतील सर्व मुलांबरोबर शेअर केला. शिक्षकाच्या अनुभवानंतर मुलांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले. मुलांना असे वाटले की जर पोपट इतर पिलांबद्दल इतके संवेदनशील होत असतील तर मग आपण का नाही अशा घटना आणि याबद्दल एकमेकांशी सतत संवाद साधल्यामुळे त्यांच्यामध्ये दयाळूपणा आणि प्रेम जागृत होऊ लागले. परिणामी त्यांचा अहंकार हळूहळू कमी होऊ लागला. +मूल्यवर्धनशी संबंधित इतर अनुभव +मुलांचे विचार आणि दैनंदिन व्यवहारात होणाऱ्या परिणामांमागे अनेक मूल्यवर्धन उपक्रमांचा प्रभाव आहे. उदाहरण म्हणून पल्लवी बाळसराफ एका उपक्रमाशी संबंधित स्वतःचे अनुभव सांगतात. +त्या म्हणतात मूल्यवर्धनमध्ये अब्राहम लिंकनच्या जीवनावर आधारित एक प्रेरक कथा आहे. या कथेबद्दल बोलताना मुलांनी आपली मते मांडली तेव्हा त्यांच्या समजूतदारपणाची पातळी पाहून मला आश्चर्य वाटले. मुलांनी म्हटल्याप्रमाणे पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरण्याऐवजी अपयशाशी संबंधित कोणत्या गोष्टी ओळखल्या गेल्या पाहिजेत हे महत्त्वाचे आहे. या कथेशी संबंधित संवादात मुले प्राणी पक्ष्यांविषयी प्रेम संयम कठोर परिश्रम आणि करुणा याबद्दल बोलली. +पल्लवी बाळसराफ यांना मूल्यवर्धनमधील आणखी एक गोष्ट आवडते. येथे मुलांना चित्र काढण्याची आणि रंगवण्याची अधिकाधिक संधी आहे. त्यांना असे वाटते की यामुळे मुले सर्जनशील आणि नम्र होत आहेत. +या मूल्यवर्धन शिक्षिका म्हणतात जर आपण या उपक्रमांवर सविस्तर नजर टाकली तर मुलांमध्ये व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याची प्रक्रिया सतत सुरू आहे. +शेवटी मुख्याध्यापक अमृतराव बनारे म्हणतात मुलांच्या बदलांमागे मूल्यवर्धन हा एक महत्त्वाचा घटक म्हणून उदयास आला आहे. प्रत्येक वर्गातील मुलांसाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन सत्रे घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. +"" +पंचनामा मेजार्टीने मारलेला हत्ती अर्थात लोकशाहीची हत्या +मेजार्टीने मारलेला हत्ती अर्थात लोकशाहीची हत्या +स्वातंत्र्य मिळाल्यावर माझा जन्म झाला. त्याम��ळे स्वातंत्र्य चळवळीशी तसा माझा दुरान्वयेही संबंध आला नाही. पण जेव्हा थोडीफ़ार अक्कल येऊ लागली व आजुबाजूच्या घटना घडामोडींचे अर्थ लक्षात येऊ लागले तेव्हाही आधीच्या पिढीमधला तो स्वातंत्र्याचा जोश बघण्याचे भाग्य माझ्या पदरी पडले. तेव्हा देश स्वतंत्र झाला तरी सेक्युलर झालेला नव्हता. त्यामुळे देश व राष्ट्र यांच्यासाठी काहीतरी करण्याची मनोवृत्ती लोकांत दिसून येत होती. ती फ़क्त स्वतला शहाणे व बुद्धीमंत म्हणवणार्यांपुरतीच मर्यादित नव्हती. सामान्य मजूरापासून पत्रकार कलावंतापर्यंत सर्वांमध्येच आढळून येत असे. मग आमच्या कानावर पडणारी सिनेमाची गाणी देखिल राष्ट्रप्रेमानेच भारावलेली ऐकायला लागत होती. त्यामुळेच समाजवादी विचारांचे असूनही वसंत बापट आपल्या देश व समाजाच्या प्रथापरंपरांचे गुणगान करणारी कवने लिहित होते. आणि समाजवादी असूनही राष्ट्र सेवा दल चालवणार्यांना ती राष्ट्रभक्तीपर गीते म्हणताना त्यांच्या सेक्युलर विचारसरणीला बाधा झाल्यासारखे वाटत नसे. त्याचेच प्रतिबिंब सिनेमात नाटकात वा अन्य क्षेत्रातही पडलेले दिसत असायचे. नयादौर काढणार्या बी. आर. चोप्रा किंवा जागृती काढणार्या सत्येन बोस यांनी देशप्रेम शिकवणारी गाणी आमच्या बालपणात संस्कार म्हणून आम्हाला दिली. आजच्या सेक्युलर विचारवंतांचे मार्गदर्शन नसल्याने त्या कलावंतांना आयी हू युपी बिहार लुटने अशी गाणी चित्रपटात घ्यायची बुद्धी होऊ शकली नसावी. +असो. तर तेव्हा आमच्या बालपणी शाळेच्या वा कुठल्याही जाहिर कार्यक्रमात कौतुकाचा लाऊडस्पीकर गर्जू लागला मग ये देश है वीरजवानोका किंवा आओ बच्चो तुम्हे दिखाये झाकी हिंदुस्तानकी असली गाणी सतत वाजायची. त्यांचेच संस्कार घेऊन आमची पिढी वाढली. पुढे ती सगळी राष्ट्रभक्ती कुठे सेक्युलर गदारोळात गायब झाली ते कळलेच नाही. मग १९९७ सालात स्वतंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. तेव्हा तो एक उपचार असल्याचे मला सतत जाणवत होते. कारण त्यातल्या राजकीय नेत्यांपासून पत्रकार विचारवंतापर्यंत सर्वांचे पाखंड मी बघत होतो. सहज माझ्या डोक्यात एक विचार आला. माझ्या मागच्या पिढीने आमच्या पिढीसाठी जो देश स्वतंत्र करून आमच्या हवाली केला तो विकसित करणे दुर राहो होता तसाच तरी आम्ही पुढल्या पिढीला सोपवणार आहोत काय वडीलार्जित संपत्ती मा���मत्ता पुढल्या पिढीच्या मालकीची असते. आपण तिचे फ़क्त विश्वस्त असतो. मग आपण पुढल्या पिढीसाठी काय शिल्लक ठेवले आहे हा सवाल मला खुप दिवस छळत होता. जितका तो विचार मनात यायचा तितका मला जागृती सिनेमा आठवायचा. त्यातले गाणे आठवायचे. आवो बच्चो म्हणत आम्हाला आपल्या मातृभूमीची ओळख करून देणारा अभि भट्टाचार्य नजरेपुढे यायचा. ये है अपना राजपुताना किंवा देखो मुल्क मराठोका अशा ओळी मनात घोळू लागायच्या. मग एके दिवशी सहज कल्पना डोक्यात आली की आज तोच सत्येन बोस व अभि भट्टाचर्य वा कवि प्रदीप असते तर त्यांनी नव्या पिढीला आजच्या भारत देशाची कशी ओळख करून दिली असती त्यातून मग गुणगुणताना त्या देशभक्तीपर गीताचे एक विडंबन माझ्या डोक्यात तयार झाले. आमच्या पिढीने पुढल्या पिढीसाठी जी देशाची विडंबित प्रतिमा निर्माण केली आहे त्याचे वर्णन त्यात आपोआपच आले. +आवो झांकी तुम्हे दिखाये आजके हिंदोस्तान की +इस बस्ती से बचके रहो यहॉ भरती बेईमान की +बंदे बेशरम यहॉ के बंदे बेशरम +उत्तर मे गद्दारी करती कश्मिर की ये घाटी है +दख्खन से रिश्ते की डोरी तमील बाघने काटी है +आगडापिछडा उंचनीच मे सारी जनता बांटी है +एकजूट की नारेबाजी घुसखोरी ने चांटी है +देखो ये तस्वीरे अपने बेशर्मी अपमान की +यही है अपना राज पुराना नाज इसे दलबदलूसे +प्रधानमंत्री लटक रहा है सोनिया की पल्लूसे +चोर बने है दरवेसी और राज चला है भालूसे +जितके कौरव बने है पांडव हार हुई भगवानकी +पकडेंगे तब छुटे कैसे सबकुछ उसने सोचा था +चतुर शरदने बांध रखी थी अर्थी ही अभिमान की +भिंद्रनवाला बाग ये देखो यहॉ चली थी गोलीया +ये मत पुछो किसने खेली यहॉ खुनकी होलीया +एक तरफ़ बंदूके दनदन एक तरफ़ थी टोलीया +मरनेवाले बोल रहे थे खलिस्तानकी बोलीया +इंदिराने भी यहॉ लगा दी बाजी अपने जान की +अखबारी ताकतको जिसने तलवारोंसे तोला था +झुणका भाकर खाते खाते हातमे कोकाकोला था +घरके बच्चे भुके नंगे पुजा चली मेहमान की +ये देखो बंगाल यहॉका मतदाता मतवाला है +टीएमसीके खिलाफ़ बोले वही तो नक्सलवाला है +यहॉकी ममता घुस्सा करती कैसा अजब झमेला है +वामपंथ को टाटा करता बुद्धदेव अलबेला है +वादे कितने बदले फ़िरभी सुरत है पहचानकी +शंकर पाटिल यांनी काही दशकापुर्वी अशा लोकशाहीवर विनोद केला होता. मेजार्टीनं हत्ती मारला अशी एक इरसाल ग्रामीण कथा त्यांनी लिहिली होती. एका गावात सत्ताधारी व विरोधक अशी ग्रामपंचायतीची विभागणी असते. तिथे सरपंच आपल्या पाठीशी असलेल्या बहुमताच्या आकड्याचा फ़ायदा घेऊन वाटेल ते करतो. एकेदिवशी पंचायतीमध्ये ठराव संमत केला जातो की गावात हत्ती आला आहे. विरोधक विचारतात हत्ती कुठे आहे ठराव हाच पुरावा असतो. बहुमताने काहीही करता ये्ते असेच सरपंच दाखवत असतो. मग त्या नसलेल्या व केवळ ठरावाच्या कागदातच असलेल्या हत्तीच्या निवासाची सोय करायला शेड बांधली जाते त्याच्यासाठी पंचायत सगळा खर्च करत असते. प्रत्येक वेळी विरोधक आवाज उठवत असतात. हत्ती कुठे एवढाच त्यांचा सवाल असतो. पण त्यांचे बहुमतापुढे काही चालत नाही. एकेदिवशी हत्ती मरतो. मात्र त्याच्यासाठी झालेल्या सुविधा सरपंचाच्या अंगणात उभ्या असतात. जो हत्ती नव्हताच तो मेला कसा याचे उत्तर कोणी द्यायचे ते देण्याची गरजच नसते. हत्ती होता कारण बहुमताने हत्ती गावात आला होता. बहुमताने त्याच्यावर खर्च केला होता. आणि बहुमत म्हणते म्हणुन तो मेला सुद्धा. +८४१२ +द्वारा पोस्ट केलेले येथे ६५३ म.उ. + ४ ऑगस्ट २०१२ रोजी ७१८ म.उ. + . . . . ... ... + २६ ऑक्टोबर २०१२ रोजी १२४१ म.पू. +हे असले डोक्याला ताप देणारे वाचायचे नाही असे मी रोज ठरवतो पण बहुतेक मला व्यसन लागलेय असले वाचायचे . + २६ ऑक्टोबर २०१२ रोजी ८०७ म.पू. + . + ६ मे २०१३ रोजी २४८ म.पू. +डोके जाग्यावर आहे शाबूत आहे म्हणून असे वाचवले जाते.भाऊ नावाचा एक जागल्या आपल्या कानी कपाळी ओरडतोय जागते रहो +पण आम्ही आहोत की आमच्या कानावारची माशी उडायला तयार नाही.. +आपत्ती व्यवस्थापन की व्यवस्थापकीय आपत्ती +पगडीसोबती झरदारी लांडोर नाचला नवा +"" +मुंबई पुण्यात होता बॉम्बस्फोटांचा कट च्या दहशतवादी योजनेचा झाला पर्दाफाश +मुंबईसह पुणे आणि देशातील अनेक महत्वाच्या शहरांवर हल्ल्याची या दहशतवाद्यांची योजना होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. + +मुंबई जुलै या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन दहशतवाद्यांना ने पुण्यातून अटक केली होती. रविवारी एनआयएच्या पथकांनी पुण्यात शोध घेतला आणि दोन आरोपींना अटक केली होती. नबील एस खत्री आणि सादिया अनवर शेख हे इस्लामिक राज्य खोरासन प्रांत या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. मुंबईसह पुणे आणि देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांवर हल्ल्याची होती योजना होती अशी माहिती सूत्रांनी दिलीय. +नबील एस खत्री पुण्यात व���यायामशाळा चालवित होता तर सदिया शेख बारामती येथील मास कम्युनिकेशन्स अँड जर्नालिझमच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. मार्च ला दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने एक गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी काश्मिरी दाम्पत्य जहांब सामी वानी आणि त्यांची पत्नी हिना बशीर बेग हे जामिया नगर ओखला विहार दिल्ली यांना अटक केली होती. +या दाम्पत्याचा बंदी घातलेली दहशतवादी संघटना असलेल्या आयएसकेपीशी संलग्नता होती आणि आयएसआयएसचा एक भाग आहे आणि तो विध्वंसक आणि देशविरोधी कार्यात सहभागी असल्याचे आढळले. एनआयएच्या आणखी एका प्रकरणात आयएसआयएस अबू दाभी मॉड्यूल तिहार तुरूंगात आधीच कैदी असलेला अब्दुल्ला बासिथ याच्याशी त्यांचा संपर्क असल्याचेही आढळले होते. +आरोपी सादिया शेख हे जहांझीब सामी हिना बशीर बेघ आणि अब्दुल्ला बासिथ यांच्याशी गुप्तपणे सतत संपर्क साधत होती आणि आयएसआयएसच्या विचारधारेचा प्रचार कसा करायचा आणि भारतातील त्याच्या कारवाया कशा वाढविता येतील याविषयी विचारविनिमय करत होती. ते दहशतवादी कारवायांसाठी तरुणांची भरती करून भारतात इसिसची केडर उभारण्याचा प्रयत्न करीत होती. +जहानजेब सामी आणि अब्दुल्ला बासिथ यांच्यासह आरोपी नबील खत्री देखील शस्त्रे खरेदी बनावट सिमकार्ड एकत्रित करणे यासारख्या लॉजिस्टिक पाठिंब्याची व्यवस्था करून भारतात हिंसक दहशतवादी हल्ले करण्याच्या योजनेत सक्रियपणे सहभागी असल्याचेही समोर आले आहे. +कोरोनामुळे झालं मोदींचं हे स्वप्न पूर्ण नोटबंदीतही झालं नव्हतं ते काम +आयएसआयएसच्या भारतातील कारवायांना पुढे आणण्यासाठी सुधारित स्फोटक उपकरण इ. वेगवेगळ्या सुरक्षित मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर ते जहानजेबशी सतत संपर्कात होते. सादिया शेख ही २०१५ पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसच्या भरती करणायांच्या संपर्कात असल्याचेही उघड झाले आहे. +जम्मूकाश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होती आणि तिला जम्मूकाश्मीर पोलिसांनी २०१८ मध्ये ताब्यात घेतले होते. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना एनआयए स्पेशल कोर्ट नवी दिल्ली येथे हजर केले जाईल. याप्रकरणी पुढील तपास चालू आहे. +"" +देशातील या मोठ्या दानशूर अब्जाधीशांनी दान केला पैशाचा मोठा हिस्सा +देशातील या मोठ्या दानशूर अब्जाधीशांनी दान केला पैशाचा मोठा हिस्सा +युवा ��र्वात लोकप्रिय माझा पेपर अजय पिरामल अझीम प्रेमजी दानशूर नंदन निलेकणी मुकेश अंबानी शिव नादर हुरुन इंडिया +हुरुन इंडियाने देशातील सर्वात दानशूर लोकांची यादी जाहीर केली असून हुरुनच्या अहवालानुसार परोपकारासाठी सर्वाधिक रक्कम देणाऱ्यांच्या यादीत शिव नादर हे अव्वल स्थानी आहेत. आम्ही आज तुम्हाला परोपकारासाठी कोणत्या उद्योगपतीने किती दान केले आहेत याची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या आहेत त्या व्यक्ति +या यादीत पाचव्या स्थानी पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचे नाव आहे. अहवालानुसार त्यांनी धर्मादाय संस्थेसाठी कोटी रुपये दान केले आहेत. +या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी आहेत. अहवालानुसार त्यांनी परोपकारासाठी एकूण कोटींची रक्कम दिली. +दानशूरांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी तिसर्या क्रमांकावर आहेत. त्यांनी एकूण कोटी रुपये दान केले आहेत. +या यादीमध्ये विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. परोपकारासाठी त्यांनी एकूण कोटी रूपये दान केले. +परोपकार करणार्यांच्या पहिल्या क्रमांकावर एचसीएलचे संस्थापक शिव नादर यांचे नाव आहे. च्या अहवालानुसार शिव नादर यांनी एकूण कोटी रुपये दान केले आहेत. +"" +महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पुरी ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर केलेल्या आध्यात्मिक नेतृत्व या विषयावरील शोधप्रबंधाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त ! सनातन प्रभात +सनातन प्रभात आशिया भारत ओडिशा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पुरी ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर केलेल्या आध्यात्मिक नेतृत्व या विषयावरील शोधप्रबंधाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त ! +परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे शोधप्रबंधाचे लेखक ! +खरे नेतृत्व उच्च आध्यात्मिक स्तर असलेली व्यक्तीच करू शकते ! शंभू गवारे +आयोजकांकडून श्री. शंभू गवारे यांना निवड समितीचे सदस्य होण्याची विनंती +श्री. शंभू गवारे +पुरी ओडिशा यथा राजा तथा प्रजा अशी एक उक्ती आहे. अकार्यक्षम नेत्यांमुळे समाजाची स्थिती खराब होते हे आज सर्वच जण अनुभवत आहेत. त्याच न्यायानेे चांगल्या नेत्यांमुळे समाजाचे कल्या�� साधले जाऊन तेथे शांती नांदते. खरे नेतृत्व केवळ उच्च आध्यात्मिक स्तर प्राप्त केल्यानेच साध्य होते. आधुनिक वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने याचा अभ्यास करण्याच्या हेतूने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने एक चाचणी करण्यात आली. यात यु.टी.एस्. युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर या व्यक्तीमधील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा अन् त्याची प्रभावळ मोजणार्या उपकरणाद्वारे जगातील ४ प्रसिद्ध नेत्यांमधून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनावर आधारित खरे नेतृत्व उच्च आध्यात्मिक स्तर असलेली व्यक्तीच करू शकते हा शोधप्रबंध पुरी ओडिशा येथे १६ सप्टेंबर या दिवशी अर्थशास्त्र व्यवसाय आणि समाजशास्त्र या विषयावरील ५ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला. आणि इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अॅण्ड पब्लिकेशन हे या परिषदेचे आयोजक होते. या शोधप्रबंधाचे लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले असून सहलेखक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आहेत. सदर शोधप्रबंध महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शंभू गवारे यांनी सादर केला. या वेळी परिषदेच्या आयोजकांनी श्री. गवारे यांचे शोधप्रबंध चांगला सादर केल्याविषयी अभिनंदन केले तसेच त्यांना परिषदेच्या निवड समितीचे सदस्य होण्याचीही विनंती केली. याचसमवेत श्री. गवारे यांनी मांडलेल्या शोधप्रबंधाला आयोजकांकडून सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. +श्री. शंभू गवारे यांनी मांडलेली सूत्रे पुढे दिली आहेत. +१. शोधप्रबंधाच्या चाचणीसाठी घेतलेल्या ४ नेत्यांपैकी एक हुकूमशहा दुसरे प्रसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ तिसरे एका देशाचे राजकीय प्रमुख आणि चौथे उच्च आध्यात्मिक स्तर असलेले संत आहेत. +२. या चाचणीतील निरीक्षणांचे विश्लेषण करतांना लक्षात आले की हुकूमशहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामधून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. हुकूमशहाकडून नकारात्मक स्पंदने येणे समजू शकतो परंतु एका प्रख्यात मुख्य कार्यकारी अधिकार्यामधून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे आश्चर्यकारक वाटते. पुष्कळ सकारात्मकता प्रक्षेपित करणारे संत वगळता अन्य कोणातही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. प्रभावळीच्या निरीक्षणांतही संता��चीच प्रभावळ सर्वाधिक असल्याचे आढळले. +३. उपकरणाच्या माध्यमातून केलेल्या संशोधनातून वरील निष्कर्ष निघाले आहेत तसेच सूक्ष्म स्पंदनशास्त्राचा अभ्यास करणार्या अभ्यासकांनी या चारही नेत्यांचा अभ्यास केला असता हुकूमशहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे नकारात्मक स्पंदनांच्या अधीन असलेले आढळले. राजकीय नेता नकारात्मक स्पंदनांच्या अधीन नसला तरी त्या स्पंदनांचा प्रभाव त्या नेत्यावर होता. संतांमधील सकारात्मकता मात्र एवढी होती की ती त्यांच्यावर नकारात्मक स्पंदनांचा काहीच परिणाम होत नव्हता. +४. नित्य उपासना स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन यांच्यासाठी सतत प्रयत्नरत असणे विचार आणि कृती अधिकाधिक आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक बनवणारी संस्कृती आणि धर्माधिष्ठित निर्णयप्रक्रिया ही सूत्रे आध्यात्मिक नेतृत्व विकसित करू शकतात. या सूत्रावरून हे स्पष्ट होते की वरील सूत्रांनूसार कृती केल्यास व्यक्ती आदर्श नागरिक बनू शकते. यांतील काही आदर्श नागरिक पुढे आदर्श नेते बनू शकतात. असे आदर्श नेते समाजामध्ये नाविन्यपूर्ण आणि सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात. + ओडिशा राष्ट्रीय बातम्या +"" +मराठीहिन्दी होममहाराष्ट्रदेशविदेशग्लोबल महाराष्ट्रअर्थक्रीडासंपादकीयसिनेमॅजिकप्रगती फास्टलाइफस्टाइलइन्फोटेकभविष्यहसा लेकोफोटोगॅलरीव्हिडिओमुंबईठाणेपुणेकोल्हापूरनाशिकअहमदनगरजळगावऔरंगाबाद नागपूरशोकेसब्लॉगफीडबैकप्रॉपर्टीमहाराष्ट्र मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर अहमदनगर नाशिक जळगाव नागपूर औरंगाबाद बातम्यामनोरंजनब्युटी पेजेंट्सक्रीडाफॅशन मुंबईत सायनला डंपर पुलावरून खाली .. सपा नेत्याची नोएडामध्ये दादागिरी ऑट्रेलियन मीडिया हाऊसचा भारत सरका.. काश्मीरः फुटीरतावादी नेता गिलानी .. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची ओडि.. नॅशनल हेराल्डप्रकरणी कोर्टाचे सोन.. बरेलीत महिलेवर तिघांचा सामूहिक बल.. मध्य प्रदेशातील फटाक्यांच्या कारख..मुंबईआपण इथे आहात होम महाराष्ट्र मुंबई इंग्रजीमुळे गुन्हे वाढलेडॉ.सिंग इंग्रजीमुळे गुन्हे वाढलेडॉ.सिंग . मटा ऑनलाइन वृत्त मुंबईदिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेचा दाखला देत मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी इंग्रजाळलेल्या शिक्षण पद्धतीवर छडी उगारली आहे. इंग्रजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संस्कारहिन शिक्षण दिले जाते. या असंस्कृत शिक्षणानेच घात केलाय. गुन्हेगारी वाढण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. आत्महत्या हत्या बलात्कारासारख्या घटनांना असंस्कृतपणाच कारणीभूत आहे असा संताप सिंग यांनी व्यक्त केलाय.शाळा महाविद्यालये यांचा आत्महत्या व हत्यांशी थेट संबंध असल्याचे नमूद करून सिंग यांनी आपला दावा अधिक स्पष्ट करण्यासाठी क्राईम मीटरच समोर ठेवला. ते म्हणाले मुंबईत१५० हत्या झाल्यास त्याच्या आठ पट घटना या आत्महत्यांच्या असतात. गंभीर बाब म्हणजे हे आत्महत्या करणारे सर्वच्या सर्व सुशिक्षित असल्याचेच आढळून आले आहे. एखाद्या अशिक्षित व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना कधीही घडलेली नाही. सिंग यांनी पुण्याचेही उदाहरण दिले. ते म्हणाले मी पुण्यात असताना तेथे तर आयटी क्षेत्रात काम करणारे तसेच इंजिनिअर्सनीही नैराश्येतून मृत्यूला कवटाळल्याच्या अनेक घटना घडल्या.आत्महत्या करणाया व्यक्ती या इंग्रजी माध्यमाच्या शाळामहाविद्यालयांत शिकलेल्या असतात असा दावा सिंग यांनी केला. ही पार्श्वभूमी असतानाही बहुतांश पालकांचा कल आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच पाठवण्याचा असतो अशी नाराजी सिंग यांनी व्यक्त केली. मुंबई दिल्लीसारख्या शहरांमध्ये गुन्हेगारी वाढण्यास इथली शिक्षण पद्धतीच कारणीभूत असल्याचा आरोप सिंग यांनी केला. दिल्लीत जी भयंकर घटना घडलीय तसेच मुंबईतही ज्या काही गुन्हेगारीच्या घटना घडताहेत. त्याला मी संस्कृती मानत नाही. हा केवळ असंस्कृतपणा आहे. हे जे काही घडतय ते असंस्कृतपणाचे दुष्परिणाम आहेत. आपल्या शाळामहाविद्यालयांमध्ये सध्या जे काही शिकवले जाते त्यात कुठेही संस्कार पहायला मिळत नाहीत. मुळात त्यात जीवनाचे महत्वच मुलांना समजावून सांगितले जात नाही. त्यामुळे सगळा घात झालाय असे सिंग म्हणाले. हे सगळं थाबवायचं असेल तर शिक्षण पद्धतीत बदल अनिवार्य आहे. त्याचा गंभीरपणे विचार करायला हवा असे स्पष्ट मतही सिंग यांनी मांडले. भारत मर्चंट चेंबरच्या स्थापना दिन सोहळ्यात ते बोलत होते. सिंग यांनी याआधी २००९ मध्येही आपल्या ब्लॉगमधून शिक्षण पद्धतीवर परखड भाष्य केले होते. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा तुमची प्रतिक्र���यासर्वाधिक पाहिलेले व्हिडिओक्वांटिको२ च्या टिझर मध्ये प्रियांका दिसतेय मोहकजगातील सर्वात मोठे विमान उड्डाणानंतर कोसळलेउलियाला घेऊन सलमान अर्पिताच्या घरी पोहोचलामुंबईत सायनला डंपर पुलावरून खाली पडला ५ जखमीतुमच्याबद्दल लिहातुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम अटी गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.रजिस्टर लॉगइन करारजिस्टर लॉगइन करायचे नसल्यास सांगातुमचे नावतुमचा ईमेलठिकाणसोडवा धन्यवादप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवादव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ईमेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.तुमची प्रतिक्रियाखाली चार पर्याय दिलेले आहे. मराठीत टाइपिंग करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट येत असेल तर पहिला ऑप्शन निवडा. अन्यथा दुसरा ऑप्शन निवडा ज्यात तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकता. म्हणजेच असे लिहिल्यावर आपोआप माझ्या मते असे दिसू लागेल. तसंच इथं असलेला वर्चुअल किबोर्ड वापरूनही मराठीत लिहू शकता. तसंच इंग्रजीमधून आपण आपलं मत मांडणार असाल तर तिसरा पर्याय उपलब्ध आहे.नियम व अटीतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम अटी गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.मराठीत लिहा इनस्क्रिप्ट मराठीत लिहा इंग्रजी अक्षरांमध्ये व्हर्चुअल कीबोर्डतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ईमेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. ��रीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम अटी गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करतील त्यांना ब्लॉक करण्यात येईल.आपली प्रतिक्रिया शोधण्यासाठी आपल्या किबोर्डवर एकाचवेळी आणि दाबा आणि आपले नाव टाइप करा.प्रतिक्रियावर्गीकरणसर्वात नवीनसर्वात जुनेसर्वोत्तमसहमतअसहमत +उत्तर द्या धन्यवादप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवादव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ईमेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.तुमची प्रतिक्रियाखाली चार पर्याय दिलेले आहे. मराठीत टाइपिंग करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट येत असेल तर पहिला ऑप्शन निवडा. अन्यथा दुसरा ऑप्शन निवडा ज्यात तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकता. म्हणजेच असे लिहिल्यावर आपोआप माझ्या मते असे दिसू लागेल. तसंच इथं असलेला वर्चुअल किबोर्ड वापरूनही मराठीत लिहू शकता. तसंच इंग्रजीमधून आपण आपलं मत मांडणार असाल तर तिसरा पर्याय उपलब्ध आहे.नियम व अटीतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम अटी गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.मराठीत लिहा इनस्क्रिप्ट मराठीत लिहा इंग्रजी अक्षरांमध्ये व्हर्चुअल कीबोर्डतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ईमेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल.या प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे काखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि आक्षेपार्ह बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.नावआक्षेपाचे कारणआक्षेपार्ह भाषाखोटानिराधार आरोपविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्नअन्यआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहेव्हिडिओमुंबईत सायनला डंपर पुलावरून खाली पडला ५ जखमीसपा नेत्याची नोएडामध्ये दादागिरीऑट्र��लियन मीडिया हाऊसचा भारत सरकालाच सवालकाश्मीरः फुटीरतावादी नेता गिलानी पोलिसांच्या ताब्यातराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची ओडिशा सरकारला नोटीसनॅशनल हेराल्डप्रकरणी कोर्टाचे सोनिया राहुल गांधींना समन्सबरेलीत महिलेवर तिघांचा सामूहिक बलात्कार नंतर लुटलेमध्य प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्याला आगम्यानमारच्या अध्यक्षांची बोध गयाला भेटशिवपाल यादवकडून पूरग्रस्त परिसराची पाहणीमहाराष्ट्र बातम्यादोन ठिकाणी चेन स्नॅचिंगदुर्वा जास्वंदीने दिला विधवांना आधारनाशिकनगरसह आता पर्यटन सर्किट!दहीहंडी महोत्सवात सोन्याचे दागिने चोरलेसाठे महामंडळाची कर्जप्रक्रिया ऑनलाइनमुंबई बातम्यादुर्वा जास्वंदीने दिला विधवांना आधारभाजपला हव्या १०० जागापावसाच्या संततधारेचा दिलासाअकरावी प्रवेश तिसऱ्या विशेष फेरीला सुरुवाततिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक एक नजर बातम्यांवर महाराष्ट्र देश विदेश ग्लोबल महाराष्ट्र अर्थ क्रीडा संपादकीय सिनेमॅजिक प्रगती फास्ट लाइफस्टाइल इन्फोटेक भविष्य हसा लेको फोटोगॅलरी व्हिडिओनियमित कनेक्टेड राहामहाराष्ट्र टाइम्स अॅपसोबतआमच्या इतर साइट्स +"" +मोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे श्री कॅसिनो बोनस! +स्लॉट पृष्ठे फोन बिल करून कॅसिनो वेतन ! +एक प्रकारचा जुगाराचा खेळ धोरण टिपा ऑनलाइन . बोनस ऑफर! +मोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ क्रेडिट कोणतीही अनामत मोबाइल रोख सामना! +फोन बिल करून मोबाइल स्लॉट ठेव कॅसिनो + कॅसिनो यूके आपण काय विजय ठेवा ! +छान प्ले कॅसिनो ऑनलाईन उच्च रेट केलेले मोबाइल स्लॉट साइट +मोफत मॅच ठेव बोनस कॅसिनो खेळा! +स्लॉट मोबाइल शीर्ष कॅसिनो अप्रतिम रोख बोनस ऑफर! +स्लॉट मधूर बोनस! + आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी +श्री एक प्रकारचा जुगाराचा खेळ कॅसिनो आणि मोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे थोर आहे +आपण असे येथे सर्वात फायदेशीर बोनस काही आनंद घेऊ शकता मोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे कॅसिनो गेम. बोनस आपण कॅसिनो जुगार सत्र दरम्यान जिंकण्याची संधी उभे राहा. +मोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे जिंकून अनुभव येथे परंतु एक प्रकारचा जुगाराचा खेळ कॅसिनो म्हणून फायद्याचे आणि आपल्या वेतनावर वाढवण्याची मिळत पूर्णता आहे. कोण थोडा अधिक कमाई आणि त्यांच्या बँक बॅलन्स अप उत्कृ���्ट आवडत नाही. खेळत मोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे खेळत त्याच फायदा खेळाडू प्रदान आणि थोडा अधिक कमाई होईल. +दावा ठेव बोनस पुनरावलोकन मोफत प्ले! +.. ठेव बोनस सौदे आता पुनरावलोकन मोफत प्ले! +मोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे आणि अविश्वसनीय बेट + . आपण एक सोयीस्कर आहे की कोणत्याही रक्कम खेळू शकतात +समभाग आणि सारणी विषयावर सोयीप्रमाणे निवड करता येईल. तेथे अतिशय उच्च हिस्सा खेळणार नाही सक्ती आहे +कोणीही खेळाडू न्याय करील +श्री एक प्रकारचा जुगाराचा खेळ कॅसिनो येथे व्यसन +श्री एक प्रकारचा जुगाराचा खेळ कॅसिनो आभासी जगात सर्वात सुप्रसिद्ध ऑनलाइन कॅसिनो एक समवेत आहे. रिअल पैसे. महान व्हिज्युअल आणि सर्व खेळांच्या अनुभव सारखे व्हिडिओ गेम. खेळ अफाट श्रेणी इतके सोपे सुलभ. +मोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे गोल्ड म्हणून चांगले आहे +एक सोयीस्कर आहे की एक रक्कम पण. असू शकते त्या पेक्षा कमी किंवा +विषयांवर त्यांनी स्तंभलेखन आपल्या विजय बाहेर भांडवल आणि काळजी मोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे खेळ खेळता +योग्य पद्धतीने आपल्या वाढवण्याची. . +रिअल पैसे मोबाइल कॅसिनो प्रारंभ कसे श्री एक प्रकारचा जुगाराचा खेळ कॅसिनो येथे प्ले + . ऑनलाइन जुगार खेळ विभागात आपल्या न्या. अटी व शर्ती वाचा. ऑनलाइन नोंदणी फॉर्म पूर्ण. तुम्ही पैशांची एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळू इच्छित असल्यास उदाहरणार्थ आपली निवड नुसार गुंतवणूक आणि तुम्ही तयार आहात वाटते तेव्हा खेळ सुरू. . +श्री विजयाची रिअल पैसे शीर्ष यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ कॅसिनो +एक सुट्टी किंवा लग्न उपस्थित किंवा संमेलनासाठी कंटाळले मिळत आहे किंवा नाही हे मोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे प्ले आपण निराश अपयशी करणार नाही. . मोबाइल फोन फक्त प्ले करणे सुरू ठेवा खेळाडू प्रोत्साहन देते . +आपला मोबाइल साधने अनुप्रयोग डाउनलोड करा आणि आपल्या मोबाईल वर ताज्या कॅसिनो खेळ खेळा स्लॉट घर. +फोन एसएमएस एक प्रकारचा जुगाराचा खेळ ठेवींवरील एलिट मोबाइल कॅसिनो कमवा +सेल फोन एक प्रकारचा जुगाराचा खेळ एकूण गोल्ड कॅसिनो काढा बोनस! +"" +पुस्तक परिक्षण जॉनी गॉन डाऊन मराठी कॉर्नरच्या सभासदांचे ब्लॉग + गंध +"" +डॉ. प. रमेश बाबु जनरल सर्जनशल्य चिकित्सक गोबिचेट्टीपलायम तमिल नाडु +डॉ. प. रमेश बाबु जनरल सर्जरीशल्य चिकित्सक पेट से सबंधित शल्य चिकित्सा +डॉ. प. रमेश बाबु जनरल सर्जनशल्य चिकित्सक +डॉ. प. रमेश बाबु +पता +"" +मुलांचे कान लहानपणीच का टोचतात . +मुलांचे कान लहानपणीच का टोचतात + +कान टोचण्यामागची महत्वाची कारणं +कान टोचणे ही एक भारतीय हिंदू संस्कृतीतील पारंपरिक प्रथा. जगभरामधील महिला पुरुष तरुणतरुणी आपले कान टोचून घेत असतात ते कानामध्ये निरनिराळ्या पद्धतीची आभूषणे घालण्याची हौस पूर्ण करण्यासाठी. पण भारतात मात्र कान टोचण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. + आपल्याकडे मूल अगदी तान्हे असतानाच त्याचे कान टोचविण्याची पद्धत आहे. ही वेदिक परंपरा असून ह्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचे म्हटले जाते.आपल्या कानाचे इयर लोब्स म्हणजेच जिथे कान टोचले जातात त्या भागाच्या मधोमध असणारा बिंदू अतिशय महत्वाचा आहे. हा पॉईंट आपल्या प्रजनन करणाऱ्या अवयवांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतो. + तसेच महिलांच्या मासिक धर्माची नियमितता देखील या बिंदूवर अवलंबून असते. कान टोचल्याने एक प्रकारे अॅक्यू पंक्चर ही उपचारपद्धती अवलंबली जात असते. कान टोचल्याने मेंदूचे डावे आणि उजवे भाग सक्रीय राहण्यास मदत होत असून लहान मेंदूचा विकास होतो. त्यामुळे लहान वयामधेच मुलांचे कान टोचणे गरजेचे असते कारण या वयातच मेंदूचा सर्वाधिक विकास होत असतो. कान टोचल्याने सक्रीय झालेल्या बिन्दुमुळे मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच त्यांची दृष्टी देखील सतेज राहण्यास मदत होते. दृष्टीबरोबर मुलांची श्रवण शक्ती देखील चांगली राहते. + जथे आपला कान टोचला जातो त्या बिंदुला हंगर पॉईंट असे देखील म्हटले जाते. या बिंदुला सक्रीय केल्याने लहान मुलांची पचनशक्ती चांगली विकसित होते व मुलांना चांगली भूकही लागते. वजन कमी करण्यासाठी देखील हा बिंदू सक्रीय राहणे आवश्यक आहे. + कान टोचल्याने मेंदूची शक्ती वाढीला लागत असून एकाग्रता वाढण्यास मदत होते. तसेच जिथे कान टोचले गेले आहेत त्या जागेच्या आसपासच्या बिंदूंना हाताने दाबून त्यांच्यावर प्रेशर दिल्याने मानसिक तणाव आणि थकवा दूर होण्यास मदत होते. + . .. . + . . . . . . . . .. . . . ... ! . . .. .. . . . . . . . . . + . .. . + . . . . . . . . .. . . . ... ! . . .. .. . . . . . . . . . +"" +पिंपरीच्या औद्योगिक परिसरातील वीजपुरवठा सुरळीतच +पुणे मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे तसेच वीजयंत्रणेत केलेले बद�� व सुधारणांमुळे कुदळवाडी ज्योतिबानगर रुपीनगर तळवडे भोसरी एमआयडीसीमधील टी ब्लॉक सेक्टर या ठिकाणी सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा सुरु आहे. +देखभाल व दुरुस्तीची कामे केली नसल्याने वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याची माहिती चुकीची असून उद्योगांच्या वीजविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणकडून सेवा देण्यात आहे. तसेच यासाठी स्वतंत्र वाहन व तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. +भोसरी विभाग अंतर्गत एकूण वीजवाहिन्यांद्वारे कुदळवाडी ज्योतिबानगर रुपीनगर तळवडे तसेच भोसरी एमआयडीसीला वीजपुरवठा करण्यात येतो. या सर्व वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वीच करण्यात आलेले आहेत. यामध्ये रोहित्राची तपासणी त्याचे अर्थिंग व टर्मीनल कनेक्शन चेक करणे ऑईलची पातळी कायम ठेवणे फिडर पिलरची दुरुस्ती करणे वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई डिस्ट्रीब्यूशन बॉक्समधील फ्यूज बदलविणे खांब आणि तारांचे मजबुतीकरण गंजलेले वीजखांब बदलणे वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे इन्सूलेटर बदलणे तारा बदलणे किंवा झोल काढणे जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे आदी कामांचा समावेश आहे. यासोबतच उपकेंद्गातील ब्रेकर्सची दुरुस्ती बॅटरी चार्जींग अर्थींग पॉवर टॉन्सफॉर्मरचे ऑईल फिल्टरेशन रिले टेस्टींग ग्रिसींग इन्सूलेटर क्लिनींग आदी कामे करण्यात आली आहेत. +याशिवाय ज्योतिबानगर रुपीनगर तळवडे परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या केव्ही यमुनानगर वीजवाहिनीचे विभाजन करण्यात आले असून त्यावरील काही वीजभार हा बजाज वीजवाहिनीवर देण्यात आला आहे. तसेच नवीन इंद्गायणी स्विचिंग स्टेशनमधून केव्ही तळवडे वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आल्याने तळवडे परिसरात सुद्धा वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने होत आहे. भोसरी उपविभागातील केव्ही पवना वाहिनीचे विभाजन करण्यात आले आहे व नवीन केव्ही प्रियदर्शनी वाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच सेक्टर मध्ये मीटर केबल टाकून वाहिनी क्र चा वीजभार कमी करण्यात आला आहे. +मान्सूनपूर्व तसेच नियमित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहेत. गेल्या दि. ते जुलैदरम्���ान ज्योतिबानगर रुपीनगर व तळवडे परिसरात तांत्रिक बिघाडांमुळे तीन वेगवेगळ्या कालावधीत एकूण तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. तर भोसरी एमआयडीसीमधील पैकी एकूण वीजवाहिन्यांद्वारे होणारा वीजपुरवठा दि. ते जुलै दरम्यान मुसळधार पाऊस तसेच इतर विविध तांत्रिक बिघाडांमुळे वेगवेगळ्या कालावधीत एकूण तास खंडित होता. ही वस्तुस्थिती असल्याने कुदळवाडी ज्योतिबानगर रुपीनगर तळवडे भोसरी एमआयडीसीमधील टी ब्लॉक सेक्टर या ठिकाणी सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा सुरु आहे व खंडित वीजपुरवठ्यासंदर्भात देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. +राहुल गांधींचे ते वक्तव्य चूकीचं फ्रान्स सरकारच्या खुलाश्याने राहुल गांधी तोंडघशी +राहुल गांधींनी केलेल्या मोदींवरच्या आरोपात तथ्य शिवसेना खासदारानेही दिला दुजोरा +"" +खानदेशात सलग दोन दिवस भीज पाऊस +जळगाव ः खानदेशात सोमवारी ता. २६ दिवसभर व मंगळवारी ता. २७ सकाळपर्यंत भीज पाऊस सुरूच होता. पावसाची टक्केवारी वाढत असून जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ७७ टक्के धुळ्यात ७१ टक्के पाऊस झाला आहे. +चोपडा भडगाव चाळीसगाव अमळनेर या भागांत पर्जन्यमान कमी राहिले. धुळ्यातही धुळे शिंदखेडा भागांत कमी पर्जन्यमान होते. नंदुरबार वगळता इतर तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. पावसाचा जोर कमी असल्याने कुठेही अतिवृष्टी पूर अशी स्थिती नाही. परंतु भीज पावसामुळे पिकांना लाभ होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. +मुगाला शेंगा लागत असून त्या पक्व होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोयाबीनलाही शेंगा लगडल्या आहेत. कोरडवाहू कापूस पिकातही फुले पाते लागण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. तर पूर्वहंगामी पावसाला कैऱ्या लागत आहेत. पिकांची स्थिती बऱ्यापैकी असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. भीज पावसामुळे शेतांमध्ये सखल भागात पाणी साचणे किंवा नाल्यांना पूर येण्याची स्थिती कुठेही नाही. अतिवृष्टी झालेली नाही. परंतु पाऊस सुरूच राहिला तर काळ्या कसदार जमिनीतील कापूस मूग पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. +पावसाला पुन्हा एकदा सुरवात झाली आहे पण जळगाव जिल्ह्यातील गिरणा वाघूर अंजनी या नद्यांना मोठा पूर आलेला नाही. धुळ्यातील अनेर पांझरा नंदुरबारमधील गोमाई सुसरी उदय रंगावली या नद्यांमधील जलप्रवाह वाढत आहे. सोमवारी रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. मंगळवारी सकाळी १० पर्यंत पाऊस सुरू होता. नंतर पावसाने थोडी उसंत घेतली. भीज पावसाने शेतात वाफसा मोडल्याने खते देणे तणनियंत्रण आंतरमशागतीची कामे बंद झाली. +मागील दोन दिवसांमधील पावसामुळे जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ७७ टक्के धुळ्यात ७१ तर नंदुरबारात १६० टक्के पाऊस झाला आहे. जळगावात सप्टेंबरअखेरपर्यंत ७६५ मिलिमीटर पाऊस पडतो. मंगळवारी सकाळपर्यंत एकूण सुमारे ५०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. +मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये ः जळगाव जिल्हा ः पारोळा १८ एरंडोल २६ धरणगाव २३ चोपडा १९ जळगाव २३ यावल २९ रावेर ३१ मुक्ताईनगर २१. धुळे शिंदखेडा १६ धुळे १५ साक्री २३. +जळगाव खानदेश सकाळ पाऊस चाळीसगाव धुळे नंदुरबार पूर कोरडवाहू कापूस मूग +बीड लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी पंकजा मुंडे यांनी आज ता. +"" +महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष + महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष + महूद वेळापूर रस्त्याबाबत शासनाची उदासीनता. मागील तीन वर्षात १६ अपघातांमध्ये ९ नागरिकांचा मृत्यु. नितीन पाटील यांनी घेतली माहिती +कोळेगाव प्रतिनिधी माळशिरस तालुक्यातील महूद वेळापूर मार्गावरील खराब रस्त्यांमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या आणि जखमी होणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे . गेल्या तीन वर्षांपासून प्रमुख महामार्ग असूनही हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही . त्यामुळे अपघातातील जखमींचा आलेख वाढत आहे. तरीही प्रशासनाला जाग येईना त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते व एसएनपी सॉफ्टवेअरचे +माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेची स्थापना + माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेची स्थापना +कोळेगाव प्रतिनिधी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले लोकनेते माजी मुख्यमंत्री खासदार मा .श्री .नारायणराव राणे साहेब यांचे विचार महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहचवण्याच्या विचाराने माळशिरस तालुक्यातील कोळेगावमध्ये कोकणचा बुलंद आवाज असलेले मा. श्री . नारायण राणे हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेचे उदघाट्न झाले . या पक्षाचे सरचिटणीस असलेले माजी खासदार निलेश राणे यांचे + महाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड +महाराष्ट्र स्वाभिमान युवकच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची नुकतीच निवड झाली आहे. ही निवड माजी खासदार व सरचिटणीस निलेश राणे यांच्या सूचनेनुसार उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे यांनी जाहीर केली. गेली काही वर्षे वैभव वीरकर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे चोख पार पाडत आहेत. राजकीय क्षेत्रात अनेक पदे भूषवित या +भोके ग्रामस्थांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश + भोके ग्रामस्थांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश +भोके ग्रामस्थांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश डांबर घोटाळा उघडकीस आणणार निलेश राणे रत्नागिरी आर डी सामंत कॉन्स्ट्रक्शन कंपनीने पासून केलेला डांबर घोटाळा लवकरच मी बाहेर काढणार आहे. याच घोटाळ्यामुळे रत्नागिरीतल्या सगळ्याच आणि तुमच्या गावातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मात्र आता या घोटाळ्यावरचा जसा पडदा उठणार आहे. या गावाला चांगला रस्ता +८ फेब्रुवारीला शिवसेनेचा खरा चेहरा उघडणार निलेश राणे + ८ फेब्रुवारीला शिवसेनेचा खरा चेहरा उघडणार निलेश राणे +आमचा रिफायनरीला हा सुरुवातीपासून कायमचा विरोध आहे.आमच्या कोकणामध्ये असे पेट्रोकेमिकल रिफायनरी येऊ देणार नाहीहि पहिल्या पासूनची भूमिका आम्ही बदलली नाही. रिफायनरी प्रकल्प परत जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस व युवा नेता निलेश राणे यांनी आज रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत दिली. आम्ही जनतेच्या सोबत आहोत त्यांची साथ आम्ही सोडणार नाहीहे +महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाचे नोंदणी पत्र + महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाचे नोंदणी पत्र +माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ नेते नारायण राणे यांनी नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. पक्षाची नोंदणी केल्याबाबत प्रमाणपत्र कालच प्राप्त झाले. दरम्यान पक्षाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता अधिकृत ध्वजही लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. +मुंबईत शिवसेनेला धक्का. अनेक पदाधिकाऱ्यांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश + म��ंबईत शिवसेनेला धक्का. अनेक पदाधिकाऱ्यांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश +शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा मुंबई महापालिका स्थापत्य समितीचे अध्यक्ष मोहन लोकेगावकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत शिवसेना माजी उपशाखा प्रमुख राजेश ठाकूरयुवा सेनेचे पदाधिकारी चिराग शहाकाँग्रेसचे पदाधिकारी जितू गुप्ताजितू तिवारी यांनीही यावेळी प्रवेश केला. यावेळी श्रीकांत यादव उपस्थित होते. +"" +घराची स्वच्छता मराठी झेक +मराठी झेक घराची स्वच्छता +आज आम्ही घर स्वच्छ करत आहोत. . . +मी स्नानघर स्वच्छ करत आहे. . . +माझे पती गाडी धूत आहेत. . . +मुले सायकली स्वच्छ करत आहेत. . . +आजी झाडांना पाणी घालत आहे. . . +मुले मुलांची खोली स्वच्छ करत आहेत. . . +माझे पती त्यांचे कामाचे टेबल आवरून ठेवत आहेत. . . +मी वॉशिंग मशीनमध्ये धुण्याचे कपडे घालत आहे. . . +मी धुतलेले कपडे टांगत आहे. . . +मी कपड्यांना इस्त्री करत आहे. . . +खिडक्या घाण झाल्या आहेत. . . +फरशी घाण झाली आहे. . . +भांडीकुंडी घाण झाली आहेत. . . +खिडक्या कोण धुत आहे +वेक्युमींग कोण करत आहे +बशा कोण धुत आहे +"" +बिग बॉसच्या घरात हेवेदावे वादविवाद भांडणं हाणामाऱ्या आणि नाराज होण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असतात. आता सुरेखा पुणेकर कोणावर तरी नाराज झाल्या आहेत. +बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याला कोणती ना कोणती समस्या भेडसावत आहे. इतरांचं वागणं खटकत आहे भांडण होत आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत. कधी कधी या सगळ्या गोष्टी असह्य होतात आणि कोणाकडे तरी मन मोकळं करण्याची इच्छा होते. बऱ्याचदा सदस्य त्यांच्या आवडत्या व्यक्तीकडे या गोष्टी बोलून तर कधी कॅमेरासमोर बोलून मन हलकं करतात. असंच काहीसं सुरेखा पुणेकर यांना वाटू लागलं आहे आणि त्यांनी त्यांचं मन अभिजीत केळकर आणि शिवकडे मोकळ केलं आहे. +मन मोकळ करावं +त्याच झालं असं की वीणा आणि शिवला दिलेल्या टास्कमध्ये सुरेखा यांनी त्यांच्यासाठी गाणं म्हटलं हे गाणं प्रेक्षकांना खूप आवडेल पण यांची खूप जळायला लागली असून वीणा आणि त्यांचं आता खूप भांडण होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर अभिजीत म्हणाला की आता भांडायचं... तोंडावर सांगायचं जे काही केलं ते. शिवचं देखील हेच म्हणणं आहे की काय नाटक सुरू आहे त्यावर सुरेखा म्हणाल्या की मी मला जे वाटतं ते कॅमेऱ्याला सांगणार होते पण तुम्हाला बघितलं आणि वाटलं की मन मोकळ करावं म्हणून मी तुमच्याजवळ आले. +सुरेखा यांना शिव आणि अभिजीतबरोबर बोलत असताना अश्रू अनावर झाले. भावनांचा बांध फुटला. मनातील भावना ओठांवर आल्या आणि सुरेखा यांच्या नेत्रांवाटे त्या घळाघळा वाहू लागल्या. खूप वाईट वाटतं आजकलच्या मुली इतक्या हुशार कशा होऊ शकतात आम्हाला नाही का हुशारी पण आपण म्हणतो जाऊ दे पोरी आहेत. रात्रीपासून सगळ काम मी केलं संपूर्ण स्वयंपाक मी बनवला. तांदूळ वाटायचे होते ते पण किशोरीला आले नाही त्या रुपालीनं करून दिलं. आपण कितीही केलं तरी यांचीच नावं पुढे येणार असं त्या म्हणाल्या. +बिग बॉस मराठीसुरेखा पुणेकरघरंवेदावेवादविवादभांडणंहाणामाऱ्यानाराजीवीणाशिवलाटास्क +"" +भरात भर मेट्रोचाही प्रवास महागणार + बजेट भरात भर मेट्रोचाही प्रवास महागणार +भरात भर मेट्रोचाही प्रवास महागणार + + जून एकीकडे रेल्वे भाडेवाढीमुळे मुंबई लोकलच्या पासचे दर दुप्पट झाले आहे या दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या मुंबईकरांच्या दुखात आणखी भरातभर पडलीय. अलीकडेच सुरू झालेली मेट्रोचीही भाडेवाढ होणार आहे. घाटकोपर ते अंधेरी ते वर्सोवा मार्गासाठी कमीत कमी ते जास्तीत जास्त रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ जुलैपासून लागू होणार आहे. +रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने दिलेल्या मुंबई मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाविरोधात राज्य सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज हायकोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहेत. तसंच हायकोर्टाने मुंबई मेट्रोच्या दरांबाबत दरनिश्चिती समितीने लक्ष घालावे अशी निर्देशही केंद्र सरकारला दिले आहेत. मात्र याचिका फेटाळल्यामुळे मेट्रोला दरवाढ वाढवण्याची मुभा मिळालीय. +रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने . किलोमीटरच्या वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रोची पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून उभारणी केली आहे. त्यात व्हिओलिया ट्रान्सपोर्टचे टक्के शेअर्स आहेत तर एमएमआरडीएचे टक्के शेअर्स आहेत. राज्य सरकारचा मेट्रोचा किमान ते कमाल रुपयेदरम्यानच तिकीट असावे असा आग्रह होता. +मात्र रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लि��िटेडचा किमान ते कमाल रुपयांदरम्यान तिकीट दर असावेत असं म्हणणं आहे आणि आता हायकोर्टाने एमएमआरडीएची याचिका फेटाळल्यानं घाटकोपर अंधेरी वर्सोवा मार्गासाठी कमीत कमी ते जास्तीत जास्त रुपये मोजावे लागणार आहेत. स्टेशनच्या टप्प्यांनुसार ही भाववाढ लागू होईल. सध्या मेट्रोचे स्वागतमुल्य म्हणून फक्त रुपयेच तिकीट दर आहे. जुलैपासून ही नवी दरवाढ लागू होईल. त्यामुळे आता मेट्रोच्या गारेगार प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. +"" +भाजपने प्रस्थापितांसमोर मान तुकवली + +पहिल्या उमेदवार यादीत पटेलांना प्राधान्य आयारामांना लॉटरी +नवी दिल्ली पराभवाच्या अंतरिक भीतीतून जातीपातींचा विचार नेत्यांच्या मुलाबाळांना व दुसऱ्या पक्षांतून फोडलेल्यांना उमेदवारीची लॉटरी बंडखोरीची चिन्हे दिसताच आहे त्या आमदारांवरच भिस्त... ही वर्णने वाचून कोणालाही कॉंग्रेसच्या धोरणाची आठवण होईल. पण सत्तारूढ भाजपने गुजरात निवडणुकीसाठी जी पहिली जणांची यादी आज दिल्लीतून प्रसिद्ध केली त्यात अल्पसंख्याकांची गर्दी वगळता हेच चित्र दिसत आहे. +खुद्द पंतप्रधानांचे गृहराज्य असलेल्या गुजरातेत मुख्यमंत्री विजय रूपानी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आदींसह सध्याचे तब्बल आमदार यादीत आहेत. यंदा विजय अवघड असलेले रूपानी यांना राजकोटमधून लढण्यास सांगण्यात आले आहे. नरेंद्र मोदी अमित शहा अनेक आमदारांची तिकिटे कापणार ही कल्पना बदलत्या हवेमुळे भाजपला मनातच ठेवावी लागली आहे. हार्दिक पटेल यांच्या तंबूत गेलेल्या सुरेंद्रनगरच्या वर्षा दोशी या केवळ एका आमदाराचे तिकीट मोदी कापू शकले आहेत. +पटेल समाजाच्या नाराजीची झळ बसणाऱ्या मोदी यांच्या भाजपने उमेदवारांपैकी पहिल्याच यादीत पटेलांना तिकीट दिले आहे. कॉंग्रेस सोडून निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेल्या पैकी जणांना उमेदवारी मिळाली आहे. यात कॉंग्रेस नेते विठ्ठलभाई रादाडिया यांचा मुलगा जयेश याला आता भाजपने उमेदवार बनविले आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा दिलेले पी. सी. बरांडा यांना भिलोड्यातून तिकीट देऊन भाजपने मोदींचे मंत्री सत्यपालसिंह यांची आठवण जागविली आहे. +गोधरातून सी. के. राऊलजी +या पैकी उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांतील आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांपैकी बाकीची नावे येत्या दिवसांत अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी जाहीर होतील. गोधरा या गाजलेल्या मतदारसंघात भाजप कधीही विजयी झालेला नाही तेथून सी. के. राऊलजी यांना कॉंग्रेसमधून फोडून भाजपने तिकीट दिले आहे. जगप्रसिद्ध अमूल डेअरीचे सध्याचे अध्यक्ष रामसिंग परमार यांनाही कॉंग्रेसमधून फोडून भाजपने उमेदवारी देऊन मध्य गुजरातेत पाऊल पक्के केले आहे. यादीत केवळ महिला तर नवे चेहरे आहेत. सुरतलसिंबायतमधून संगीताबेन पटेल बडोद्यातून मनीषा वकील भावनगरमधून विभावरीबेन दवे व खेडब्रहमधून रमीला बेचर या त्या चार महिला आहेत. + +शेतकऱ्यांचे आज अन्नत्याग आंदोलन +यवतमाळ शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करणे आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरात मंगळवारी ता. १९ अन्नत्याग करण्यात येणार... +टाइम प्लीज! ढिंग टांग +इतिहासपुरुष रुसला आहे! फुगला आहे! फुरंगटला आहे! त्याने ठरविले आहे की आम्ही आता लिहिणार नाही आम्ही आता खेळणार नाही आमची आता टाइम प्लीज!... +हवाई हल्ल्यासंदर्भातील वक्तव्याचा विपर्यास केला शरद पवार +बारामती पुलवामाच्या हल्ल्यानंतर बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला आपण दिल्याच्या बातम्या या... +"" +औरंगाबाद सर्वांपर्यंत युवांचे टॅलेंट पोचावे यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पुणेरी पलटणतर्फे औरंगाबादच्या प्रोझोने मॉल येथे बोल कबड्डी या आय पी अंतर्गत आंतर क्लब कबड्डी स्पधेचे आयोजन केले. ही चॅम्पपियनशिप औरंगाबाद कबड्डी फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. २४ संघांनी सहभाग घेत चॅम्पियनशिपला जबरदस्त प्रतिसाद दिला. २४ संघांपैकी २ मुलींदे संघदेखील स्पर्धेत सहभागी झाले होते. ७ औरंगाबाद बाहेरुन आलेले संघ देखील सहभागी झाले होते. +या स्पर्धेतील विजेते निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट ठरले ज्यांना १५००० रुपये व करंडकाने गौरवविण्यात आले. उपविजेता साई क्रिडामंडळ परभणी ठरले ज्यांना १०००० रुपये व एक चषक देण्यात आले. फायनल स्कोर होता ३६२५. सुरेश जाधव निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट हा उत्कृष्ट चढाईपटू ठरला व अल्केश चवाण निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट हा उत्कृष्ट बचावपटू ठरला. +दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा कबड्डीत भारतीय महिलांचा दुसरा +दक्षिण आशियाई क्रीडा ���्पर्धेत भारतीय महिला कबड्डीची विजयी +या निमित्ताने इमशुअरकोट स्पोर्ट्सचे सीईओ कैलाश कांडपाल म्हणाले की या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्रातील आपल्या चाहत्यांशी संपर्क साधायचा आहे आणि महाराष्ट्रातील प्रतिभावान कबड्डीपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे आहे. या युवा खेळाडूंनी दाखविलेल्या उस्फुर्ततेने आणि कौशल्याने आम्हाला आनंद झाला. पुणेरी पलटण प्रती दाखववलेल्या प्रेम व समर्थनासाठी आम्ही औरंगाबादचे आभार मानतो. +या स्पर्धेत सहभागी संघ आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी ह्या पुढाकाराचे खूप कौतुक केले. ह्या खेळाडूंनी अशा प्रकारच्या आणखी स्पर्धांमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली. अनेक संख्येमध्ये दर्शक देखील उपस्थित होते. दर्शक त्यांच्या आवडीच्या संघांला प्रोत्साहित करत होते आणि खेळाडूंचे मनोबल वाढवत होते. ही चॅम्पियनशिप यशस्वी ठरली. +पुणेरी पलटणच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील टॅलेंट असलेले खेळाडू समोर येण्यास मदत होणार आहे. उत्साह आणि अतिशय कष्टाने पुणेरी पलटणने आपला प्रवास सुरू केला आहे प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमात पुणेरी पलटणने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. टीम आपल्या शहरातून पुण्यातून १४ सप्टेंबर २०१९ रोजी ते २० सप्टेंबर २०१९ रोजीपर्यंत मॅचेस खेळेल. श्री शिव छत्रपती स्पोर्टस् कॉम्प्लेक्स महालुंग बालेवाडी येथे या स्पर्धा होतील. +सावंतवाडी येथे होणार सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा. +"" +सचिनच्या शतकांचा विक्रम हा खेळाडू मोडू शकतो +नवी दिल्ली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांचे शतक हा विक्रम भविष्यात... +विस्डेनच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकरला स्थान नाही +मुंबई विस्डेन हा क्रिकेट भक्तांसाठी धर्मग्रंथ समजला जातो. त्यांनी या शतकातील कसोटी... +या क्रिकेटरने सचिन तेंडुलकरला टाकले मागे +नवी दिल्ली सचिन तेंडुलकरचे अब्जावधी चाहते असल्यामुळे काही त्याला क्रिकेटेश्वर... +विराट रोहित क्रिकेटविश्वात सर्वोत्तम +लंडन संताजी धनाची यांची पाण्यातही दिसणारी छबी मोघलाना दहशत बसवणारी होती.... +भारताच्या या दोन दिग्गज खेळाडूंची तुलना करणे अशक्य +मुंबई भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्यात... +"" +कलाशिक्षकाच्या हृदयदानान��� ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर + +इच्छेनुसार अवयवदान +सोमवारी ता. २१ मुंबईला तर येत्या रविवारी ता. २७ नाशिकला वाढदिवसाचा कार्यक्रम होणार होता. परंतु अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेने घनघाव व संसारे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असल्याचे ॲड. मयूर संसारे यांनी सांगितले. आपल्या मृत्युपश्चात कुणाचे भले व्हावे अशी अपेक्षा राजेश घनघाव यांनी बोलून दाखवली होती. त्यानुसार अवयवदानाचा निर्णय घेतल्याचे ॲड. संसारे यांनी सांगितले. +नाशिक कलाशिक्षक हा आपल्या कलेतून दुसऱ्याच्या मनाला आनंद देता देता जीवनही समृद्ध करतो. कलाशिक्षकाने अचानक एक्झिट घेतली. परंतु त्याच्या कुटुंबीयांनी दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत हृदय यकृत हाडे त्वचा व डोळे दान करत मृत्युशय्येवर असलेल्यांना नवजीवन दिले. गुजरातच्या ४८ वर्षीय महिलेला हृदयदान मिळाल्याने ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली. +मूळचे नाशिकचे परंतु मुंबई महापालिकेच्या शाळेत कलाशिक्षक असलेले राजेश अर्जुन घनघाव वय ४२ यांना गेल्या शुक्रवारी मेंदुमृत घोषित करण्यात आले. आपल्या पाचवर्षीय चिमुकलीच्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त असताना ते अचानक कोसळले. उपचारादरम्यान मेंदू मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने गुजरातच्या ४८ वर्षीय महिलेसह अन्य रुग्णांनाही पुनरुज्जीवन मिळाले. मृत्युपश्चात हृदय यकृत हाडे त्वचा व डोळे दान करण्यात आले. त्यामुळे पाच जणांच्या आयुष्याची दोरी बळकट झाली. +सिडकोतील रहिवासी असलेले राजेश घनघाव बारातेरा वर्षांपासून मुंबईत कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. मुलीच्या पाचव्या वाढदिवसाच्या तयारीत ते व्यस्त होते. बिर्याणीची बुकिंग केल्यानंतर ते मित्रांसोबत गप्पा मारत बसले असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. मित्रांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. सिटी स्कॅन काढल्यानंतर मेंदूमधील वाहिनी तुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तीन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी ता. १८ डॉक्टरांनी त्यांना मेंदुमृत घोषित केले. चिमुकलीच्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त घनघाव कुटुंबीयांच्या आनंदावर क्षणात विरजण पडले. पत्नी दीपिका घनघाव आणि पाचवर्षीय मुलगी सांची तसेच समस्त घनघाव व संसारे कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. रुग्णालयात स्वयंसेवी संस्थेच��या प्रतिनिधी जिगिषा यादव यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन करत अवयव दानाचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत कुटुंबीयांकडून अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार हृदय यकृत त्वचा डोळे हाडे दान करण्यात आले. मुळच्या गुजरातच्या व मुलुंडच्या खासगी रुग्णालयात हृदयाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलेवर हृदय प्रत्यारोपण करताना पुनरुज्जीवन घनघाव कुटुंबीयांच्या निर्णयामुळे मिळाले. हात दान करण्याचीही तयारी कुटुंबीयांनी दर्शविली होती. परंतु झेडटीसीसीमार्फत काही तांत्रिक अडचण उद्भवल्याने ते होऊ शकले नाही. अनेक रुग्णांना नवीन जीवन देणाऱ्या राजेश घनघाव यांचा जलदान विधी शुक्रवारी ता. २५ माउली लॉन्स येथे होणार आहे. +"" +आता घरबसल्या भरू शकता चा प्रिमीअम अशी आहे संपूर्ण प्रक्रिया + +दिव्य मराठी वेब टीम +रजिस्ट्रेशन न करता घेऊ शकता या सुविधेचा लाभ +नवी दिल्ली भारतीय विमा कंपनी म्हणजे ने आता आपल्याला घरबसल्या ऑनलाइन पॉलिसी प्रीमियम भरण्याची सुविधा देत आहे. तसेच आपण ऑनलाइन एलआयसी पॉलिसी घेणे पॉलिसी स्टेटस बोनस स्टेटस लोन स्टेटस रिव्हाव्हल कोटेशन इत्यादी सुविधांचा लाभ घेऊ शकता. एकदा पॉलिसीधारकाने ईसेवाचे रजिस्ट्रेशन करून घेतले की त्याला अनेक ऑनलाइन सुविधांचा लाभ घेता येतो. +ईसुविधांसाठी असे करा रजिस्ट्रेशन +यासाठी एलआयसीची अधिकृत वेबसाइट .. वर जाऊन न्यू यूजर टॅबवर क्लिक करा. आपला एक युझर आयडी आणि पासवर्डची निवड करा आणि सर्व आवश्यक माहिती भरा. ईसुविधांचा लाभ घेण्यासाठी ईसर्विसेज टॅबवर क्लिक करा आणि यूझरआयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. तसेच दिलेला फॉर्म भरून ईसुविधांचा फायदा घेण्यासाठी आपली पॉलिसी रजिस्टर करा. +फॉर्म अपलोड करा +फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढा. त्या फॉर्मवर स्वाक्षरी करा आणि फॉर्मची प्रत अपलोड करा. त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी पॅन कार्ड आधार कार्ड किंवा पासपोर्टचा स्कॅन केलेला फोटो अपलोड करा. एलआयसी ऑफिसने पडताळणी केल्यानंतर आपल्याला एक ईमेल आणि एसएमएस पाठवला जाईल. त्यानंतर आपन एलआयसीच्या ईसेवांचा लाभ घेऊ शकता. +रजिस्ट्रेशनशिवाय असा जमा करा प्रीमियम +यासाठी आपल्याला एलआयसीच्या वेबसाइट .. वर जाऊन ऑनलाइन सुविधांच्या सेक्शनमध्ये भुगतान प्रीमियम ऑनलाइन टॅबवर क्लिक करा. आता पे डायरेक्ट लॉगिन शिवाय या पर्यायावर क्लिक ���रा. त्यामध्ये एक नवीन विंडो उघडेल आणि आपले आवडते ब्राउजर निवडण्यास सांगितले जाईल. त्यानंतर रिन्यूअल प्रीमियम पर्याय निवडा. मग एक नवीन विंडो उघडेल त्यात आपला पॉलिसी नंबर जन्मतारिख मोबाइल नंबर किस्त प्रीमियम ईमेल आयडी आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चासारखे माहिती भरावी लागेल. नियम आणि अटींचा स्वीकार करा आणि जमा करा. ही सर्व माहिती भरल्यानंतर पेमेंट पेज उघडेल त्यात आपण एलआयसी पॉलिसीसाठी नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड बीएचआयएम किंवा यूपीआयद्वारे प्रीमियमचा भरणा करू शकता. +"" +कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे लोकांच्या आयुष्यात काय बदल झालाय पाहा !! +सर्दी पडसं सारखे आजारही एकमेकांच्या संपर्कात येऊनच पसरतात पण हा कोरोनाव्हायरस आहे भाऊ. कोरोनाव्हायरस पासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर खूपच काळजी घ्यावी लागेल. संसर्गजन्य आजार होऊ नये म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या आता काटेकोर पद्धतीने कराव्या लागतील. म्हणूनच जगभरात लोकांच्या रोजच्या जीवनातील लहानलहान गोष्टींमध्ये बदल झालाय. जसे की काही देशांमध्ये हात मिळवण्यावर बंदी आली आहे तर काही देशांमध्ये गालावर चुंबन घेऊन स्वागत करण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. असे एक ना अनेक देश आहेत. +चला तर पाहूया कोणत्या देशात काय बदल झालेत. +कोरोनाव्हायरसचं उगमस्थान असलेल्या चीनमध्ये ठिकठिकाणी होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. होर्डिंगवर लिहिलंय की एकमेकांशी हात मिळवू नका. त्याऐवजी पारंपारिक गोंग शु पद्धतीने एकमेकांना अभिवादन करा. गोंग शु पद्धतीत एका हाताची मुठ दुसऱ्या हाताच्या तळव्यावर ठेवून अभिवादन केलं जातं. +फ्रान्समध्ये अभिवादन करताना गालावर हलकेच चुंबन घेतलं जातं. तुम्ही जर पहिल्यांदाच भेटत असाल तरी याचप्रकारे अभिवादन केलं जातं. कोरोनाव्हायरसमुळे फ्रेंच लोकांना आपल्या सवयीवर लगाम लावावा लागत आहे. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये रोजच संसर्ग होऊ नये म्हणून काय करावं याची यादी दिली जाते. +ब्राझीलच्या आरोग्य विभागाने लोकांना सल्ला दिला आहे की त्यांनी इतरांनी वापरलेले स्टीलचे स्ट्रॉ वापरू नये. त्याचं असं आहे की ब्राझीलमध्ये चीमारो नावाचं पेय प्रसिद्ध आहे. हे पेय स्टीलच्या स्ट्रॉ ने प्यायलं जातं. बरेचदा एका व्यक्तीने वापरलेला स्ट्रॉ दुसरा व्यक्ती वापरतो. +आश्चर्य म्हणजे ब्राझीलमध्ये हात मिळवणे मिठी मारणे याला पर्याय म्हणून गालावर चुंबन देण्याला प्रोत्साहन दिलं जात आहे. +स्पेनमध्ये इस्टरच्या वेळी व्हर्जिन मेरीच्या पुतळ्याच्या हाताचं किंवा पायाचं चुंबन घेण्याची परंपरा आहे. कोरोनाव्हायरसमुळे या जुन्या परंपरेवर बंदी येऊ शकते. +रोमेनियात लवकरच वसंत ऋतू सुरु होणार आहे. वसंत ऋतूत स्त्री पुरुष एकमेकांना गंडेदोरे आणि फुले देतात. रोमेनियाच्या सरकारने म्हटलंय की एकमेकांना फुले आणि दोरे द्या पण सोबत चुंबन देऊ नका. +पोलंडमध्ये विशेषतः कॅथलिक ख्रिश्चन लोक राहतात. जुन्या परंपरेनुसार लोक एकत्र येऊन एकत्रच तयार केलेला ब्रेड खातात. कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे ब्रेड न खाता तो फक्त हातात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याखेरीज चर्चमध्ये गेल्यावर पाण्यात हात बुडवू नये असाही सल्ला देण्यात आला आहे. +चीन खालोखाल इराणला कोरोनाव्हायरसचा सर्वात जास्त फटका बसला आहे. हा लेख लिहित असताना इराणमध्ये ६६ लोकांचा जीव गेला होता. इराणी लोकांनी संसर्ग होऊ नये म्हणून अभिवादानाची एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. इराणी लोक चक्क एकमेकांच्या पायांना पाय लावत आहेत. हीच पद्धत लेबनॉनमध्ये पोहोचली आहे. +न्यूझीलंडमध्ये अभिवादानासाठी दोन माणसं एकत्रितपणे एकमेकांचं नाक दाबतात. याला माओरी म्हटलं जातं. सध्या या पद्धतीवर बंदी घालण्यात आली आहे. +ऑस्ट्रेलियामध्ये एकमेकांना भेटताना सहजच हात पुढे केला जातो. ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मंत्र्यांनी असा सल्ला दिला आहे की हात मिळवण्यापेक्षा लोकांनी एकमेकांची पाठ थोपटावी. आणि हो चुंबन घेताना सावधगिरी बाळगा. +युनायटेड अरब एमिरेट्समध्ये एकमेकांच्या नाकाला स्पर्श करून अभिवादन करण्याची पद्धत आहे. युएई च्या सरकारने म्हटलंय की लोकांनी एकमेकांना हात हलवून अभिवादन करावं. +हे झालं जगभरातलं. आता जाणून घेऊया कोरोनाव्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून काय करावं. +१. लोकांशी जवळचा संबंध टाळा. विशेषतः आजारी व्यक्तींना स्पर्श करणे टाळा. +२. वेळोवेळी हात स्वच्छ धुवा. +३. पुरेसं पाणी प्या. +४. क जीवनसत्व घ्या. संत्री आणि लिंबातून क जीवनसत्व मोठ्याप्रमाणात मिळतं तसेच गाजर सफरचंद अननस आणि भाजांमध्ये कोबी पालक कांदे यामधूनही क जीवनसत्व मुबलक प्रमाणात मिळतं. +५. पुरेसा व्यायाम करून रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवा. +६. जर तुम्हाला ताप खोकला आहे आणि श्वसनास त्रास होतोय तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. +सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कोरोनाव्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. हवेतून तो श्वसनावाटे आपल्या शरीरात जातो. ज्याला संसर्ग झाला आहे अशा व्यक्तीच्या खोकल्यातून शिंकेतून तो पसरू शकतो. म्हणून योग्य ती काळजी घ्या. +"" +गाळ काढण्यासाठी कोट्यवधींचा खर्च मांडवा समुद्रात गाळासाठी पुन्हा टेंडर . +सरकारी तिजोरीवर भार आतापर्यंत २५ कोटींहून अधिक खर्च + लोकमत न्यूज नेटवर्क +अलिबाग मांडवामुंबई अशी रोपेक्स रोरो सेवा सुरू करताना सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण येत आहे. समुद्रातील गाळ काढण्यासाठी सलग तीन वेळा तब्बल २५ कोटी रुपये फक्त गाळ काढण्यावरच खर्च करण्यात आले आहेत. दरवर्षी जनतेच्या पैशाची अशीच लुट सुरू राहणार असेल तर माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या संकल्पनेतील रेवसकरंजा पूल उभारणेच किफायतशीर ठरणार असल्याचे बोलले जात आहे. रोरोसेवा सुरू होण्याआधीच कोट्यवधीचा खर्च होऊन ठेकेदारांची झोळी भरण्यात येत असल्याने या प्रकल्पाबाबत संशयाचे ढग जमा होऊ लागले आहेत. +जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भाऊचा धक्का ते मांडवा रोपॅक्स सेवेला येत्या दीड महिन्यात सुरुवात होणार असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी स्पष्ट केले आहे. त्याच वेळी मांडवा येथे पुन्हा एकदा गाळ काढण्यासाठी साडेचार कोटींचे टेंडर महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने प्रसिद्ध केले आहे. मेरीटाइम बोर्डाकडून मांडवा येथील गाळ उपसण्याच्या कामासाठी प्रथम २०१७१८ साली १६ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते. त्यानंतर २०१८१९ साली चार कोटी ५० लाख रुपयांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. आता २०१९२० मध्ये पुन्हा साडेचार कोटींचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे २५ कोटी रुपये फक्त गाळ काढण्यावर खर्च झाले आहेत. रोरोसेवा सुरू होण्यासाठी अजूनही दीड महिना लागणार असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. +अलिबाग येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी राज्य शासनाच्या गृह विभागाकडे तक्र ार करून गाळ प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. साडेसोळा कोटींच्या गाळा उपसण्याच्या सावंत यांच्या तक्र ारीनंतर कंत्राटदाराला नोटीस बजाविण्यात येऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या कंत्राटदाराचे उर्वरित देयक थांबविण्यात आल्याची माहिती सावंत यांना दिली होती. असे असतानाच एमएमबीने पुन्हा साडेचार कोटी रुपयांचे मांडवा येथील गाळ काढण्याचे नवीन टेंडर काढले असल्याकडे सावंत यांनी लक्ष वेधले. +माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी सुरुवातीला रेवसकरंजा पूल उभारून रायगड जिल्ह्याचे नाते मुंबईसोबत घट्ट करण्याचा विचार मांडला होता. त्यांनी त्या दृष्टीने तयारीही सुरू केली होती. त्यानंतर कमी कालावधीसाठी त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाल्याने रेवसकरंजा पुलाची संकल्पना मागे पडली होती. त्यानंतर अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. एमएमआरडीएमध्ये त्या वेळी सुमारे ४५० कोटींंची तरतूद रेवसकरंजा पुलासाठी करण्यात आली होती. +२००८२००९ मध्ये आघाडी सरकारच्या कालावधीत रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी या प्रकल्पाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. खासदार म्हणून निवडून आल्यावरही ते प्रकल्पाबाबत आग्रही असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. दरम्यान सागरमाला योजनेच्या माध्यमातून मांडवामुंबई भाऊचा धक्का अशी रोपॅक्स रोरोसेवा सुरू करण्याला युती सरकारने गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही यश आलेले नाही. +महाराष्ट्र सागरी महामंडळ मुंबई पोर्ट ट्रस्ट शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ या तीन यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने रोरो सेवा सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत सागरी वाहतुकीस वाव मिळण्यासाठी ३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत बंदरांवर पायाभूत सुविधाही निर्माण करण्यात आलेल्या आहेत. +रोपॅक्स सेवेतून एका फेरीत ३०० प्रवासी आणि ४० वाहने नेण्याची क्षमता जहाजात असणार आहे. त्यामुळे मुंबई ते अलिबाग हा चार तासांचा प्रवास फक्त ४५ मिनिटांवर येणार आहे परंतु रोरोसेवेला होणारा उशीर आणि सातत्याने काढावा लागणारा गाळ याचा विचार करता पूल उभारणेच सोयीचे ठरणार असल्याचे दिसते. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे अभियंता सुधीर देवरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. +रोरोसेवेचा प्रवाशांना फायदा होणार असला तरी फक्त गाळ काढण्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होणार असेल तर रेवसकरंजा पूल उभारणे सोयीचे होईल. रोरो सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी सातत्याने त्या चॅनेलमधील गाळ काढावा लागणार आहे. + अॅड. जे. टी. पाटील +अध्यक्ष अखिल कोळी परिषद + +योग्य +"" +फत्तेशिकस्तच्या कलाकारांची किल्ले मोहिम +दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर अभिनेता आस्ताद काळे अजय पुरकर हरिश दुधाडे विक्रम गायकवाड प्रसाद लिमये अक्षय वाघमारे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे तृप्ती तोरडमल रुची सावर्ण नक्षत्रा मेढेकर या कलाकारांनी किल्ले बांधणी केली. उत्सवांच्या व्याख्या सध्या बदलत चालल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर किल्ले बनवणे हा आनंदाचा ठेवा आहे. तो आवर्जून जपायला हवा यासाठीच आम्ही एकत्र येत या किल्ले बांधणीमध्ये आवर्जून सहभाग घेतल्याचे फत्तेशिकस्तचित्रपटाच्या कलाकारांनी यावेळी सांगितले. +पराक्रमाचे शौर्याचे इतिहासाचे प्रतीक असलेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास पुढच्या पिढीला समजावा व जतन व्हावा व त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने चित्रपट निर्मितीसोबत किल्लेबांधणीचा आनंदोत्सव जल्लोषात साजरा करणाऱ्या फत्तेशिकस्तच्या टीमचा उद्देश सर्वांपर्यंत पोहोचेल हे नक्की ! +ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत फत्तेशिकस्त येत्या १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. +"" +श्री आणि त्याच्या सहा आईंचा हा व्हिडीओ जरुर पाहा काळजी घेऊन घराबाहेर निघायलाच पाहिजे.. +"" +उपयोग डोसेज दुष्परिणाम फायदे अभिक्रिया आणि सूचना +उत्पादक + के प्रकार चुनें +सदस्य इस दवा को . में ख़रीदे +. . + किंमत आणि पॅकचा आकार + . दवा खरीदें + फायदे आणि वापर +चे डोसेज आणि कसे घ्यावे + दुष्परिणाम +संबंधित सूचना +इतर औषधांसह ची तीव्र अभिक्रिया + निषिद्धता +विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न +आहार आणि अल्कोहोलसह ची अभिक्रिया + फायदे आणि वापर + खालील उपचारासाठी वापरले जाते +चे डोसेज आणि कसे घ्यावे +चे घटक + दुष्परिणाम +संशोधनाच्या अनुसार जेव्हा घेतले जाते तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात +संबंधित सूचना +गर्भवती महिलांसाठी चा वापर सुरक्षित आहे काय + घेतल्यानंतर फारच समस्या वाटत असल्या तर अशा गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काटेकोरपणे याला घेऊ नये. +स्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान चा वापर सुरक्षित आहे काय +स्तनपान देणाऱ्या ���हिलांना घेतल्यानंतर तीव्र हानिकारक परिणाम जाणवू शकतात. याला केवळ वैद्यकीय पर्यवेक्षणाखालीच घेतले पाहिजे. +चा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे + घेतल्यावर मूत्रपिंड वर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या शरीरावर कोणताही प्रतिकूल आढळला तर हे औषध घेणे ताबडतोब थांबवा. तुमच्या डॉक्टरांनी ते घेण्याचा सल्ला दिला तरच ते औषध पुन्हा घ्या. +चा यकृतावरील परिणाम काय आहे + चे यकृत वर मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा. हे औषध पुन्हा घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा. +चा हृदयावरील परिणाम काय आहे + मुळे हृदय वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. +इतर औषधांसह ची तीव्र अभिक्रिया + खालील औषधांबरोबर घेऊ नये कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात + निषिद्धता +तुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय घेऊ नये +विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न + हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय +नाही सवय लावणारे नाही आहे. + मुळे पेंग किंवा झोप येत नाही. त्यामुळे तुम्ही एखादे वाहन किंवा मशिनरी चालवू शकता. +होय तुम्ही केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे. +नाही चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे. +आहार आणि अल्कोहोलसह ची अभिक्रिया +आहार आणि दरम्यान अभिक्रिया + आहाराबरोबर घेण्याच्या दुष्परिणामांवर कोणतेही संशोधन उपलब्ध नाही आहे. +अल्कोहोल आणि दरम्यान अभिक्रिया +आजच्या तारखेपर्यंत यावर संशोधन झालेले नाही. त्यामुळे अल्कोहोलसोबत घेण्याचे परिणाम काय असतील हे माहित नाही. + चे सर्व पर्याय बघा + के लिए सारे विकल्प देखें +तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा +तुम्ही याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय +तुम्ही च्या किती मात्रेस घेतले आहे +तुम्ही चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय +तुम्ही चे सेवन कोणत्या वेळी करता +"" +कर लाभ +तुम्ही गृह निर्माण कर्जावरील देयक दाखवून ���र लाभ मिळवू शकता. असे करण्यासाठी तुम्हाला आयकर प्रमाणपत्र मिळवावे लागेल जे तुम्हाला वर्षातून एकदा दिले जाईल. यामध्ये व्याजावरील एकूण रक्कम आणि वर्षभरातील वाढणारी मुद्दल यांचा समावेश असतो. स्वतःच्या मालकीची मालमत्ता असल्यास कर लाभ घेण्याचा दावा करायलाच हवा. +तुम्ही हे तुमचे वैयक्तीक आयकर विवरणपत्र म्हणुन जमा करू शकता आणि नंतर तुमची जबाबदारी लायबिलीटी काढू शकता. +चालू आर्थीक वर्षासाठी चालू नियमांअंतर्गत परवानगी असलेली अधीकतम रक्कम तपासण्याचे लक्षात ठेवा. +. करलाभ + . आयकरअधिनियम अंतर्गत + कर्जधारकालागृहनिर्माणकर्जाचेलाभ +. आयकर अधिनियम च्या कलम च्या दुसऱ्या तरतूदीनूसार एप्रील नंतर खरेदी केलेल्या घराचे संपादनबांधकाम करण्याच्या उद्देशाने घेतलेल्या कर्जावरील व्याज निगमीत करण्यासाठी रूपये ची रोख उपलब्ध आहे यासाठी ते बांधकाम कर्ज रक्कम मिळाल्यापासून वर्षांच्या आत पूर्ण होणे गरजेचे आहे. +. जर मालमत्ता कर्ज रकमेच्या बाहेर संपादन केल्या गेलीबांधली गेली तर अशी मालमत्ता संपादन किंवा बांधल्या गेल्याच्या कालावधी पूर्वी काही कालावधीसाठी व्याज हा यानंतर लगेचच्या वर्षांसाठी समान हफ्त्यांमध्ये निगमीत केला जातो. +. वरील निगमन हे आणि मध्ये दर्शवले आहे आणि कर्जधारकाने कर्ज रक्कम दाखवणारे आणि मालमत्ता संपादनबांधकाम करण्यासाठी द्यायचे व्याज यांचे प्रमाणपत्र जमा केल्यानंतरच वरील बाबीची परवानगी दिली जाते. +. आयकर अधिनियम च्या कलम सी अंतर्गत रूपये पर्यंत हाऊसींग लोन वरील परतफेडीची मुद्दल ही व्यक्तीच्या किंवा एचयुएफच्या निगमनासाठी जबाबदार ठरते. +. संपत्तीकरअधिनियम + संपत्ती कर अधिनियम कलम अंतर्गत व्यक्ती स्वतःच्या मालकीची एक मालमत्ता वापरू शकतो व ती संपत्ती करापासून मुक्त होण्यास पात्र ठरते. + व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त मालमत्ता असतील तर त्यावर संपत्ती कर नियम नूसार संपत्ती कर आकारला जातो आणि रूपयांवर संपत्ती कर लागू होतो. तरिसुद्धा जर सांगीतलेल्या कोणत्याही मालमत्तेवर जबाबदारी असेल तर त्याचे संपत्ती कर लागू होणाऱ्या संपत्तीमधुन निगमन केले जाते. + व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त संपत्ती असेल आणि दुसरी मालमत्ता आधीच्या वर्षात पेक्षा जास्त दिवसांसाठी भाडेतत्वावर दिलेली असेल तर त्याला संपत्ती कर लागू होण्यास पात्र ��मजले जात नाही. +. कर सूचितार्थ +कलम अंतर्गत निगमनासाठी दावा केलेल्या मालमत्तेचे जर व्यक्तीने आर्थीक वर्षांच्या शेवटपासून वर्ष संपण्याआधीच हस्तांतरीत केली तर हस्तांतरीत करण्यात आलेल्या वर्षी त्याला निगमनाची सोय मिळणार नाही आणि आधी मिळालेले निगमन व्यक्तीच्या हस्तांतरीत करण्याच्या वर्षी उत्पन्नामध्ये जमा करण्यात येईल व त्यानूसार कर आकारला जाईल. +कंपनी आणि तीच्या भागधारकांसाठी कर लाभ +. कंपनीच्या रहिवाशी सदस्यांसाठी +. देशांतर्गत कंपनीकडून प्राप्त झालेले लाभांश उत्पन्न आयकर अधिनियम च्या कलम अंतर्गत वगळले आहे. +. भागधारक या अधिनियमाच्या कलम अंतर्गत बारा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी कंपनीच्या शेयर करिता कर भरावा लागू नये यासाठी त्याने खालील बाबी पूर्ण कराव्या लागतील +अ अशा इक्विटी शेयरच्या विक्री व्यवहाराची ऑक्टोबर ला किंवा त्यानंतर नोंद करायला हवी. +ब वित्त अधिनियम क्रमांक च्या प्रकरण अंतर्गत सुरक्षा व्यवहार करा करिता या व्यवहारावर शुल्क आकारण्यात येते. +या कलमाच्या अटी नूसार स्वतंत्र व्यक्ती किंवा एचयुएफ च्या उदाहरणामध्ये अशा लघु कालावधीमध्ये मिळवलेल्या भांडवलामूळे कमी झालेले एकूण उत्पन्न हे कर आकारण्यासाठीच्या अधिकतम मूल्यापेक्षा कमी असेल तर असे कमी कालावधीचे भांडवल एकूण उत्पन्नमधुन कमी केले जाते जेणेकरून त्यावर कर आकारला जाणार नाही आणि लघु कालावधीमधील भांडवलाच्या शिल्लक रकमेवरील कर हा दहा या दराने नोंद केला जातो. +. कंपनीचे शेयर हस्तांतरीत करून मिळालेले कमी कालावधीच्या भांडवलावर कलम अंतर्गत खालील अटी समाधानकारक असतील तर दराने कर आकारण्यात येतो अधीक लागू अधिभार आणि शिक्षण कर +अ अशा इक्विटी शेयरच्या विक्री व्यवहाराची ऑक्टोबर किंवा त्यानंतर नोंद झाल्यास. +ब हा व्यवहार वित्त अधिनियम क्रमांक च्या प्रकरण अंतर्गत सुरक्षीत व्यवहारासाठी आकारणी योग्य असल्यास. +पुढे कंपनी शेयरची सार्वजनीक वाटणी भांडवल वाटणीसाठी पात्र असेल आणि दीर्घकालीन भांडवल जर कंपनी शेयर मध्ये गुंतवलेले असेल तर ते या अधिनियमाच्या कलम च्या लाभासाठी पात्र असते. +संपत्ती कर अधिनियम अंतर्गत. +देशांतर्गत कंपनीमधील शेयर संपत्ती कर अधिनियम अंतर्गत मालमत्ता गृहीत धरली जात नाही त्यामुळे त्यावर संपत्ती कर आकारला जात नाही +कंपनीच्य��� अरहिवाशी सदस्यांसाठी +. आयकरअधिनियम अंतर्गत +. या अधिनियमाच्या कलम अंतर्गत कंपनीमधील शेयर जर अरहिवाशी भारतीयांसाठी विदेशी मुद्रेमध्ये रूपांतरीत होणारे असतील तर अरहिवाशी भारतीयांना मिळालेले भांडवल महिन्यांच्या कालावधीसाठी हस्तांतरीत केलेले शेयर यांवर कर अधीक लागू अधिभार आणि शिक्षण कर लागू केला जातो. अधिनियमाच्या कलम च्या सुविधेमध्ये संदर्भ दिला असू शकतो. + आयकर अधिनियम च्या या कलम अंतर्गत वरील मुद्द्यामध्ये दिलेल्या दीर्घकालीन भांडवल हे पूर्णपणे आयकरामधुन वगळले आहे त्यानेतीने पूर्ण किंवा अर्ध भाग हस्तांतरीत करण्याच्या तारखेच्या महिन्यांमध्ये आयकर अधिनियम अंतर्गत येणाऱ्या कलम मध्ये विशीष्ट मालमत्ता म्हणुन गुंतवले असेल तर त्याला सुद्धा वगळले आहे. तरिसुद्धा वगळलेली रक्कम ही प्राप्तीच्या तीन महिन्यांमध्ये पैस्यांमध्ये रूपातंरीत करण्यात आल्यास कलम अंतर्गत त्यावर कर आकारण्यात येतो. + या अधिनियमाच्या कलम अंतर्गत अरहिवाशी भारतीयांचे उत्पन्न जर केवळ गुंतवणूक उत्पन्न असेल किंवा दीर्घकालीन भांडवलामधून झालेले असेल किंवा असलेल्या मालमत्तेचे विदेशी मुद्रेमध्ये रूपांतरीत केल्याने प्राप्त झालेले असेल तर त्यांना उत्पन्नाचा परतावा तयार करण्याची आवश्यकता नाही आणि या स्वरूपाचे उत्पन्न कर आकारण्यामधून वगळण्यात येते. + अधिनियमाच्या कलम अंतर्गत अनिवासी भारतीय म्हणजेच भारतीय नागरीक किंवा मूळ निवास भारतीय नसलेला परंतु भारतामध्ये रहाणारा व्यक्ती व्यक्ती हा या आयकर अधिनियम च्या प्रकरण अंतर्गत येत नसेल तर त्याच्या किंवा तीच्या उत्पन्नावर या अधिनियमा अंतर्गत कर आकारण्यात येतो. + अधिनियमाच्या कलम च्या आधारे अधिनियमाच्या कलम अंतर्गत येणाऱ्या देशांतर्गत कंपनीमधुन लाभांश उत्पन्न मिळवले असेल तर त्याला शेयरहोल्डरच्या हातामधुन कर आकारण्यापासून वगळण्यात येते. +.भारतामधून कोणताही डबल टॅक्सेशन अव्हॉइडन्स करार डीटीए कोणत्याही इतर देशामध्ये सवलत कर दर किंवा कंपनी शेयरमधील गुंतवणूकीमधील उत्पन्नामधुन वगळण्यासाठी नोंद झाल्यास ही फायदेशीर सुविधा त्या संबंधित आयकर अधिनियम च्या सुविधेवर प्रबळ होईल. +देशांतर्गत कंपनीमधील शेयर हे संपत्ती कर अधिनियम अंतर्गत मालमत्ता नसतात त्यामुळे त्यावर संपत्ती कर आकारला जात नाही. +विदेशी संस्था गुंतवणूकदारांसाठी +. आयकर अधिनियम अंतर्गत + या अधिनियमाच्या कलम अंतर्गत कंपनीमधील शेयर महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी हस्तांतरीत करू मिळालेले लघु कालावधीच्या उत्पन्नावर टक्क्याने कर आकारला जातो अधीक लागू अधिभार. + या अधिनियमाच्या कलम अंतर्गत कंपनीमधील शेयर हस्तांतरीत करून मिळालेले दीर्घकालीन उत्पन्नावर दराने कर आकारला जातो अधीक लागू अधिभार + कंपनी शेयरवरील प्राप्त लाभांश च्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न आयकर अधिनियम मधील कलम मधून वगळण्यात आले आहे. + भारतामधून कोणताही डबल टॅक्सेशन अव्हॉइडन्स करार डीटीए कोणत्याही इतर देशामध्ये सवलत कर दर किंवा कंपनी शेयरमधील गुंतवणूकीमधील उत्पन्नामधुन वगळण्यासाठी नोंद झाल्यास ही फायदेशीर सुविधा त्या संबंधित आयकर अधिनियम च्या सुविधेवर प्रबळ होईल. + वरील सर्व लाभ हे वित्त अधिनियम मधील दुरूस्तीनूसार चालू कर अधिनियमाप्रमाणे आहेत. + कंपनीला आणि तीच्या शेयरहोल्डरला मिळणाऱ्या कर लाभाची सद्यस्थिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशासाठी दिली आहे. कराच्या स्वाभावीक स्वरूपाच्या दृष्टीकोनातून प्रत्येक गुंतवणूकदाराने तीच्यात्याच्या शेयर मधील सहभागावर विशीष्ट कर कसे असतील याबद्दल त्याच्यातीच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा. + वर दिलेले कर लाभ हे सर्वंकष आहेत आणि ते विस्तृत माहिती आणि कपंनीमधून मिळालेले सादरीकरण यांवर आधारीत आहे आणि कंपनीच्या व्यवसाय कार्य व कृती यांवर सुद्धा अवलंबुन आहेत. हे मत तयार करण्यासाठी सर्व शक्य असलेली काळजी घेतली असताना एम.पी. चितळे अँड कंपनी ने कोणत्याही चुकांसाठी किंवा येथे वगळण्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीला होणाऱ्या नूकसानीसाठी जबाबदारी घेतलेली नाही. + येथे दिलेली कलमे ही आयकर अधिनियम ची कलमे आहेत. +कंपनीसाठी +. आयकर अधिनियम अंतर्गत +. आयकर अधिनियम अंतर्गत येणाऱ्या कलम च्या सुविधेनूसार कंपनीमधून प्राप्त होणारे दीर्घकालीन भांडवलावर कंपनीला लागू असलेल्या या सामान्य दराने कर आकारण्यात येतो. +जर दीर्घकालीन भांडवल दराने सूचीकरण सह नोंद केले असल्यास अधीक लागू अधिभार +जर दार्घकालीन भांडवल दराने सूचीकरणाशिवाय नोंद केले असल्यास अधीक लागू अधिभार +कंपनी दीर्घकालीन भांडवल प्राप्तीसाठी कर माफीसाठी दावा करण्यास पात्र असते. या कल��ांमधील अटी पूर्ण झाल्यास विशीष्ट बॉन्डसुरक्षांमध्ये गुंतविलेली रक्कम इसी आणि इडी लागू होतात. +.अधिनियमाच्या कलम नूसार खालील अटी पूर्ण करण्यासाठी बारा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी कंपनीच्या असलेल्या शेयरमधील दीर्घकालीन भांडवलावर कर भरण्यास कंपनी पात्र नसते + इक्विटी शेयरच्या विक्री व्यवहाराची नोंद ऑक्टोबर ला किंवा त्यानंतर झाली असल्यास. + वित्त अधिनियम क्रमांक मधील प्रकरण अंतर्गत सुरक्षीत व्यवहार कर यासाठी व्यवहार आकारणीयोग्य असतात. +. कंपनीचे शेयर हस्तांतरीत करून मिळालेले कमी कालावधीच्या भांडवलावर कलम अंतर्गत खालील अटी समाधानकारक असतील तर दराने कर आकारण्यात येतो अधीक लागू अधिभार आणि शिक्षण कर + इक्विटी शेयरच्या विक्री व्यवहाराची नोंद ऑक्टोबर ला किंवा त्यानंतर झाली असल्यास. + वित्त अधिनियम क्रमांक मधील प्रकरण अंतर्गत सुरक्षीत व्यवहार कर यासाठी व्यवहार आकारणीयोग्य असतात. +. अनावशोषीत व्यवसायदार्घकालीन भांडवल नूकसान आणि भत्ते यांचे लाभ +कंपनीकडे अधिनियमा अंतर्गत अनावशोषीत भांडवल नूकसान आणि भत्ते असतात जे खालील कलमांअतर्गत पुढील वर्षीच्या उत्पनामध्ये मिळवले जातात. +. अधिनियमाच्या कलम अंतर्गत कंपनी पहिल्यांदा नूकसान नोंद केलेल्या वर्षानंतर ताबडतोब पुढील आठ करार वर्षांच्या कालावधीसाठी भांडवल नूकसान पुढे स्थीर करू शकते. +. अधिनियमाच्या कलम नूसार कंपनी आधीच्या वर्षीचे अनावशोषीत निगमन भत्ते अधिनियमा अंतर्गत पुढील वर्षांच्या व्यवसाय उत्पन्नामध्ये स्थीर करू शकते. + अधिनियमाच्या कलम अंतर्गत कंपनी पहिल्यांदा नूकसान नोंद केलेल्या वर्षानंतर ताबडतोब पुढील आठ करार वर्षांच्या कालावधीसाठी भविष्यातील वर्षांमधील दीर्घकालीन भांडवल प्राप्ती विरूद्ध स्थीर करू शकते. +. कंपनी आयकर अधिनियम च्या कलम अंतर्गत दीर्घकालीन वित्ताच्या व्यवसायामधील लाभासाठी निगमनासाठी पात्र असते. हे निगमन तेव्हाच लागू होण्यासाठी कंपनीला विशेष स्तराचे निगमन राखावे लागते. एकूण रक्कम जर अशा राखीव साठ्यामध्ये शेयर भांडवलाच्या आणि कंपनीच्या सामान्य राखीव साठ्याच्या दुप्पट झाली तर अशा रकमेवर निगमन रोखले जाते. +. देशांतर्गत कंपनीमधून प्राप्त झालेले लाभांश उत्पन्न आयकर अधिनियम अंतर्गत येणाऱ्या कलम मधून वगळले आहे. +. अधिनियमाच्या ��लम अंतर्गत आणि त्यानूसार कंपनीमधील खालील उत्पन्न वगळण्यात येतील. + अधिनियमाच्या कलम च्या खंड अंतर्गत येणाऱ्या म्युच्युअल फंड मधून येणारे उत्पन्न किंवा + विशीष्ट उपक्रमांअंतर्गत प्रशासनामधून प्राप्त झालेले उत्पन्न किंवा + विशीष्ट कंपनीमधील युनीट मधुन प्राप्त झालेले उत्पन्न. +संपत्ती कर अधिनियम अंतर्गत + लाख रूपयांच्या माफी च्या उद्देशाने कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेसाठी दराने संपत्ती कर अधिनियम अंतर्गत कंपनी संपत्ती कर भरण्यास पात्र असते. +"" +दहावीच्या परीक्षांमुळे माझ्या पहिल्या बॉयफ्रेंडने ब्रेकअप केलं होतं तापसी पन्नू +पहिलं प्रेम आणि त्या प्रेमाच्या आठवणी सर्वांसाठीच खास असतात. याला बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीत. +लोकसत्ता ऑनलाइन +पहिलं प्रेम आणि त्या प्रेमाच्या आठवणी सर्वांसाठीच खास असतात. याला बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीत. पिंक मनमर्जियाँ मुल्क यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री तापसी पन्नू हिने एका कार्यक्रमात तिच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी सांगितल्या. नववीत असताना पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये असल्याचं तापसीने सांगितलं. +माझ्या पहिल्या रिलेशनशिपची सुरुवात मी नववीत असताना झाली. माझ्या इतर मित्रमैत्रिणींच्या तुलनेत माझी सुरुवात थोडी उशिराच झाली असं मला वाटलं होतं. दहावीच्या बोर्डाची परीक्षा जवळ आली आहे आणि मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे असं कारण देऊन त्याने ब्रेकअप केलं होतं. त्यावेळी मोबाइल फोन नव्हते. त्यामुळे घरामागे असलेल्या एका पीसीओवरून त्याला फोन करून मी रडायची. मला का सोडून जात आहेस असा प्रश्न मी त्याला विचारायची अशा शब्दांत तापसीने तिच्या भावना व्यक्त केल्या. +प्रेम नाती यांबद्दल ती पुढे म्हणाली माझी सूर्यरास सिंह आहे. १ ऑगस्ट रोजी माझा जन्म झाला. सिंह ही रास आणि १ तारखेचं समीकरण खूप वाईट आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात मला केंद्रस्थानी राहायला आवडतं. जर माझा पार्टनर अगदी सहजतेने माझ्या नियंत्रणात येत असेल तर मला त्यात काही महत्त्वपूर्ण वाटत नाही. मला माझ्यासारखं कोणीतरी हवं आहे. ज्याच्याकडे पाहून माझ्या मनात आदर निर्माण होईल असा व्यक्ती मला हवा आहे. +मी जेव्हा जेव्हा रिलेशनशीपमध्ये होते तेव्हा मला वाटलं की हेच ते जे मला हवं आहे. हाच तो व्यक्ती आहे. मी त्याच्यासोबत माझ्या आयुष्याचं मुलाबाळांचं चित्र रंगवते. पण काही दिवसांतच माझा स्वप्नभंग होतो. तेव्हा मला वाटतं की कदाचित हा तो व्यक्ती नसेल असं तिने सांगितलं. +"" +ओंड येथे भोंदू बुवाला अटक रोकडसह सोने जप्त पुढारी + +होमपेज ओंड येथे भोंदू बुवाला अटक रोकडसह सोने जप्त +ओंड येथे भोंदू बुवाला अटक रोकडसह सोने जप्त + +ओंड ता. कराड येथे तालुका पोलिसांनी सातारा एलसीबी व अंनिसच्या मदतीने कारवाई करून भोंदू बुवा शंकर भीमराव परदेशी वय रा. ओंड ता. कराड मूळ रा. कर्नाटक याला गजाआड केले. त्याच्याकडून सोन्याच्या अंगठ्या रोख रक्कम तसेच देवीच्या नावावर लोकांकडून घेतलेले कपडे पोलिसांनी जप्त केले. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. +ओंड येथे गेल्या वीस वर्षांपासून या भोंदू बुवाने बाजार मांडला होता. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील चरण येथील सुनील विश्वास काळे यांनी आपल्याला कामधंदा मिळण्यासाठी व घरातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून भोंदू बाबा परदेशी याच्याकडे गार्हाणे मांडले. त्यावेळी भोंदू बाबाने देवाचं भागविण्यासाठी काळे यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले. भोंदू बुवाला पैसे देण्यासाठी काळे यांनी लोकांकडून व्याजाने पैसे जमा केले होते. मात्र भोंदू बाबाने केलेल्या पूजाविधीचा कोणताही फायदा होत नसल्याचे जाणवल्यामुळे सुनील काळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंनिस सातारा यांच्याकडे लेखी अर्ज देऊन तक्रार केली. त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याची खात्री करून घेतली व सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना याबाबतची माहिती दिली. देव धर्माच्या नावाखाली लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. +त्यानुसार रविवारी सकाळी डीवायएसपी नवनाथ ढवळे स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव यांच्या पथकासह अनिसच्या कार्यकर्त्यांनी ओंड येथे जाऊन भोंदु बाबाच्या घराजवळ सापळा लावला. भोंदू बुवाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता सुमारे लाखाहून अधिक रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या तसेच रोख रक्कम याशिवाय भक्तांकडून देवीच्या नावावर घेतलेले अंदाजे चार पोती कपडे पोलिसांना आढळले. यावेळी पोलिसांनी रोख रक्कम सोन्याचे दागिने व जादूट��ण्याचे साहित्य जप्त केले. भोंदू बुवा एका व्यक्तीकडून अंदाजे ते हजार रुपये घेत असल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रत्येक अमावस्या व पोर्णिमेला तो आपला दरबार भरवित होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिस व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे. +लोकांची कारणे अनेक भोंदू बाबाचा उतारा एक.. +दैवी चमत्काराचा दावा करून त्याद्वारे घरात रेणुका देवीचा दरबार भरवून भोंदू बाबा शंकर परदेशी लोकांची फसवणूक करीत होता. नोकरी कामधंदा घरगुती अडचण दूर करणे लग्न जमविणे जमिनीचा वाद मिटविणे आदी कारणांनी आलेल्या लोकांना भोंदू बाबाने लाखों रुपयांचा गंडा घातला आहे. त्याच्याकडे येणार्या लोकांची वेेेगवेगळी कारणे असली तरी दोन कोंबडे व एक बोकड असा एकच उपाय सांगून तो लोकांची फसवणूक करीत होता. रविवारीही काही लोक भोंदु बाबाच्या दरबारात आले होते. +"" +एक सफर चौलची + शनिवार ऑगस्ट +अलिबाग पासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर दडलेलं एक गाव चौल ! इथल्या रेवदंडानागाव याप्रमाणेच चौलरेवदंडा अशी जोडगोळी ! चौल हे एक आतिशय प्राचीन बंदर आहे. या बंदराला अनेक नावे आहेत. चेमुल तिमुल सिमुल सेमुल सेमुल्ल सिबोर चिमोली सैमुर जयमूर चेमुली चिवील शिऊल चिवल खौल चावोल चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. दोन हजार वर्षा पूर्वीचे हे एक बंदर ! त्याकाळी इजिप्त ग्रीस आखातातील काही देश चीन देखील आंतरराष्ट्रीय व्यापार सुरु होता. +एका गावाला एवढी नावे कशी असा प्रश्न पडला ना त्याचे उत्तर चौलच्या बंदरात दडलेले आहे. इतिहासाचा प्रदिर्घ कालखंड त्यातच बंदरात असल्याने संपर्कात आलेल्या अनेक देशीपरदेशी सत्ता व्यापारी प्रवासी या स्थळांचा आपापल्या भाषासंस्कृती लिपी उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातून ही नावे जन्माला आली. रामेश्वर हे चौलचे ग्रामदैवत आहे. या रामेश्वराचे भव्य मंदिर येथे आहे. उतरता कौलारु छत पुढे नदी मंडप दिपमाळ आणि सुंदर पुष्टीकरण ! रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे ४.४२ मीटर असून मध्यभागी १५ मी. लांब रुंद व जमिनीपासून थोडी उंच पितळी पत्राने मढलेली शाळूंका आहे. गाभाऱ्याची संपूर्ण ईमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभाऱ्याच्या समोर सभामंडप असून त्यात तीन कुंड आहेत. पर्जन्य वायु आणि अग्नी अशी त्यांची नावे आहेत. दुष्काळ पडला पाऊस आटला की पर्जन्य कुंड वादळी वारा असला की वायू कुंड आणि थंडी वाढली की अग्नी कुंड उघडायचे. अशा प्रकारे गावातील त्या त्या गेाष्टीची उणीव ही कुंड भागवत असतात. +या मंदिराशिवाय चौलमध्ये राजकोट हमामखाना आणि कलावतीचा वाडा या तीन ऐतिहासिक वस्तू आहेत. यातील राजकोट हा विजयपूरच्या आदिलशाहाने बांधला. पुढे तो चौलच्या राजवटी बरोबर सत्ताबद्दल होऊन मराठ्याकडे गेला. पण पुढेपुढे या किल्ल्याच्या आश्रयानेच मराठ्याच्या साम्राज्यालाच उपद्रव होऊ लागल्याने पेशव्याच्या आरमारचे सुभेदार बाजीराव बेलोसे यांनी सुरुंग लावून हा राजकोट पाडला. दुसरी वास्तू हमामखाना ही ! हमामखाना म्हणजे शाही स्नानगृह ! कमानीची रचना तेथील खोल्यांवरील चुन्यातील नक्षीकामाने या वास्तुला सुंदरता आली. येथील कारंजी हौद तर येथील शाही श्रीमंतीच ! कलावतीचा वाडा ही अशीच आणखी एक सुंदर वास्तू ! या इमारतीच्या कमानी सज्जे घुमटाकार छत यामुळे ही वास्तू आणखी सुंदर वाटते. त्या महालाच्या चौकमंडपातून नृत्यगायन ऐकू आल्याचा भास होतो. इतिहासाने वर्तमानाला आणलेली ही गुंगीच आहे असे वाटते. तसेच चौल मधील रामेश्वर मंदिरात पोळा नागपंचमी गणेशचतुर्थी हे सण येथे साजरे केले जातात. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची रांग लागते. महाशिवरात्रीचा मोठा सण येथे साजरा केला जातो. चौल येथील दत्त मंदिर हे ही एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तेथे डिंसेबरला दत्त यात्रा असते. ही स्थळे अशी आहेत की कोणत्याही ऋतुमध्ये गेल्यास येथे फिरण्याचा आनंद आगळाच आहे. +चौलचा अगदी प्राचीन उल्लेख पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी या आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षापूर्वीच्या प्रवास वर्णनात येतो. चौलजवळील वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणीही त्या काळातील चौलशी असलेले नातेसंबध दर्शविते पण चौलच्या प्राचीन बंदराबद्दल कुठलेही पुरावे नाहीत. तेव्हा त्याच्या शोधात २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे पुण्यातील डेक्कन कॉलेजने चौलमध्ये वेगवेगळ्या भागात उत्खनन केले. या प्राचीन बंदराचे अवशेष जेटीची भिंत सातवाहन कालीन नाणी मातीची भांडी खापरे तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे महाकुंभ आणि असे बरंच काही ! +क���े जावे +मुंबईअलिबाग एस.टी.ने अलिबागला जाता येते. तेथून टमटमच्या सहाय्याने चौलला जाऊ शकतो. दुसरा सुंदर समुद्र मार्ग म्हणजे गेट ऑफ इंडिया. गेट ऑफ इंडियावरून बोटीने मांडवा पर्यंत जाता येते. तेथून त्यांच्या बस अलिबाग पर्यंत उपलब्ध आहे. अलिबागला पोहोचल्यावर टमटम एस.टीने चौलला जाता येते. परंतु पावसाळ्यात मात्र ही बोट सेवा बंद असते. + श्वेता दांडेकर +पावसाळी पर्यटनासाठी दूरशेत +टिपेश्वर अभयारण्यात वाघोबा ! +"" +... हातात चाकू... मारेकयाचा फोटो घेऊन ती वाट पाहतेय प्रश्न वृद्धांच्या सुरक्षिततेचा . +घराची बेल वाजली.... तोच उशीजवळ ठेवलेला चाकू हातात घेतला टेबलावर ठेवलेल्या फोटोवर पुन्हा एकदा नजर मारत त्या लगबगीने दरवाजाकडे धावल्या. एका हातात मोबाइलमध्ये पोलिसांचा नंबर डाईल करून दरवाजाच्या भिंगातून बघितले तर दरवाजात नातेवाईक उभे असल्याचे दिसले. + लोकमत न्यूज नेटवर्क +मुंबई घराची बेल वाजली.... तोच उशीजवळ ठेवलेला चाकू हातात घेतला टेबलावर ठेवलेल्या फोटोवर पुन्हा एकदा नजर मारत त्या लगबगीने दरवाजाकडे धावल्या. एका हातात मोबाइलमध्ये पोलिसांचा नंबर डाईल करून दरवाजाच्या भिंगातून बघितले तर दरवाजात नातेवाईक उभे असल्याचे दिसले. नैराश्येने दरवाजा उघडून त्या नेहमीच्या कामाला लागल्या. हा त्यांचा सध्याचा दिनक्र म. ही व्यथा आहे मुलुंडच्या ६५ वर्षीय लीला अप्पा नाईक यांची. ४ वर्षांपूर्वी त्यांची ७० वर्षीय मोठी बहीण लक्ष्मी नाईक यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अद्याप मारेकयांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आजही घराच्या चार भिंतीबाहेर वाजणारी बेल मारेकयाची तर नाही ना यासाठी त्या तयारीत असतात. +नेहमीप्रमाणे बहिणीसोबत संवाद साधून त्या बाहेर पडल्या. घरी परतल्या तेव्हा बहिणीचा मृतदेह त्यांना आढळून आला. अंगावरील दागिनेही गायब होते. लुटीच्या उद्देशाने त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. नवघर पोलिसांनी तपासाची धुरा हाती घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपास सुरू झाला. नातेवाइकांसह प्रत्येक संशयिताकडे चौकशी करण्यात आली. मात्र हाती काहीच लागले नाही. अखेर फाइल बंद झाली. ती सध्या कायमस्वरूपी तपासाच्या पटलावर आहे. +लीला यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी एका दाम्पत्याने घराबाबत चौकशी केली. पाणी पिण्याच्���ा बहाण्याने ते घरात आले. मी पाणी देण्यासाठी आत गेले असता ती महिला स्वयंपाक घरात शिरण्याचा प्रयत्न करू लागली. तिला पाणी दिल्यानंतर निघून जाण्यास सांगितले होते. पोलीस तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये तेच जोडपे घटनेच्या काही तासाने इमारतीबाहेर पडताना दिसले होते. मात्र त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. तेच माझ्या बहिणीचे मारेकरी आहेत. म्हणून त्यांचा फोटो सोबत असतो. घराची बेल तरी वाजली तरी धडकी भरते. दाराबाहेर आरोपी तर नाही ना म्हणून मी तयारीतच असते. दरवाजाच्या भिंगातून बाहेरच्या व्यक्तीची खातरजमा करते. घरात एकटी असताना स्वतला आतून लॉंक करून घेते. पोलिसांच्या तपासात पूर्वीसारखी गती दिसत नाही. तपास अधिकायाचीही बदली झाली. मात्र ते माझ्या संपर्कात असतात. गेल्या दोन वर्षांत नवघर पोलीस ठाण्यातील एकही पोलीस माझ्याकडे फिरकला नाही. बहिणीच्या मृत्यूनंतर हक्क गाजविण्यासाठी आलेल्या मुलांनी मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी मीच पोलीस ठाण्याची पायरी चढले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना समज देत मला पुन्हा घरात आणले अशीही माहिती त्यांनी दिली. +वृद्धांसाठी पोलिसांचा मदतीचा हात +घरात एकट्या राहत असलेल्या वृद्धांसाठी मुंबई पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला. हाच मदतीचा हात त्या वृद्धांसाठी जिव्हाळ्याचा ठरत आहे. गेली २१ वर्षे माटुंगा पोलिसांच्या सहवासात असलेल्या ८१ वर्षीय ललिता सुब्रमण्यम यांचा वाढदिवस साजरा करतात. सध्या त्यांची ओळख माटुंगा पोलीस ठाण्याची मम्मी म्हणून केली जात आहे. त्यांना मदत हवी असल्यास त्या घंटी वाजवितात. घंटीच्या आवाजाने माटुंगा पोलीस तेथे हजर होतात. पोलिसांची अशीही ओढ यातून पाहावयास मिळते. +बहिणीनेच दिला आधार... +नाईक कुटुंब मूळचे बेळगावचे. चार बहिणी दोन भाऊ. आईवडिलांच्या निधनानंतर मोठी बहीण लक्ष्मी यांनीच भावंडाना मोठे केले शिकविले. लक्ष्मी नाईक या गेल्या २५ वर्षांपासून मुलुंडच्या गव्हाणपाडा परिसरात राहायच्या. मुले लग्नानंतर शेजारच्याच इमारतीत राहण्यास गेली. +मात्र लक्ष्मी आपले पती आणि लीलासोबत येथेच राहू लागल्या. पतीच्या निधानानंतर काही वर्षांपूर्वी लक्ष्मी यांना लकवा मारला आणि त्या अंथरुणाला खिळल्या तेव्हा लीला यांनी त्यांची देखभाल केली. लक्ष्मी यांना सुरू असलेली पेन्शन आणि ल��ला यांना घरकामातून मिळत असलेल्या पैशांतून त्यांचा घरखर्च चालायचा. १७ एप्रिल २०१४च्या रात्रीने लीला यांच्या आयुष्यात काळोख झाला. +आरोपीची सुटका... आणि फाइलही बंद +४ नोव्हेंबर २०१० मध्ये पेडर रोड येथे इला गांधी ६२ आणि चंपागौरी गांधी ८० या मायलेकींची निर्घृण हत्या करण्यात आली. या दोघींच्या नावावर असलेला १५ कोटींचा फ्लॅट बळकाविण्यासाठी सुनेने नोकर रामचंद्र गोवानेच्या मदतीने दोघींचा काटा काढल्याचा संशय गावदेवी पोलिसांना होता. या गुन्ह्यांत सून रूपल गांधी आणि नोकर रामचंद्र गोमाणे २८ यांना अटक करण्यात आली. मात्र रूपलने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामध्ये पुराव्याअभावी तिला या गुन्ह्यांतून निर्दाेष करार देण्यात आला. +सत्र न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रावरून गोमाणेविरुद्ध खटला सुरू झाला. रूपल ही नोकरामार्फत जेवणातून या दोघींना औषध देत होती. त्यामुळे दोघी कमकुवत होत होत्या आणि अशाच अवस्थेत रूपलने गोमाणेला दोघींची सुपारी दिली. त्याने त्यांची हत्या केली. यासाठी त्याला पैसेही देण्यात आले होते. या पैशातून त्याने त्याची उधारी चुकविल्याचे आरोपपत्रात नमूद केले होते. मात्र मुख्य आरोपीच या गुन्ह्यातून बाहेर पडल्यानंतर गोमानेविरुद्धचे आरोप पोलीस सिद्ध करू शकले नाही. पुराव्याअभावी गोमानेचीही सुटका झाली. +शिक्षेपेक्षा सुटकेचे प्रमाण अधिक +महाराष्ट्रात वृद्धांवरील अत्याचाराचे ४ हजार ६९४ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी २ हजार ९९५ गुन्ह्यांत आरोपपत्र दाखल झाले. २०१६ मध्ये अवघ्या १०५ गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली तर ५०४ आरोपींची पुराव्यांअभावी गुन्ह्यांतून सुटका झाली. शिक्षेपेक्षा सुटका होण्याचेच प्रमाण अधिक आहे. काही गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली पाहावयास मिळते. + लक्ष्मी नाईक या फक्त अशा घटनेचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. आजही अशा वृद्धांच्या हत्येच्या घटनांचा तपास अपूर्णच आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यात सर्वाधिक वृद्धांच्या हत्या झाल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून उघड झाले. गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण कमी आहे. असेच चित्र अन्य गुन्ह्यामध्येही आहे. त्यामुळे बयाचशा गुन्ह्यांच्या फायली बंद झाल्या तर ज्या गुन्ह्यांत आरोपींना अटक झाली त्या गुन्ह्यांत ठोस पुराव्याअभावी त्यांची सुटका झाल्याच्याही घटनाही मुंबईत घडल्या. तेरे भी चूप और मेर भी चूपसारखे बरेच गुन्हे दाबले जातात तर काही गुन्ह्यांची उकल होते. +मुंबईगुन्हा +रोजगाराच्या आमिषाने तरुणीची विक्री चौघांवर गुन्हा दाखल +एटीएममधून खातेदारांना लाखोंचा गंडा सीसीटीव्ही फुटेज असूनही भामटे मोकाट +"" +आता मोबाईल कॉलिंग रेटमध्ये दरवाढ आता मोजावे लागणार इतके पैसे महा एमटीबी महा एमटीबी आता मोबाईल कॉलिंग रेटमध्ये दरवाढ आता मोजावे लागणार इतके पैसे +आता मोबाईल कॉलिंग रेटमध्ये दरवाढ आता मोजावे लागणार इतके पैसे +दिनांक +मुंबई मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेटचे दर वाढणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला ३ डिसेंबरपासून कात्री लागणार आहे. त्यामुळे आता देशात स्वस्त कॉलिंगचा टप्पा संपुष्टात येणार आहे. भारती एअरटेल व्होडाफोन आयडियाने रिचार्जचे दर ५० टक्क्यापर्यंत वाढविण्याचे जाहीर केले आहे. तर रिलायन्स जिओने रिचार्जचे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे रविवारी जाहीर केले. रविवारी दूरसंचार कंपन्यांनी नवी प्लॅन सादर केले आहेत. या नवीन प्लॅनमध्ये कॉल दरांसह इंटरनेट डेटाचे दर वाढवण्यात आले आहे. +दूरसंचार कंपन्यांमधील तीव्र स्पर्धेमुळे गेल्या ५ वर्षात मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेटचे दर वाढले नव्हते. २०१४ नंतर ग्राहकांना कॉलिंगचा दर जवळपास शून्य आहे. तर इंटरनेटच्या वापराचा दर २०१४ पासून ९५ टक्क्यांनी घसरला. २०१४ मध्ये एक जीबीसाठी २६९ रुपये मोजावे लागत होते. त्यासाठी ग्राहकाला सध्या ११ रुपये ७८ पैसे मोजावे लागतात. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयिडियाने त्यांनी अमर्यादित श्रेणीतील नवे दर जाहीर केले आहेत. हे दर पूर्वीच्या प्रिपेड प्लॅनहून ५० टक्क्यापर्यंत अधिक आहेत. नवीन दर उद्यापासून लागू होणार आहेत. तर रिलायन्सने अर्मायिदत कॉलिंग आणि डाटाचे दर ४० टक्क्यापर्यंत वाढविले आहेत. हे नवे दर ६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. +व्होडाफोनआयडियाने रविवारी प्रीपेड सेवांसाठी २ २८ ८४ आणि ३६५ दिवसांची वैधता असणारे नवी प्लॅन जारी केले. हे प्लॅन जुन्या प्लॅनपेक्षा ४० टक्क्यांनी महाग आहेत. एअरटेलचा टॅरिफ प्रतिदिन ५० पैशांपासून २.८५ रुपये इतके महाग झाले आहे. व्होडाफोनआयडियाने ऑफ नेट कॉल मर्यादा निश्चित केली आहे. तर एअरटेलने निश्चित सीमेपेक्षा जास्त वेळ ऑफ नेट कॉल केल्यास ६ पैसे प्���ति मिनिटाचे शुल्क वसुल करणार असल्याचे सांगितले. +वोडाफोन आयडिया भारती एअरटेल रिलायन्स जिओ बीएसएनएल +"" +सरकारच्या मजबुतीची संधी + +सरकारची राजकीय घडी नीट बसवून सर्वसामान्यांपर्यंत सरकार पोहोचविण्याचे अवघड काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावे लागणार आहे. मंत्र्यांना विनाकारण पाठिशी घालण्याऐवजी त्यांना परिस्थितीशी सामना करण्यासाठी मोकळे सोडून द्यायला हवे. +विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या सहकारी मंत्र्यांविरोधातील आरोप खोडून काढताना मुख्यमंत्र्यांनी हयगय केली नाही. विरोधकांशी एकहाती लढण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच अंशी त्यात त्यांना यशही मिळाले. विरोधकांचे वार होण्याआधीच मुख्यमंत्र्यांचा दांडपट्टा तयार असतो. तसे असायला कोणाचीच काही हरकत असण्याचे काहीच कारण नाही मात्र सरकार हे टीमवर्कने चालत असते. त्यामुळे सरकारमध्ये पहिली दुसरी अशी मजबूत फळी तयार करून जोपर्यंत त्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली जात नाही तोवर पक्षाचा विस्तार तळागाळापर्यंत होण्याच्या क्रियेला गती मिळत नाही. अलिकडेच राज्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. या दोन्ही पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेते मजबूत असल्याने त्यांना ही संधी साधता आली आहे. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीशी राज्याच्याच नेतृत्वाने सामना करायचा ठरवले तर ते शक्य तर होणार नाहीच आणि महत्त्वाचे म्हणजे स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी सरकारमधून नवे चेहरेही तयार होणार नाहीत. +राज्यात भाजपशिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारची तीन अधिवेशने पार पडली. ठराविक चौकटीबाहेर न जाणारे विरोधी पक्षाचे नेतृत्व म्हणा अथवा मागच्या सरकारच्या काळात केलेल्या गैरव्यवहार अनियमितता यांची भीती म्हणा विरोधी पक्षाचा आवाज जवळपास सत्ताधाऱ्यांनी दाबूनच टाकला आहे. अशावेळी प्रगतीची पावले टाकण्यासाठी सरकारला पुरेशी संधी मिळाली आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न सुरू केले असून सिंचनासाठी जलयुक्त शिवार तसेच विविध देशांचे दौरे करून तेथील उद्योग भारतात आणणे हा त्याचाच एक भाग समजला जातो. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जगात अव्वल समजल्या जाणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीशी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याबाबतचा सामंजस्य करार नुकताच पार पडला. ही कंपनी येत्या पाच वर्षांत पाच अब्ज डॉलर्स म्हणजेचे सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून ५० हजार रोजगार निर्माण होणार आहे. राज्यातील ही आजवरची मोठी गुंतवणूक असून बहुधा देशपातळीवरचीही मोठी गुंतवणूक असावी असे जाणकारांचे म्हणणे आहे. आपण गेले काही दिवस विविध ठिकाणांना भेट देत होतो. पण महाराष्ट्र हाच आमचा फोकस होता असे फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ महाराष्ट्र हा अनेक कंपन्यांसाठी फोकस आहे. आता केवळ या कंपन्यांपर्यंत पोहोचण्याचे काम राज्यकर्त्यांना करावे लागणार असून तसा त्यांचा त्या दिशेने प्रवास सुरू आहे. +युती सरकार राज्याचा कसा आणि किती विकास करतेय याचा लेखाजोखा योग्यवेळी मांडता येईल मात्र सध्या तरी सरकारची राजकीय घडी नीट बसवून सर्वसामान्यांपर्यंत सरकारचे काम पोहोचविण्याचे अवघड काम फडणवीस यांना करावे लागणार आहे. मंत्र्यांना विनाकारण पाठीशी घालण्याऐवजी त्यांना परिस्थितीशी सामना करण्यासाठी मोकळे सोडून द्यायला हवे. कॅबिनेट मंत्रिपद ही छोटी जबाबदारी नसून हे पद सरकारचे प्रतिनिधित्व करणारे आहे. संसदेमध्ये ललित मोदीपासून ते व्यापम घोटाळ्यापर्यंत अशा सर्व मुद्यांवर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले. मात्र पंतप्रधान कोणाची बाजू घेण्यासाठी सरसावलेले नाहीत. विरोधकांच्या आरोपांच्या आरोपांमधून जे अस्सल असेल ते नवी झळाळी घेऊन बाहेर पडेलच. ज्यांच्यात ताकद नसेल त्यांना योग्य अनुभवही मिळेल. +आधीच्या काँग्रेसराष्ट्रवादी आघाडी सरकारने अनेक चेहरे महाराष्ट्राला दिले. काही चेहऱ्यांवर भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडाले असले तरी असे अनेक चेहरे होते ज्यांच्यामुळे त्या जिल्ह्यांचा विकास होऊ शकला. युती सरकारवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रिमोट जोरदार चालायचा तरीही छगन भुजबळ नारायण राणे दिवाकर रावते यांच्यासह नितिन गडकरी एकनाथ खडसे असे नेते राज्यपातळीवर पुढे आले. या नेतृत्वाने स्थानिक पातळीवरच्या नवख्या उमेदवारांना बळ दिल्याने नेतृत्वाची शृंखला वाढतच गेली. सध्या राज्याच्या नेतृत्वाच्या आजुबाजूला दोनचार नेहमीचेच चेहरे फिरताना दिसत आहेत. मुख्यमंत्री आपले खास आहेत ही शेखी मिरविण्यात ते धन्यता मानतात मात्र याच�� मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेला धक्का बसतोय त्याचे काय अजित पवारांचा एखाद्या कामासाठी फोन गेल्यास आजही सरकारमधील काही मंत्री सावरून फोन घेतात. सरकारमधील हे कच्चे दुवे पक्के करण्याचे काम मुख्यमंत्र्यांना करावे लागणार आहे. मुख्य सचिवांपासून ते सचिवांपर्यंत सर्वच नोकरशहावर्गाला तिरके चालू न देता सरळ करण्याची धमक मुख्यमंत्र्यांनी दाखवायला हवी. याकूब मेमनला ज्या दिवशी फाशी द्यायची होती त्याची आदली पुर्ण रात्र मुख्यमंत्र्यांनी जागून काढली सकाळी साडेसातनंतर ते झोपायला गेले मात्र याच याकूब मेमनच्या फाशीच्या तयारीसाठी राज्याच्या पोलिस प्रमुखांनी मुंबई वा नागपूरमध्ये जाऊन कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेणारी एखादी बैठक घेतल्याचे ऐकिवात नाही. +माजी मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख यांचे व्यक्तिमत्त्व आपणास आवडायचे असे फडणवीस यांनी अलिकडेच एका खासगी कार्यक्रमात सांगितले होते. एखाद्या अधिकाऱ्याने विनाकारण फायलींमध्ये काडी करण्याचा प्रयत्न केल्यास विलासराव देशमुख त्यांच्या भाषेत दम द्यायचे. अधिकारी खूपच मोठा असेल तर ते बैठकीत त्याच्याकडे न बघता त्याला जे बोलायचे असेल ते बोलायचे. विविध समाजातील नेतृत्व कसे पुढे येईल आणि त्याचा पक्षाला कसा फायदा होईल याकडेही त्यांचे काटेकोरपणे लक्ष असायचे. सहकारी मंत्र्यांकडून काम करून घेण्यातही त्याचा हातखंडा होता. सभागृहात एखादा मंत्री खूपच अडचणीत आला तरच ते उठून पुढची परिस्थिती हाताळायचे. तसेच काहीसे राज्याच्या सध्याच्या नेतृत्वाला जमवून आणावे लागणार आहे. स्वतः सगळी कामे करण्यात वेळ आणि ऊर्जा खर्ची घालण्याऐवजी त्यांना इतरांकडून काम कसे करवून घ्यायचे असते याची कला आत्मसात करावी लागणार आहे. शिवसेना सहजासहजी सत्ता सोडून जाणार नाही याचा अंदाज आतापर्यंत आलाच असेल. त्यामुळे परिस्थितीचा फायदा घेऊन जमेल तेवढा सरकारचा विस्तार करण्याची संधी जर राज्याच्या नेतृत्वाने गमावली तर विदर्भाचे ऋण न फेडताच त्यांना पायउतार होण्याची वेळ येईल. + +सरकारच्या मजबुतीची संधी... +शहकाटशहाचे अधिवेशन... +विरोधकांची फूट सरकारच्या पथ्यावर... +अन्नदाता याचकाच्या भूमिकेत... +स्वयंघोषित मुख्यमंत्र्यांची गोची... +श्रमिकांच्या नशेवर हवा सुविधांचा उतारा... +पन्नाशीची शिवसेना कात टाकणार... +भापचा डबल गे��... +दुष्काळमुक्तीसाठी हवा लोकसहभाग... +भाजपशिवसेनेचा महापालिकेत कस... +"" +नेवासा पोलिसांवर घर देता घर... म्हणण्याची आली वेळ +मुख्य पान सार्वमत नेवासा पोलिसांवर घर देता का घर म्हणण्याची आली वेळ +नेवासा पोलिसांवर घर देता का घर म्हणण्याची आली वेळ + नेवासा येथील पोलीस बंगल्याची झालेली दुरवस्था. + तीनपैकी केवळ एकाच वसाहतीचा वापर निरुपयोगी झाल्याने दोन वसाहती अनेक वर्षांपासून बंद +नेवासा बुद्रुक वार्ताहर नेवासा शहरातील हजार नागरीकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार्या नेवासा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या तीन सरकारी वसाहतींची दुरवस्था होवून मोडकळीस आलेल्या असल्याने पोलिसांना सध्या कोणी घर देता का घर म्हणत शहराच्या विविध भागात खासगी घर शोधण्याची वेळ आली आहे. +कामगिरी बजावताना जरासा कसूर झाला तरी जाब विचारणारे सर्वच वरिष्ठ मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरात विविध ठिकाणी खासगी खोल्यांचा शोध घेत पोलिसांना फिरावे लागत आहे. चोहोबाजूने घाणीच्या विळख्यात अडकलेल्या या वसाहतींचे नुतनीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु सरकारी काम अन् सहा महिने थांब या प्रमाणे गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रश्न भिजत पडलेला आहे. +तालुक्याचे ठिकाण असलेल्या नेवासा शहराची लोकसंख्या हजाराच्या जवळपास आहे तर गावांचा कारभार नेवासा पोलीस ठाण्याच्या अतंर्गत येत आहे. चार अधिकारी व पोलीस कर्मचारी येथे कार्यरत आहेत. पोलिसांच्या निवासासाठी एकूण तीन ठिकाणी वसाहती आहेत. +परंतु त्यातील दोन गेल्या कित्येक वर्षापासून अतिशय जिर्ण व निरुपयोगी झाल्याने वापरात नाहीत. बाजार तळालगतच्या एकमेव वसाहतीचा सध्या वापर होत आहे. परंतु तिचीही अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. या ठिकाणी सध्या फक्त कुटुंबे जिव मुठीत धरून रहात आहेत. +गटारीच्या पाण्याने वेढलेल्या या वसाहतीत नेहमीच डुकरांचा वावर असतो. विषारी साप घरात निघण्याचे प्रकार तर नित्याचेच झाले आहेत. गटारीच्या दुषित पाण्याने या कुटूंबांचा आरोग्याचा प्रश्न तर नेहमीचाच झाला आहे. अनेक पोलिसांचे कुटुंब अजून निवासस्थानापासून वंचित आहेत. सुसज्ज निवासव्यवस्था नसल्याने पोलिसांना राहण्यासाठी खासगी खोल्या शोधण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. +ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यालगतचा ब्रिटिश कालीन फौजदार बंगला व त्य���मागे असलेली पोलीस वसाहत दहाअकरा वर्षांपासून बंद असल्याने येथे फक्त भिंती शिल्लक राहिल्या आहेत. +खिडक्या दरवाजेफरश्या गायब होवून पूर्णपणे मोडकळीस येवून काट्यांनी वेढली गेली आहे. +या सगळ्या वसाहतींच्या नुतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेकदा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाला पोलीस ठाण्यामार्फत पाठवले गेले आहे. +त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. +तक्रारी करुनही दुरुस्ती नाही +पोलिसांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीबाबत पोलीस अधिकार्यांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच नगरपंचायतही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पोलीस कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली जात आहे. +पोलीस कुटूंबाचा राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना अनेकदा मागणी करूनही सरकार दरबारी हा प्रश्न भिजत पडलेला आहे. +प्रशासन मात्र याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत आहेत. +पोलीस ठाण्यालगत असणारी वसाहत बर्याच वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. +पूर्वी तेथे पोलीस अधिकारी राहत होते. +आता या वसाहतीच्या आवारात अपघाती तसेच जप्त केलेल्या दुचाकी वाहनांचा मोठा खच पडलेला आहे. + शेळीपालनाची शेतकर्यांना संधी संबंधित मजकूर +पुढार्यांच्या मांदियाळीने नेवासा तालुका गजबजणार तोफखाना गांजा प्रकरणात डिबी रडारवर चांगले गँगचा फरार म्होरक्या गणेश चांगलेला अटक +"" +सरकार आपलेच येणार फक्त सावध रहा! उद्धव ठाकरे शरद पवार यांनी साधला राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद सामना + +सरकार आपलेच येणार फक्त सावध रहा! उद्धव ठाकरे शरद पवार यांनी साधला राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद + +"" +शिवसेनाराष्ट्रवादीकाँग्रेसचेच सरकार स्थापन होणार. पण सावध रहा. सत्तेची काळजी तुम्ही करू नका. सत्ता आपण आणणारच असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना आज दिला. +राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रेनीसन्स हॉटेल येथे झालेल्या राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत त्याचप्रमाणे अंधेरी येथील ललित हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. समोरून दगाफटका करण्याचा प्रयत्न होईल. तेव्हा सावध रहा. कोणत्याही परिस्थितीत आपण सत्ता स्थापन करणारच असा विश्वास उद्धव ठाकरे या��नी आमदारांना दिला. अफवांकडे लक्ष देऊ नका. आपली एकजूट कायम ठेवा. एकमेकांची काळजी घ्या असा आपुलकीचा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला. रेनीसन्स हॉटेल येथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठकही झाली. सरकार स्थापनेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. +शरद पवार हेच आमचे नेते +आमदारांसोबत झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी आमदारांना तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का असा सवाल केला. यावर आमदारांनी अजित पवार यांचा फोन आल्याचे सांगितले. पण काहीही झालं तरी आम्ही तुमच्या सोबतच आहोत. शरद पवार हेच आमचे नेते आहेत अशी ग्वाही आमदारांनी दिली. +सकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्यांचे पत्र घेऊन जयंत पाटील राजभवनवर पोहोचले +. अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी +जयंत पाटील रवाना +. नवी दिल्लीत सुप्रीम कोर्टात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या याचिकेवर सुनावणी सुरू +दुपारी . राष्ट्रवादीचे अध्यक्ष +शरद पवार रेनीसन्स हॉटेलकडे रवाना +. सोमवारी सकाळी सुनावणी घेण्याचा सुप्रीम +कोर्टाचा निर्णय +. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रेनीसन्स हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा +. वसंतस्मृती येथे भाजप आमदारांची बैठक +. उद्धव ठाकरे यांची हॉटेल ललित +येथे शिवसेना आमदारांशी चर्चा +रात्री . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी खलबते +"" +ओशोंचं अमेरिकेतलं वादळी आयुष्य आता पडद्यावर +अमेरिकेत ते या काळात ओशो कल्टची लाट आली. या लाटेच्या ओढीनं ओशो अमेरिकेत गेले आणि त्यांनी ओरेगॉनमध्ये एका वेगळ्या जगाची निर्मिती केली. अमेरिकेतल्या त्यांच्या या वादळी आयुष्यावर जगप्रसिद्ध नेटफ्लिक्स वाईल्ड वाईल्ड कंट्री ही सहा भागांची मालिका बनवत आहे. + +नवी दिल्ली ता. एप्रिल ओशोंचे जगभर जसे फॅन फॉलोअर्स आहेत तसेच टीकाकारही. ओशोंचे विचार जेवढे बोल्ड तेवढच त्यांचं जीवनही वादळी होतं. अमेरिकेत ते या काळात ओशो कल्टची लाट आली. या लाटेच्या ओढीनं ओशो अमेरिकेत गेले आणि त्यांनी ओरेगॉनमध्ये एका वेगळ्या जगाची निर्मिती केली. त्यावरून अमेरिकेत तुफान आलं त्याचा फटका ओशोंना बसला. अमेरिकेतल्या त्��ांच्या या वादळी आयुष्यावर जगप्रसिद्ध नेटफ्लिक्स वाईल्ड वाईल्ड कंट्री ही सहा भागांची मालिका बनवत आहे. +कॅपमॅन आणि मॅक्लिन वे हे दिग्दर्शक बंधू ही मालिका बनवत असून ओशोंची ओरेगॉनमधली वादळी कारकिर्द पडद्यावर येणार आहे. मध्ये वे बंधूंना ओशोंचं अमेरिकेतलं तासांचं दुर्मिळ फुटेज मिळालं. हे सर्व फुटेज पाहून आणि प्रदीर्घ संशोधन करून हे दिग्दर्शक बंधू नेटफ्लिक्स वर तयार करताहेत. +मुक्त विचार मुक्त आचार आणि मुक्त संचार त्याला दिलेली अध्यात्माची जोड ही ओशोंच्या विचारांची ताकद होती. त्यांनी स्थापन केलेल्या आश्रमांमध्ये खुलं सहजीवन आणि तेवढच खुलं लैंगिक जिवन असल्यानं जगभरातले लोक त्याकडे आकृष्ट झाले. +विदेशी अनुयायांचा पसारा वाढत असल्यानं ओशोंनी मध्ये अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या ऑरेगॉन प्रातांत त्यांनी तब्बल हजार एकरवर रजनिशपुरम्ची स्थापना केली. रजनिशपुरम् म्हणजे एक स्वयंपूर्ण नगरच त्यांच्या शिष्यांनी वसवलं होतं. देशोदेशीचे त्यांचे अनुयायी रजनिशपुरम्ला राहायला आले. त्यांनी श्रमदान केलं सर्व कौशल्य पणाला लावलं आणि ओरेगॉनच्या खडकाळ जमीनीवर नंदनवन उभं राहिलं. सर्व जागेचा त्यांनी कायपालटही केला. छोट्या गॅरेजपासून ते विमानतळापर्यंत आणि हॉस्पिटलपासून ते अत्याधुनिक मॉलपर्यंत सर्व काही त्यांनी रजनिशपुरम् मध्ये उभं केलं. त्यांच्या रोल्स राईस गाड्यांचा ताफा आणि त्याच्या कथा त्या काळात जगभर गाजल्या. +रजनिशपुरम् ही दिसणारी बाजू असली तरी हे नगर उभारताना त्यांनी नियमांची पायमल्ली केली. कायदे पायदळी तुडवल्याचे आरोप होऊ लागले आणि स्थानिक प्रशासन विरूद्ध ओशो असा संघर्ष सुरू झाला. रजनिशपुरम्वर पोलिसांनी छापे घातले. त्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. ओशोंच्या अनुयायांनी रासायनिक प्रयोगशाळा उभारून काही बॅक्टेरियांची निर्मिती केली होती. त्याचा प्रयोग त्यांनी आश्रमातल्या लोकांवरच केला त्यात जण आजारी पडले. आश्रमात बेकायदा शस्त्रही सापडली. हे प्रकरण चिघळलं आणि त्यात ओशोंना अटक झाली. +अनेक दिवसांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर ओशोंची सुटका झाली आणि त्यांना भारतात पाठवण्यात आलं. आणि अमेरिकेतल्या ओशो पर्वावर पडदा पडला. हा सर्व काळ या मालिकांमध्ये दिसणार असून कधीही बाहेर न आलेली माहिती त्यातून कळणार आहे. + अमे��िकाआचार्य रजनीशओरेगॉनओशोभगवान + + ऐतिहासिक पन्हाळगडाला विक्रमी प्रदक्षिणा +"" +. +आपल्याकडून कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी बँकेने गांधीगिरीच्या मार्गाचा वापर करावयाचे ठरविले आहे. त्यासाठी बँक खालीलपैकी एक मार्ग अंमलात आणणार १ तंबू टाकून बसणे २ घरापुढे बॅन्ड पथकाचा वापर करणे ३ घंटानाद करणे. +ह्या कारवाईमुळे आपली समाजातील प्रतिमा आणि प्रतिष्ठा धोक्यात येणार. +स्वतच्या २०००० ग्राहकांना अशा प्रकारे सार्वजनिक अपमान आणि उपहासाचे वचन देणारी ही आहे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ग्राहकांमध्ये बहुतेक वर्षानुवर्षे त्रस्त आणि दुखी असलेले शेतकरीच आहेत. पिक नुकसानीपासून अतिरिक्त उत्पादनांमुळे कमी झालेली किंमत अगदी प्रसंगी फेकून द्यावा लागलेला माल हे सर्व अनुभवणारे शेतकरी. दुष्काळ आणि पाणी समस्येमुळे कर्ज फेडणे ज्यांना अजूनच कठीण झालेले आहे असे शेतकरी. त्यात आताच भर पडलेल्या सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निरूपयोगी घोषणेने रू. ५०० आणि रू. १००० च्या बाद होण्याने शेतकर्यांना रोजची मजूरी मजूरांना देणेही अशक्य झालेले आहे. ९ नोव्हेंबरपासून शेतमजूरांना एक पैसाही मिळालेला नाही खेड गावाचे शेतकरी एस. एम. गावळे म्हणाले. सर्व भुकेने व्याकूळ आहेत. +बँकेने पाठविलेल्या पत्रात या लेखात खाली जोडलेले आहे असे लिहिलेले आहे की ठेवीदार बँकेतून रोख रक्कम काढू शकत नाही यास शेतकरी जबाबदार आहेत. आणि बँक ताकीद देत आहे तुम्हांला याची जाणीव असायला पाहिजे की जर ठेवीदारांनी रोख मिळत नाही यासारख्या कारणाने आत्महत्या केल्यास आपल्याला जबाबदार धरण्यात येईल... +या परिस्थितीत बँकेच्या पुनर्प्राप्ती संघाच्या शेतकर्यांना धमकावण्यासाठी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबांशी झालेल्या भेटींमुळे ताण वाढतच गेला. वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की २०००० शेतकरी मिळून बँकेला १८० करोड रूपये देणं लागतात. पण त्याच बँकेला फक्त दोन साखर कारखान्यांची एकूण देणी ३५२ करोड रूपये आहे. ते दोन साखर कारखाने म्हणजे तेरणा आणि तुळजाभवानी. असे असले तरी सामर्थ्यशाली लोकांच्या नियंत्रणात असलेल्या कारखान्यांसमोर मात्र बँकेचे काही चालत नाही. सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे पाटील यांच्या मते कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे तिथे गांधीगिरी नाही. बँकेने कारखान्यांच्य�� मालकीच्या करोडो रूपयांच्या जागांवर ना जप्ती आणली आहे ना जागांचा लिलाव केला आहे. +गावांमध्ये अस्वस्थता असंतोष निर्माण करणार्या पत्राचे लेखक घोणसे पाटील यांच्या मते ही गांधीगिरी ची योजना श्री. अरूण जेटली यांच्या भाषणावरून सुचलेली आहे. उस्मानाबाद शहरातील बँकेच्या मुख्य कार्यालयात आमच्याशी बोलत असताना त्यांनी आपल्या कारवाईचे समर्थनच केलेले आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान अर्थमत्र्यांनी थकबाकीदारांविरूद्ध कडक कारवाई करण्याची ताकीद दिलेली आहे त्यावरूनच आम्ही हे पाऊल उचलले आहे. +डावीकडे विजय घोणसे पाटील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक उस्मानाबाद शहरातील बँकेच्या मुख्य कार्यालयात. उजवीकडे लोहारा ब्लॉक मधील शेतकरी त्यांना भेडसावणार्या समस्या समजावून सांगत आहेत +पत्राचा मसुदा मी लिहिला आहे घोणसे पाटील म्हणतात. आणि मी त्याबाबत गंभीर आहे. आम्हांला मार्च २०१७ पर्यंत अकार्यक्षम मालमत्ता १५ टक्क्यांच्या एकूण कर्जाच्या खाली आणायची आहे. मला ह्याचा सतत पाठपुरावा करावाच लागणार. माझ्याकडे दुसरा मार्ग नाही. हा मसुदा कोणताही कायदेशीर सल्ला न घेता लिहिला गेला असल्याचे आणि बँकेच्या संचालक बोर्डास सादर केल्यानंतर बोर्डाने तो मान्यही केला असे ते मान्य करतात. +अनेक पत्रांवर ऑक्टोबरची तारीख दिसते पण शेतकर्यांनी ते उडवून लावलं. आम्हांला हे पत्र १५ नोव्हेंबर नंतर घरी मिळालं. थोडक्यात ही पत्रे निश्चलनीकरणानंतर बाहेर आली. उपरोधाची बाब म्हणजे ज्यांना हे पत्र २ डिसेंबरला प्राप्त झाले त्यांच्यापैकीच एक आहेत मनोहर येलोरे. लोहारा गावातील ते एक सामान्य शेतकरी होते आणि बँकेचे रू. ६८००० फेडता न आल्यामुळे त्यांनी २०१४ मध्ये आत्महत्या केली. +उस्मानाबादेतील नागुर गावाच्या लोहारा ब्लॉकमध्ये अनेक गावांमधून शेतकरी एकत्र आले आणि ते पत्रामुळे हादरलेले असल्याचे आम्हांला सांगत होते अशा प्रकारे आमचा अपमान होत असेल तर आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहात नाही. खुद्द राज्य सरकारची स्वतची नोंद आहे की उस्मानाबाद आणि यवतमाळ हे महाराष्ट्रातील सर्वांत जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत. आणि देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात शेतकर्यांच्या आत्महत्येचा प्रश्न हा सर्वाधिक गंभीर आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्यूरोच्या मते १९९५ ते २०१४ दरम्यान कमीतकमी ६३००० आत्महत्या झालेल्या आहेत. +व्हिडिओ नागुर खेड कष्टी आणि इतर गावांमधील शेतकरी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पत्र दर्शवित आहेत ज्यात त्यांना गांधीगिरी करून अपमानित करण्याची धमकी देण्यात आलेली आहे २९ नोव्हेंबर २०१६ +येथे निश्चलनीकरणामुळे बँक आणि बँकेचे ग्राहक दोघांनाही सारखाच फटका बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. अपुर्या चलनामुळे दोघांचीही पिळवणूक झालेली आहे. निश्चलनीकरणाच्या घोषणेनंतर सहकारी बँकांना बाद केलेल्या नोटा बदली करून घेण्यासाठी केवळ तीन दिवस दिलेले होते. इतर सर्व बँकांना मात्र २९ नोव्हेंबर पर्यंत मुभा होती. दोन मोठ्या थकबाकीदारांनी ३५२ करोड रूपयांतून एकही पैसा न दिल्याने उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आधीच संकटात होती. येथील शेतकर्यांचं म्हणंण आहे की बँक त्याचा राग आमच्यावर काढत आहे आम्ही निदान काहीतरी कर्ज फेडण्याचा प्रयत्न केलेला आहे. +९ नोव्हेंबर नंतर रोख बंदीमुळे शेतकरी मजूर आणि दुकानदार अतिशय नाजूक परिस्थितीत कसाबसा टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. खेडचे एस.एम. गावळे तपशीलात सांगतात मजूरांकडे पैसे नसल्यास ते जेवू शकत नाहीत. पण त्यांच्यावतीने आम्ही दुकानदारांना हमी दिली. मजूर उधारीवर किराणा सामान घेत आहेत. +खरं तर या मजूरांप्रमाणे स्थानिक दुकानदारही त्यांचा माल कुठल्यातरी घाऊक व्यापार्यांकडून उधारीवर आणत आहेत. याचाच अर्थ मजूर शेतकरी आणि दुकानदार हे सर्व अशा समान परिस्थितीत अडकलेले आहेत जिचा विस्फोट कधीही होऊ शकतो. +नागुर गावात संतप्त गावकरी सांगत आहेत की कर्जाची रक्कम अव्वाच्या सव्वा फुगविली आहे +यात अजून एका फार मोठ्या समस्येची भर पडलेली आहे. काही वर्षांपूर्वी बँकेने पिक कर्ज आणि मुदत कर्ज संकुचित करून शेतकरी बँकेला किती देणं लागतात याच्या आकड्याचे पुनर्लेखन सुरू केले. उस्मानाबाद सहकारी बँकेने हे गेल्या काही वर्षांत अनेकदा केले. ही तीच फुगविलेली रक्कम आहे जी आता बँक शेतकर्यांना फेडायला सांगत आहे. खरोखरच २०००० शेतकर्यांचे १८० करोड रूपयांचे कर्ज ही टप्प्याने टप्प्याने पुनर्लिखित केलेली रक्कम आहे. शेतकर्यांनी कर्ज म्हणून घेतलेली मुद्दल रक्कम ८० करोड रूपये आहे. +पिक कर्ज हे रोख उधारी���्या स्वरूपात लघुमुदतीसाठी शेतकर्यांनी घेतलेले कर्ज असते. त्यांच्या रोजच्या शेतीशी संबंधित कामांसाठी किंवा हंगामाशी हे कर्ज थेट निगडित असते. ह्या रकमेतून शेतकरी बियाणे खते कीटकनाशके आणि इतर आवश्यक जिन्नस विकत घेऊ शकतात तसेच त्यातून मजूरांची मजूरीही दिली जाऊ शकते. आवश्यकतेनुसार त्यांच्यासाठी मंजूर केलेल्या कर्जाच्या मर्यादित रक्कमेतून ते रोख पैसे काढून घेऊ शकतात. सामान्यत पिक कर्जावरील व्याज दर हा सात टक्क्याहून अधिक वाढत नाही त्यातील चार टक्के हे राज्य सरकारद्वारे दिले गेले पाहिजे. ह्या प्रकारच्या कर्जांचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक असते. +मुदत कर्ज हे भांडवली गुंतवणूकीसाठी घेतले जाते जसे की यंत्रांची खरेदी सिंचनाचा खर्च आणि तत्सम खरेदी. ह्या कर्जाच्या परत फेडीची मुदत ३७ वर्षांची असते. त्याचे व्याज दर चक्रवाढ दर पिक कर्जाच्या दरांच्या रक्कमेच्या दुप्पट रक्कम मिळेल अशा पद्धतीने लावले जातात. +औरंगाबादच्या बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सरचिटणीस धनंजय कुलकर्णी आमच्यासोबत आहेत आणि त्यांनी उस्मानाबाद सहकारी बँकेची पत्रे आणि सूचनांचे बारकाईने निरीक्षण केले. उस्मानाबाद सहकारी बँक आणि इतर बँका ह्यांनी काय केलंय माहित आहे का!... ते म्हणतात गावकर्यांची पिक आणि मुदत कर्जे संकुचित करून त्यांचे रुपांतर नवीन मुदत कर्जात केलेले आहे. आणि त्याला पुनर्लिखित रक्कम म्हणून नाव दिलंय. यासारख्या सहकारी बँका ह्या कर्जावर १४ टक्क्यांचा व्याज दर लादतात. पण ज्यांच्या द्वारे प्रत्यक्षात कर्ज वितरित केले गेले त्या पातळीवरील सहकारी संस्थांकडून अतिरिक्त २४ टक्के व्याजदर त्यात अजून टाकलेला आहे. म्हणजे शेवटी कर्जदार १८ टक्के चक्रवाढ व्याज दराने कर्ज फेडतो. +विजेवर चालणारी मोटार आणि पाइपलाइन बसवून घेण्यासाठी खेड गावच्या शिवाजीरावसाहेब पाटीलांनी २००४ मध्ये रू. १.७८ लाखाचे कर्ज घेतले. सुरूवातीच्या वर्षांमध्ये त्यांनी रू. ६०००० परत फेडले. पण ते पुन्हा पिक कर्ज आणि मुदत कर्ज यांचे एकत्रीकरण करण्याच्या पुनर्लेखनाच्या बँकेच्या तांत्रिक भाषेत एकाहून जास्त वेळेस अडकले. आणि आता ते बँक मला सांगतात की मी रू. १३ लाख देणं आहे पाटील रागाने बोलले. अचानक डझनभर शेतकरी उभे राहिले आणि सर्वांनी एकत्र बोलायला सुरूवात केली. त्या सर्वां���ी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांना पाठविलेल्या सूचना पत्रे बरोबर आणलेली आहेत. +नागुरमध्ये एका शेतकरी क्रेडिट सहकारी संस्थेकडून घेतलेल्या स्वतच्या कर्ज खात्याचा सारांश दर्शवित आहे संस्थेच्या पातळीवर अतिरिक्त २४ टक्क्यांचा व्याज दर लादला जातो +आम्हांला मान्य आहे की आम्ही बँकेचं देणं लागतो नागुरमध्ये दशकांपासून शेती करणारे बाबासाहेब विठ्ठलराव जाधव म्हणतात. आणि हेही खरंच की आम्ही कर्ज परतफेड केलं पाहिजे. पण सध्या आम्ही ते करू शकत नाही आहोत. अनेक दुष्काळ आणि वाईट हंगामानंतर यावर्षी चांगला पाऊस आम्ही पाहू शकलो इकडच्या शेतकर्यांना चांगले खरीप पिक मिळाल्यानंतर आता अपेक्षा आहे की यंदा रब्बी पिकेही चांगली होतील. त्यामुळे आम्ही कर्ज पुढच्या वर्षी हप्त्यांमध्ये देऊ शकू. यावर्षी हप्ता दिल्यास आम्ही काय खायचं आम्ही तर भुकेने मरून जाऊ. कर्जाचे पुनर्लेखन ही फसवणूक असून ते बँकेच्या नियमांविरूद्धही आहे. त्यामुळे आमचं कर्ज दुप्पटच काय तर चौपट फुगवलेले आहे. सरकार कॉर्पोरेट कंपन्यांना आणि गर्भश्रीमंतांना व्याज माफी किंवा सूट देतंय पण त्रस्त शेतकर्यांवर मात्र कडक कारवाई करतंय. +ह्यातील अनेक कर्ज आणि त्यांचे पुनर्लेखन हे चुकीच्या वेळीस लादले गेलेले दिसते. महाराष्ट्रातल्या शेतीसमस्यांचा काळ त्यांच्या या पुनर्लेखनामुळे आखला गेल्याचे दिसत आहे. ह्याची सुरूवात १९९८ च्या सुमारास झाली २००३०४ मध्ये त्यात खूप वाढ झाली आणि २०११ मध्ये तर या समस्येने कळसच गाठला. चार वर्ष शिवाजीराव सांगतात चार वर्ष माझ्याकडे ३००४०० टनाचा ऊस पडून होता जो मी विकू शकलो नाही. कारखान्यांचे कारखाने ऊसाने भरून पडले होते आणि त्यांनी ऊस उचलायला नकार दिलेला. मी दिवाळखोरीत होरपळलो. आणि आता ह्या मागणीने त्रस्त झालोय. आमच्या कुटुंबाची १५ एकर कोरडवाहू जमीन मी विकली. पण तरीही हे ओझं मला झेपणार नाही. +या गावांमध्ये बहुतेक रब्बी पिकाचे बियाणे ८ नोव्हेंबरपूर्वी पेरले गेले होते. पण त्यानंतरच्या व्यवहारांवर मात्र फार परिणाम झालेला आहे. खरीप पिकांच्या किंमती गडगडल्या आहेत आणि व्यापारी पिकांची योग्य किंमत आम्ही जुन्या नोटा स्वीकारल्या तरच देत आहेत शेतकरी सांगतात. +इथे बँकेत पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे जर कारवाई केली तर काय परिणाम होतील याची चर्चा आम्ही केल्यानंतर आता वातावरण बर्यापैकी निवळलं आहे खरंतर तेही विचार करू लागले दुखी झाले. +कार्यकारी संचालक घोणसे पाटील स्वत अशाच समस्येचा सामना करत आहेत. त्यांनाही दुसर्या जिल्ह्यातून एका सहकारी बँकेकडून आगाऊ न दिलेला परताव्यासाठी अशीच ताकीद मिळालेली आहे. त्यांना आणि त्यांच्या काही वरिष्ठ सहकार्यांना आता परिस्थिती कशी चिघळू शकेल याची थोडी जाणीव आल्यासारखे दिसत आहे. आता जर शेतकर्यांनी आत्महत्या करायला सुरूवात केली तर काय होईल आणि त्यासाठी बँकेने पाठविलेल्या पत्राला आणि बँकेला जबाबदार धरले तर पण जशी आमची निघायची वेळ झाली तसं घोणसे पाटील म्हणतात ह्या पुनर्प्राप्ती अभियानाशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नाही. +उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकर्यांना उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पाठविलेले पत्र +उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि +मुख्य कार्यालय उस्मानाबाद +दिनांक १४ १० २०१६ +उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या आजच्या आर्थिक स्थितीची कल्पना आपणास असेलच. बँकेकडे आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे ठेवीदारांचा रोख बँकेवर आहे. एकीकडे शेती व बिगरशेती मधील वाढलेली थकबाकी आणि त्यामुळे बँकेकडील रोखता व तरलता संपुष्टात येण्याची भिती या दुहेरी चक्रामध्ये सध्या जिल्हा बँक अडकलेली आहे. यातुन मार्ग काढणेसाठी सध्यातरी बँकेपुढे थकीत कर्जवसुली मधून उपलब्ध होणार्या रक्कमेशिवाय दुसरा मार्ग नाही किंवा पर्याय दिसत नाही. +वास्तविक पाहता बँकेचे आपले कडील येणे बाकी थकबाकी वसुली न दिल्यामुळे ठेवीदारांना ठेवीची रक्कम मागताक्षणी व मागेल तेवढी उपलब्ध करून देता येत नाही. परिणामी ठेवीदारांची मोठ्या प्रमाणावर बँकेबाबत नाराजी आहे. तसेच बरेचसे ठेवीदार ठेवीच्या रक्कमा परत न दिल्यास आत्महत्या करण्यासंबंधाने निवेदन देत आहेत आणि कोणी एखाद्या ठेवीदाराने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेतल्यास यास आपणास जबाबदार धरण्यात येईल याची कृपया जाणीवपूर्वक नोंद घ्यावी. +आपण समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती आहात. आपणाकडे लोहारा या शाखेशी संलग्न नागुर या वि. का. सेवा सोसायटीचे कर्ज सन २५१२००० पासून थकीत आहे. आपल्या सारख्यांच्या थकबाकीमुळे बँकेकडील रोख निधी उपलब्ध होत नाही. परिणामी आम्ही परिणामकारक बँकींग करू शकत नाही. +बँकेच्या मा. संचालक मंडळ ��रिष्ठ स्तरावरील अधिकारी व कर्मचारी संघटनेने थकीत कर्ज वसुली संबंधीने थकबाकीदाराचे घरापुढे गांधीगिरी च्या मार्गाने १ टेन्ट टाकून बसणे २ घरापुढे बॅन्ड पथकाचा वापर करणे ३ घंटा नाद करणे या सारखे प्रकार करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारच्या कार्यवाहीमुळे आपली समाजातील प्रतिमा प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते म्हणून पथकाकडून अशा प्रकारची संभाव्य कार्यवाही टाळावयाची असेल तर आपण तातडीने आपलेकडील थकीत कर्ज व्याजासह येत्या ३० दिवसांत संबंधीत बँक शाखेत रोखीने भरणा करून पावती घ्यावी अन्यथा वसुली पथकाकडून वर उल्लेख केल्याप्रमाणे कार्यवाही होईल. हे पत्र मुद्दामहून आपणास लिहीत आहोत त्यामुळे आपणास जाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे. +कर्ज वसुली देऊन अप्रिय घटना टाळण्याचा निश्चितच आपण प्रयत्न कराल यात आम्हांला शंका नाही. +कळावे सहकार्य अपेक्षीत +कर्जबाकीचा तपशील +कर्जाचा प्रकार मुद्दल १ ३६ ३०० व्याज ३४ ८९०. एकूण ४ ८५ २३० +कर्जाचे तपशील प्रत्येक शेतकर्याला पाठवलेल्या मूळ पत्रात आहेत +सही केली +विजय एस. घोणसे +सर्व छायाचित्रे पी. साईनाथ +"" +भारतात ऑनलाइन डेटिंगचा गप्पा नोकरी रोजगार रस्त्यांची लांबी +मी अनुभवल्या आहेत बद्दल लेखन किंवा बनवून ब्लॉक सह काही असामान्य गोष्टी त्यामुळे आपल्याला आवडत असल्यास माझ्या क्रियाकलाप द्या काम आणि तातडीने आवश्यकता आहे किंवा कोड अनुभव येत आणि चांगले मागील काम किंवा नवीन ही उत्तम संधी आहे. अधिक तपशील सह सामायिक केली जाईल निवडलेले उमेदवार आहे. आणि सामग्री लेखक कोण देऊ शकता जास्तीत जास्त वेळ लेखन सामुग्री. विषय असेल वेगवेगळ्या आणि होईल या ब्लॉग पोस्ट. शब्द संख्या सुमारे असेल शब्द. सर्व्ह करू शकता सेवा दीर्घकालीन म्हणून मी पास सतत कार्ये. मला माहीत आहे करा कोट फक्त आपण पूर्ण सर्व खाली निकष आहे. आम्ही सक्षम होणार नाही विचार या आवश्यकता. असणे आवश्यक आहे किमान वर्ष अनुभव मोबाइल डेटिंगचा साइट विकास. आवश्यक अनुभव आहे विकास वापरून काय प्रतिक्रिया मुळ तंत्रज्ञान अशा डेटिंगचा साइट धावा दंड तर दोन्ही आणि साधने. पासून असणे आवश्यक आहे हैदराबाद स्थान आहे. असणे आवश्यक आहे अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती प. पूर्ण तपशील आहे. ई. जी जिच्यामध्ये शरीर वैशिष्ट्य इंजिन आकार वजन ब्रेक्स क्षमता इंजिन निलंबन सुरक्��ितता व सुरक्षा सोई इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आतील तपशील स्तंभ ज्ञानीबाहय तपशील स्तंभ ज्ञानीप्रदान करा नमुना म्हणून खाली आहेत माजी शो मेरीहे एक आहे हजारो भविष्यातील प्रकल्प प्रत्येक देशात या सुंदर जगातसर्व आपल्या संवाद असणे आवश्यक आहे थेट मला. संपर्क करू नका जागतिक दयाळू करोडपती किंवा त्यांच्या सदस्य कोणत्याही किंवा प्रशासक किंवा कर्मचारी किंवा नेते. मी पूर्णपणे प्रभारी हे मी इच्छित तपशील क्रीडा प्रशिक्षक कोण गाडी मध्ये अकादमी आणि स्टेडियम. मी इच्छित नाव आणि मोबाईल नंबर त्या पाहण्यासाठी लॉगिन केले जाईल पासून माझे शेवटी आणि त्या नंतर प्रशिक्षक आहे सत्यापित नंतर रक्कम पूर्ण केले जाईल. मी वर रोज मी प्राप्त करण्यास सक्षम किमान नंतर तो चांगला आहे. मी इच्छित तपशील क्रीडा प्रशिक्षक कोण गाडी मध्ये अकादमी आणि स्टेडियम. मी इच्छित नाव आणि मोबाईल नंबर त्या पाहण्यासाठी लॉगिन केले जाईल पासून माझे शेवटी आणि त्या नंतर प्रशिक्षक आहे सत्यापित नंतर रक्कम ते पूर्ण होईल. मी वर रोज मी प्राप्त करण्यास सक्षम किमान नंतर तो चांगला आहे. समावेश ग्राफिक्स महामार्ग आयडी बॅज हॉल माहिती फलक आणि निदेशक माहिती फलक आधारित रचना थोडक्यात ग्राफिक्स अंदाजे साठी अंतिम मोठ्या प्रिंट उत्पादन फ्लेक्स आणि स्वरूप आणि शिल्लक प्रतिमा स्वरूप आहे. अनुभव मी एक सराव डॉक्टर स्वत आणि चालवा अनेक गहन काळजी युनिट ओलांडून दिल्ली एनसीआर आणि आता योजना सुरू करण्यासाठी एक डॉक्टर भरती एजन्सी आहे. आणि परत कार्यालयात व्यक्ती कोण सामील होऊ शकतात लगेच. +चांगले असावे असलेल्या हिंदी आणि इंग्रजी संवाद. आकर्षक पगार आणि प्रोत्साहन. स्थान टायटॅनियम हाइट्स मकर. बाग अहमदाबाद मी शोधत कॉलर कोण बोलू शकतो इंग्रजी हिंदी किंवा तामिळ. या जाईल साठी विक्री एक शैक्षणिक उत्पादन आणि आम्ही अदा आवडेल आधारावर प्रति कॉल केले आणि तेथे जाईल अतिरिक्त रक्कम आपण हे करू शकता की मिळविण्याचे प्रत्येक रूपांतरण. आम्ही एक कंपनी सहभागी उत्पादनात कच्चा माल साठी धातू ओतण्याचा कारखाना उद्योग. आमच्या सामग्री आहे मुख्यतः तांत्रिक निसर्ग आणि लक्ष्यित करण्यासाठी एक अतिशय विशिष्ट औद्योगिक प्रेक्षक. आम्हाला हे मी शोधू इच्छित निर्माता कोण निर्मिती इंजेक्शन पंप इंजेक्शनच्या दुसर्या निर्माता कोण निर्मिती कास्ट लोह भाग ट्रॅक्टर नाही. निर्माता कोण निर्मिती पाणी पंप जॉन डीअर आणि इतर ट्रॅक्टर दुसर्या निर्माता कोण निर्मिती हायड्रॉलिक पंप साठी ट्रॅक्टर आणि इतर युटिलिटी वाहने. अधिक तपशील मध्ये अन्वेषण करण्यासाठी व्यवसाय संधी मध्ये फेब्रुवारी. मी आवश्यक कोणीतरी मार्गदर्शन त्याला त्याच्या माध्यमातून प्रवास प्रवास रेस्टॉरंट टॅक्सी हॉटेल्स आयोजित सभा बद्दल समजावून ठिकाणी आणि व्यवसाय आणि त्यामुळे वर. आम्ही कव्हर करेल मार्गदर्शक निवास आणि प्रवास खर्च. आमच्या लक्ष्य ईमेल असणे आवश्यक आहे स्वत चे डोमेन नाही पासून मुक्त ईमेल. आम्ही आवश्यक पेक्षा अधिक एल ईमेल विशिष्ट हैदराबाद दोन्ही ब्रॅन्डन आणि इ. स. +एचआर नवीन भरती करण्यासाठी शोध काही तो उमेदवार. नवीन भरती गरजा हाताळण्यासाठी शोध उमेदवार कॉल उमेदवार मुलाखत वाटाघाटी पगार किंवा इतर संबंधित तास काम. विकासक आमच्या भारतीय कंपनी आहे. एचआर नवीन भरती करणे आवश्यक आहे अनुभव आहे हा एचआर डोमेन आणि अधिक माहिती देण्यात येईल निवडलेल्या एचआर नवीन भरती. स्थान आवश्यक पाटील आणि मुलाखतही घेतली. नवीन भरती करणे आवश्यक आहे लोक देणारं अत्यंत आयोजित आणि तांत्रिकदृष्ट्या जाणकार व्यवस्थापित करण्यासाठी अनेक डाटाबेस. अनुभव असणे आवश्यक आहे विविध पाटील तंत्र आहे. एचआर नवीन भरती करण्यासाठी शोध काही तो उमेदवार. नवीन भरती गरजा हाताळण्यासाठी शोध उमेदवार कॉल उमेदवार मुलाखत वाटाघाटी पगार किंवा इतर संबंधित तास काम. आधारित स्थान आहे. काम स्थान काही हरकत नाही आपण इच्छुक घरी काम काही हरकत नाही. पाहिजे अत्यंत विश्वास सक्षम विकसक. अधिक तपशील वर आपल्याला काही सानुकूलित पृष्ठे वर्डप्रेस सह कार्यक्षमता जसे लॉगिन आणि साइन अप करा आणि पेमेंट गेटवे एकीकरण हे मी आवश्यक एन. काही ऐच्छिक पृष्ठे वर्डप्रेस सह कार्यक्षमता जसे लॉगिन आणि साइन अप करा आणि पेमेंट गेटवे एकीकरण हे मी गरज पुढील तास. कृपया लक्षात ठेवा बोली आधारित चार्टर्ड पाहण्यासाठी लॉगिन प्रदान खाती आणि वैयक्तिक कर परत आउटसोर्सिंग सेवा ब्रिटन आणि आयर्लंड ज्यात हिशेब ठेवण्याची वैयक्तिक कर कॉर्पोरेट खाती आणि कॉर्पोरेट पाहण्यासाठी लॉगिन आहेत सध्या शोधत विस्तार आमच्या नेटवर्क मध्ये ब्रिटन आणि आयर्लंड. आम्ही शोधत आहात व्यवसाय विकास व्यवस्थापक मध्ये आधारित युनायटेड किंगडम ऍमेझॉन स्टोअर मध्ये जपान पण अयशस्वी. मी गरज एक रस्त्यांची लांबी आला कोण त्यांच्या स्वत च्या कंपनी मध्ये नोंदणीकृत मी भाड्याने इच्छित कोण कोणीतरी मला मदत करू शकता मध्ये लेखन आढावा भारतीय शेअर दलाल मध्ये एक व्याख्या स्वरूप आहे. मी संलग्न एक नमुना. माहिती पाहिजे दाखल प्रकारे तो तेथे गेले नमुना आहे. मी आवश्यक आहे असे समान जवळ बद्दल शेअर दलाल आधी पण मी इच्छित आहे याची खात्री करण्यासाठी गुणवत्ता काम. हे काम समावेश गोष्टी प्रति पुनरावलोकन. शब्द डॉक. नाही शोधत आहे तापट डेटा विज्ञान विकसक आणि मशीन शिक्षण विकसक कोण तयार करू शकता अनुप्रयोग वर अनेक आवश्यकता आहे. कोणीतरी एक उद्योजक मानसिकता मी शोधत कॉलर कोण बोलू शकतो इंग्रजी हिंदी किंवा तामिळ. या जाईल साठी विक्री एक शैक्षणिक उत्पादन आणि आम्ही अदा आवडेल आधारावर प्रति कॉल केले आणि तेथे जाईल अतिरिक्त रक्कम आपण हे करू शकता की मिळविण्याचे प्रत्येक रूपांतरण. विकासक कोण विकसित करू शकता एक डेटिंगचा साइट नक्की समान त्याचे संदर्भ डेटिंगचा साइट आणि वितरित आत आठवड्यात जास्तीत जास्त. बॅकएंड देखील आवश्यक आहे कृपया विचारू नका कोणत्याही आगाऊ भरणा रक्कम म्हणून असे केले फक्त क्लायंट समाधान आणि एकदा ग्राहकांच्या. अपवाद नाही या बजेट आहे रुपये. फक्त गंभीर जणांची कोण सहमत शकता वरील अटी व डी. पाहिजे प्रशासन विक्रेता आणि ग्राहक विभाग. विक्रेता यादी त्यांच्या उत्पादने आणि इतर तपशील आणि निवड लक्ष्य ग्राहक बेस गट. प्रशासन नियंत्रित होईल. मध्यम आणि प्रकाशन विक्री व्यवहार करण्यासाठी निवडले समुदाय स्वरूपात एक करार आहे. पुश एसएमएस सूचना पाठविले जाऊ नये सर्व निवडलेले ग्राहक. ग्राहकांना खरेदी करार आणि देणे मी आवश्यक आहे आपण विकसित करण्यासाठी काही. भाषा समावेश असेल. गरज आहे आपण विकसित करण्यासाठी काही. भाषा समावेश असेल पायथन जावास्क्रिप्ट मोबाइल डेटिंगचा साइट विकास. शोधत एक दीर्घकालीन विकसक आपण असू शकत नाही आवश्यक आहे हॅलो अनुभव वर्डप्रेस विकसक आवश्यक कोण स्वतंत्रपणे काम करते. संबंधित कंपनी आहे. नका लागू. धन्यवाद अहो आम्ही शोध अनेक उत्पादने एक वर आणि ट्विटर आणि इ. सामाजिक विपणन व्यक्ती आहे. फक्त संदर्भ आणि चांगला अनुभव आहे. कायमचा आधारित आहे. मी गरज एक ब्लॉग पोस्ट वर भविष्यात रोजगार कायदेशीर बाजार. हे समावेश अस�� शकतो तंत्रज्ञान आय आणि इतर विकसनशील तंत्रज्ञान सायबर कायदा. कायदेशीर बाजार. हे समावेश असू शकतो तंत्रज्ञान आय आणि इतर विकसनशील तंत्रज्ञान सायबर कायदा क्रीडा कायदा दिवाळखोरी कायदा इ. गेल्या भाग कसे लक्ष केंद्रित केले पाहिजे कायदा शाळा + मोफत ऑनलाइन खोल्या गप्पा गप्पा +किंवा नाही एक प्रकारचा जुगाराचा खेळ +"" +वृक्षवल्ली आम्हा सोयरे फक्त म्हणायचे कि तसे वागायचे ही + विचारधन +असं म्हटलं जातं की जेव्हा मानवाने ह्या भूतलावर पहिलं पाऊल ठेवलं तेव्हापासूनच निवाऱ्याकरिता मानवाने वृक्षतोडीस सुरुवात केली. विविध कारणांसाठी केली जाणारी ही भरमसाट वृक्षतोड आता इतकी वाढली आहे कि यामुळे जंगलेच नष्ट होतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. वातावरणाच्या तापमानात वाढ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावरही व्हायला लागला आहे. +वृक्षतोडीमुळे जल स्थल आणि वायूप्रदूषणही वाढले आहे. मानवाने जंगलांवर कब्जा केल्याने वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहेच मात्र पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. मानवाला पिण्यायोग्य पाण्याचा मुख्य स्त्रोत पाऊस असल्याने दुष्काळाची समस्या जाणवू लागली आहे. प्रदूषणामुळे बहिरेपणा डोळ्यांचे विकार श्वसनाचे आजार हृदयविकार अशा आजारांत वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळते +हिमालयातील वृक्षतोडीचा भारतातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या गंगा नदीलाही फटका बसला आहे. ज्या हिमनदीतून गंगा उगम पावते ती हिमनदीच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच उत्तराखंड राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा संबंध तेथील वृक्षतोड खाणकाम आणि डोंगरं उध्वस्त करून केलेल्या बांधकामाशी जोडला गेला आहे. निसर्गावर हल्ला करून आपले साम्राज्य प्रस्थापित करू पाहणारा मानव असे करून आपलेच अस्तित्व धोक्यात घालत आहे. +"" +. . . +. . . . +. . . . +. . . . +. . . . +कुल लाभ . +वर्तमान लाभ . +शुद्ध लाभ . +निवेश पर वापसी . +. . . . +. . . . +. . . . +शीघ्र अनुपात . +वर्तमान अनुपात . +इक्विटी के लिए एलटी ऋण . +इक्विटी के लिए कुल ऋण . + अक्टूबर महीने + अप्रैल महीने + अक्टूबर महीने + अप्रैल महीने +. . . . +. . . . +. . . . +. . . . +नकदी प्रवाहशेयर . +मुनाफाशेयर . +ऑपरेटिंग कैश फ्लो . +"" +सोनवणे हॉस्पीटल मध्ये गर्भवतीच्या अल्पोपहारात चक्क आळया +घर पुणे सोनवणे हॉस्पीटल मध्य�� गर्भवतीच्या अल्पोपहारात चक्क आळया +सोनवणे हॉस्पीटल मध्ये गर्भवतीच्या अल्पोपहारात चक्क आळया +पुणे महापालिकेच्या भवानी पेठ येथील सोनवणे हॉस्पीटल मध्ये गर्भवती महिलांना सकाळी देण्यात आलेल्या अल्पोपहारात चक्क आळया निघाल्या. मागील आठवड्याभरात सलग दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असून या घटने नंतर अनेक महिलांनी या जेवणावर बहिष्कार घातला. तसेच काही महिलांना उलटी तसेच इतरही त्रास झाला. +महापालिकेकडून या रुग्णालयात करोना बाधित गर्भवती महिला तसेच करोना संशयित गर्भवतींना उपचार दिले जातात. या महिलांना दोन वेळेस नाष्टा तसेच जेवण दिले जातात. शनिवारी सकाळी या महिलांना देण्यात आलेल्या अल्पोपहारात चक्क आळया निघाल्या त्यांना काही महिलांनी रुग्णालयातील डॉक्टर तसेच नर्सकडे याबाबत तक्रार केली.मात्र त्यानंतर जास्त काही नाही तुम्हाला दुसरा नाष्टा देतो असे सांगत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर काही गर्भवती महिलांनी वारंवार हा प्रकार घडत असून यामुळे आम्हाला त्रास होतो असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक महिलांनी या अल्पोपहारावर बहिष्कार टाकला. मात्र या प्रकारामुळे महापालिकेकडून रुग्णाना दिल्या जाणाऱ्या जेवणावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच गर्भवती महिलाबाबत असा निष्काळजी पणा केल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. +पूर्वीचा लेखराजकारणात पवारांनी अनेकांना गारद केले +पुढील लेखमहापालिका आयुक्त गायकवाड यांची बदली +"" +पुण्यात एप्रिल फूल करणं पडणार महागात होऊ शकते महिन्याची जेल . +पुणे पोलिसनामा ऑनलाइन कोरोना व्हायरसचे संकट असताना सर्वात चुकीच्या अफवांना आणि फेक न्यूजला रोखणे अत्यंत महत्वाचे आहे. बुधवारी पहिला एप्रिल असून यादिवशी लोक एप्रिल फुलचा प्रॅन्क खेळतात. पण पुणे पोलिसांनी कोरोनाच्या संकटाला पाहता लोकांना आवाहन केले आहे की कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारची मस्करी करू नये नाहीतर कडक कारवाई केली जाईल. + ! + + . .. + +एका वृत्तसंस्थेनुसार सोमवारी पुणे पोलिसांनी जिल्ह्यात याबाबत अधिसूचना जारी केली आहे. पोलिसांनी आपल्या अधिसूचनेत म्हटले लिहिले आहे की सोशल मीडियावर यादरम्यान कोणत्याही प्रकारची अफवा पसरवली तर कलाम १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल. ���िशेष म्हणजे या कलमांतर्गत ६ महिने तुरुंगवास आणि १००० रु. दंड लागू शकतो. +पोलिसांनी आपल्या अधिसूचनेत लिहिले की १ एप्रिलला आपण आपले मित्र कुटुंब आणि जवळच्या लोकांसोबत प्रॅन्क खेळत असतो. पण कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन पाहता यावेळी लोकांना आवाहन केले जात आहे कि कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका. असे केल्यास लॉकडाऊनचे उल्लंघन केले असे मानले जाईल. +पोलिसांकडून लोकांना कोरोनाबाबत जागरूक करण्यासाठी आणि लोकांना लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. मग ते सोशल मीडियावर ट्विट असो किंवा रस्त्यावर गाणे असो. +कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन दरम्यान अनेक प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. मागच्या काही दिवसात याबाबत चर्चा झाली की केंद्र सरकार २१ दिवसांच्या लॉकडाऊनला वाढवू शकते तेव्हा सरकारकडून स्पष्टीकरण दिले गेले. सरकरने म्हटले की आतापर्यंत असा कोणताही निर्णय झालेला नाही. + + चा कोटी ग्राहकांना दिलासा ! या तारखेपर्यंत वाढवली सर्व प्लॅनची वैधता मिळणार रूपयांचा टॉकटाईम +कोरोनामुळं मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद +बनवाबनवी करत ठिकाणी काम करणार्या शिक्षिकेचा पर्दाफाश महिन्यात कमवले होते कोटी +"" +गेल्या वर्षभरातील पर्याय गेल्या वर्षभरातील पर्याय +गेल्या ३० दिवसांतील पर्याय गेल्या ३० दिवसांतील पर्याय +नागपूर नागपूर + + +अमरावती अमरावती + + +नागपूर टर्शरी केअर हॉस्पिटल म्हणून खेड्यातील आरोग्य केंद्रापासून तर जिल्हा रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत रेफर करण्याचे धोरण असते. बाह्यरुग्ण विभागांपासून सर्व वॉर्ड हाउसफुल्ल असताना नागपूरच्या मेडिकलमेयोसह राज्यातील १६ मेडिकल कॉलेजमधील दोन हजार डॉक्टर महिनाभर गुल आहे. उन्हाळी... +नागपूर दरवर्षी सर्वाधिक प्रसूती होणाऱ्या डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयात ना व्हेंटिलेटर आहे ना अतिदक्षता विभाग अशी दयनीय अवस्था येथे आहे. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत झालेल्या मातेवर वेळीच उपचार करण्यासाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग नसल्यामुळे रेफर करण्याचे धोरण डागातून बिनदिक्कतपणे राबवले... +नागपूर वाळूमाफियांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर मर्सिडीज बेंझ कार चढवून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्���ात आला. मंगळवारी सकाळी दिघोरी चौक परिसरात खरबी मार्गावर ही थरारक घटना घडली. मात्र अधिकारी दक्ष असल्याने सर्वजण थोडक्यात बचावले.... +वसतिगृहातील लैंगिक शोषण प्रकरण नागपूर आदिवासी विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे उघडकीस आल्यानंतर बेजबाबदार वक्तव्य करणे काँग्रेसच्या नेत्यांना आज चांगलेच महागात पडले. काँग्रेसचे विधानमंडळाचे उपगटनेते विजय वडेट्टीवार माजी आमदार सुभाष धोटे आणि लोकसभेचे... +नागपूर उन्हाचा जोर वाढत असून पारा ४३ पार झाला आहे. उन्हात उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामपंचायतींनी गावाच्या बसस्थानकावर पाणपोई व विश्रांतीसाठी सावलीच्या ठिकाणी मंडप टाकण्याच्या सूचना... +नागपूर जिल्हा परिषदेतील शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ११ एप्रिलपूर्वीच संपल्या. परीक्षा संपताच विद्यार्थ्यांनी शाळेत येणे बंद केले. मात्र १८ एप्रिलला आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी अभ्यासात दुबळे असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अधिकृत सुट्याच्या घोषणेपर्यंत शिकवा असे... +नागपूर रेस्टॉरेंटमध्ये कार्यरत युवतीचे मालकाने तब्बल वर्षभर लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी रेस्टॉरेंट मालकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. महेंद्र मेश्राम ३४ रा. राजेंद्रनगर असे आरोपीचे नाव आहे. त्याचे नंदनवन परिसरात रेस्टॉरेंट असून तिथून मेसचाही व्यवसाय चालवितो.... +वाडी कंपाउंडमध्ये चटईवर झोपलेल्या मुलाच्या अंगावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. अन्सार अहमद निसार अहमद वय १४ संघवा उत्तर प्रदेश असे मृताचे नाव आहे. याबाबत वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर वाडीअमरावती महामार्गावरील वडधामना येथील मीत ढाब्यासमोरील ईस्ट इंडिया... +नागपूर शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन ४४ वर्षीय आरोपीने ३९ वर्षीय पीडितेवर अत्याचार केला. या घटनेनंतर लग्नाचे आमिष दाखवून तो सतत दीड वर्ष पीडितेचे लैंगिक शोषण करीत राहिला. सीताबर्डी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. आरीफ अब्दुल कादीर शेख ४४ रा. इतवारा बाजार असे आरोपीचे नाव आहे. तो... +"" +जर्मन��� मार्क . अमेरिकी डॉलर + जर्मनी मार्क . अमेरिकी डॉलर + जर्मनी मार्क . अमेरिकी डॉलर + जर्मनी मार्क . अमेरिकी डॉलर + जर्मनी मार्क . अमेरिकी डॉलर +"" +रयत संघटनेची ऑक्टोबरला ऊस परिषद + रयत संघटनेची ऑक्टोबरला ऊस परिषद +रयत संघटनेची ऑक्टोबरला ऊस परिषद + +कोल्हापूर ता. यावर्षीच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर मिळावा यासाठी ऑक्टोबरला रयत संघटनेच्यावतीने ऊस परिषद घेतली जाणार आहे. या ऊस परिषदेला आमदार खासदार तसेच जिल्हा परिषद सदस्यांसह इतर पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले आहे. हे सर्व लोकप्रतिनिधी या ऊस परिषदेला उपस्थित राहतील अशी माहिती राज्याचे कृषी व पणनराज्यमंत्री आणि रयत संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज दिली. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. +श्री खोत म्हणाले गेल्यावर्षीच्या गळीत हंगामात एफआरपी अधिक रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी एफआरपी अधिक दोनशे रुपये दिले आहेत. आता उर्वरितही पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान यावर्षीच्या गळीत हंगामात उसाला किती दर असावा याबाबतचा निर्णय ऊस परिषदेत घेतली जाणार असल्याचेही श्री खोत यांनी सांगितले. कोणतेही आंदोलन करून प्रश्न सोडविण्याऐवजी आंदोलन न करता चर्चेने प्रश्न सोडविण्याचाच आपला प्रयत्न आहे. दरम्यान ऊस परिषदेमध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आपण बांधिल असू असेही खोत यांनी सांगितले. + + बारिश के कमी के कारण देश में में घटेगा चीनी उत्पादन +"" +आपल्या बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात का आपल्या बहिणीच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण करीचे असेल आणि बहिणीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या वेबसाइट चा उपयोग करू शकता या वर आपल्याला मिळतील योग्य शब्द शोधायचे आहेत +कधीकधी वाढदिवस शुभेच्छा किंवा संदेशात लिहिण्यासाठी किंवा फेसबुकवर पोस्ट करणे खुप कठीण असते म्हणूनच मि आज इथे शेयर करत आहे खुप खास बहिनीसाठी शोधत असतो या पृष्ठावर आपल्याला बहिणींसाठी वाढदिवशी सर्वोत्कृष्ट संदेश आणि कोट मिळतील. आपणास हास्यास्पद असा संदेश हवा असेल किंवा भावनाप्रधान असो किंवा आपल्या बहिणीसाठी ती मोठी किंवा त्याहून मोठी असेल किंवा कदाचित आपल्या मेव्हण्यासुद्धा! आम्हाला आशा आहे की आपल्याला वाढदिवसाची इच्छा मिळेल जे आपल्या बहिणीसाठी योग्य असेल! + बहिणींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा +या पोस्ट मधे बघुया काहि नविन . बहीण तूच माझासाठी सर्वकाही आहेस आणि मला वाटते की मी नक्कीच भाग्यवानांपैकी एक आहे! वाढदिवसाच्या शुभेच्छा +आज मला माझ्या या संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ आणि काळजी घेणारी बहिण म्हणून मला तिचे आभार मानायचे आहेत.मला तुमच्यापेक्षा चांगले कोणी समजू शकत नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा +आपल्यासारख्या मजेदार हुशार आणि काळजी घेणारी बहिण असणे खरोखर एक आशीर्वाद आहे. आपल्यास सर्वात जास्त आवडत असलेल्या प्रत्येक गोष्टीतून भरलेला आनंददायक आणि अविस्मरणीय दिवस असेल +जर मला देवाने आवडत्या व्यक्तीला निवडण्याची संधि दिली तर मी प्रत्येक वेळी तुलाच निवडील कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे वाढदिवसाच्या आनंदी शुभेच्छा + + भावाला शुभेच्छा +आपण नेहमीच माझे मित्र मार्गदर्शक होता आणि त्याद्वारे आपण निर्धारित केलेली उदाहरणे मी अनुकरण माझ्या जीवनात आजमवली आहेत. प्रिय बहिणी वाढदिवसाच्या शुभेच्छा +माझ्या प्रिय बहिणी तू माझी खरी मैत्रीण आहेस ज्यावर मी विश्वास ठेवू शकतो जी माझ्यासाठी सदैव उभी असेल जिला माझे सर्व रहस्य माहित आहेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा + +मला नेहमीच या जगाटी अधिक चांगल्याप्रकारे समजून घेतल्याबद्दल आणि सर्व क्षेत्रांमध्ये माझ्याबरोबर असल्याबद्दल धन्यवाद.वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई! +आपण माझे बालपण एक आश्चर्यकारक साहस बनविले आहेस. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा तुमच्याशी खेळणे ही माझी आवडती गोष्ट होती. आणि आता तू माझा प्रत्येक दिवस जगातील सर्वात दयाळू माणूस म्हणून आश्चर्यकारक बनवित आहेस. त्याबद्दल धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! +तुझ्याशिवाय आयुष्य कसे असेल हे मला माहित नाही. तुझ्याशिवाय मैत्री कशी असेल हे मला माहित नाही. मला फ़क्त एकच महित आहे ते म्हणजे. माझ्या बहिणी मी तुझ्यावर प्रेम करतो वाढदिवस आनंदी जावो हीच प्रार्थना +सुंदर छान बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मला नेहमीच आनंदित कसे करावे आणि दिवस उज्ज्वल कसा बनवायचा हे आपल्याला माहितच आहे माझे आपल्यावर प्रेम आहे +माझ्या अविश्वसनीय बहिणीला हार्दिक शुभेच्छा! तू माझ्यासाठी खूप काही केले आहेस मी तुला जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा देतो आणि तय तुला तुझ्या आयुष्यात मिळाव्यात हीच ईश्वर चरनी प्रार्थना करतो +आपण माझे कुटुंब आणि मित्र आहात माझ्या बहिणीच्या रूपात तुम्हाला भाग्यवान आहात वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भगिनी! +जर प्रत्येकाची माझ्यासारखी एक सुंदर प्रेमळ बहीण असेल तर हे जग हे खूप सुंदर होईल वाढदिवसाच्या शुभेच्छा! +प्रिय भगिनी मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो! आपण नेहमी चांगल्या आणि वाईट वेळी माझ्या बरोबर उभ्या रहिलात वाढदिवसाच्या शुभेच्छा! + +मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही ज्या माझ्याकडे तुमच्यासाठी आहेत परंतु सर्वात चांगले म्हणजे आम्ही सदैव एकत्र राहिलो आणि राहणार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! +माझ्या प्रिय बहिणी आज च्या या खास दिवशी मी तुला एक दीर्घ आयुष्य उत्कृष्ट आरोग्य आणि आनंदाने भरलेले आयुष्याच्या शुभेच्छा देऊ इच्छितो! +जेव्हा मी सामर्थ्यवान नव्हतो मी एकटा असतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे नेहमीच हजर असता. मी माझ्या बहिणीवर म्हणजेच तुझ्यावर मी प्रेम करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण! +मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे. मी आयुष्यभर तुमचे अनुकरण केले आहे. आपण एक रोल मॉडेल आहात. मला आशा आहे की आपला वाढदिवस आपल्याला खूप प्रेम आणि आनंद देईल. +आज मनाने बळकट असलेल्या बहिणीचा जन्म झाला आहे! यावर्षी तुमच्यासमोर सादर करण्यात आलेल्या कोणत्याही आव्हानांचा तुम्ही सामना कराल आणि तुम्ही त्यावर तुम्ही मात कराल! हीच सदिच्छा ! +मला खात्री आहे की वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. तर आपल्या च्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे संदेश कोट्स शुभेच्छा एसएमएस पाठवा. एका चांगल्या दिवशी आपल्या ला शुभेच्छा द्या आणि ती एक विशेष व्यक्ती आहे याची तिला जाणीव करुन द्या आणि ती आयुष्याभर आनंदी राहावी म्हणून आपण सर्वजण तिच्यावर किती प्रेम करतात हे देखील तिला समजावून सांगा. त्यामुळे ती या जगाच्या सर्व संकटांत सुद्धा हसतमुखपणे आपले जीवन व्यतीत करण्यास सक्षम राहिल. +जर आपल्याला अशाच वाढदिवसाच्या शुभेच्छा आवश्यक असतील तर आपण आमच्या वेबसाइटच्या मुख्य पृष्ठास भेट देऊ शकता. येथे आपणास सर्व प्रकारची मिळतील जरी ती हिंदी असो की इंग्रजी किंवा मराठीत. तर माझ्या ला करने विसरू नका. धन्यवाद + + बहिनीसाठी वाढदिवस शुभेच्छा +"" +प्रमाणाचे प्रकार +आजी तू गेल्���ा वेळेला कोडे दिले होतेस ते नंदूने आणि मी खूप प्रयत्न करून सोडवले हर्षा आल्याबरोबर म्हणाली. काय होते बरे ते कोडे असे विचारताच नंदू म्हणाला आज आईचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे सात वर्षांनी आईचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट असेल. तर त्यांची आज वये काय आहेत आम्ही आधी मुलाचे वय १० आईचे वय ५० वर्षे घेऊन पाहिले. पण ७ वर्षांनी १७ ची तिप्पट काही ५७ होणार नाही. मग मुलाचे वय ३ घेऊन पाहिले. आज त्यांची वये ३ आणि १५ असू शकत नाहीत. असे पाहता पाहता मुलाचे वय ७ आणि आईचे वय ३५ असेल तर पुढची माहिती बरोबर येते म्हणजे ७ वर्षांनी मुलाचे वय १४ आईचे वय ४२ होईल. +मालतीबाईंनी शाबासकी दिली आणि त्या पुढे म्हणाल्या तुम्ही ते ट्रायल एरर पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या संख्या तपासत सोडवले. तसे करणे चूक नसले तरी खूपच वेळ घेऊ शकते. अशा ठिकाणी बीजगणित मदत करते. मुलाचे वय अक्षरात मानू. कोणतेही अक्षर घेता येते. नंदूसाठी न घेऊ या की हर्षासाठी ह की आपले क्ष घेऊ या मुलासाठी म घेऊ. मग मुलाचे वय म वर्षे तर आईचे वय ५ म वर्षे आहे. हे मिळते. आता ७ वर्षांनी त्यांची वये काय असतील बाईंच्या प्रश्नाला हर्षाने सावकाश उत्तर दिले मुलाचे म ७ वर्षे होईल तर आईचे वय ५ म ७ असेल. आता याबद्दल दिलेली माहिती समीकरणात मांडू असे म्हणून बाईंनी हे समीकरण लिहिले +३ म ७ ५ म ७ +हे बरोबर आहे. असे सोपे समीकरण सोडवून ३ म २१ ५ म ७ मग २ म १४ म्हणून म ७ हे उत्तर मिळते शीतलने समीकरण सोडवून दाखवले. +शाळेत आम्ही सम प्रमाण व्यस्त प्रमाण यांची गणिते शिकतो. त्यात अशी सोपी समीकरणे मांडतो सतीश म्हणाला. तो भाग सोपाच आहे. नंदू आणि हर्षालादेखील समजेल. दोन संख्या सम प्रमाणात बदलतात त्या कशा हे पाहू. मुलांना बदाम वाटायचे आहेत प्रत्येकाला दोन बदाम द्यायचे आहेत. तुम्ही चार मुले आहात तर किती बदाम लागतील बाईंनी विचारले. हे अगदी सोपे आहे. आठ बदाम हवेत. पाच मुले असली तर १० बदाम लागतील नंदू म्हणाला. हा तर २ चा पाढा झाला. आठ मुलांना १६ बदाम वगैरे वगैरे... हर्षा म्हणाली. तेही खरेच. पाढादेखील पटीतल्या संख्या देतो. इथे हे लक्षात घ्या की मुले आणि बदाम यांच्या संख्या एकाच प्रमाणात आहेत. म्हणजेच या सम प्रमाणातल्या संख्या आहेत. आपण गेल्या वेळेला शिऱ्यासाठी रवा आणि साखर यांचे प्रमाण पाहात होतो. तीन वाट्या रवा असेल तर दोन वाट्या साखर शिरा बेताचा गोड करते. मग रवा आणि साखर यांचे प्रमाण ३ः२ आहे किंवा रवा साखरेच्या दीडपट आहे असे म्हणतात. शिरा कमी जास्त करायचा तर दोन्ही त्याच प्रमाणात बदलावे लागतात. सहा वाट्या रवा असेल तर चार वाट्या साखर लागेल एक वाटी रवा असेल तर २३ वाटी साखर हवी. शिऱ्यासाठी रवा आणि साखर समप्रमाणात असतात. आणखी कोणत्या संख्यांच्या जोड्या सम प्रमाणात असतात सांगा पाहू... बाई म्हणाल्या. +पेन्सिली आणि त्यांची किंमत. एक पेन्सिल ६ रुपयांना मिळते ६ पेन्सिली ३६ रुपयांना मिळतात हर्षा म्हणाली. गाडी किती पेट्रोल वापरते आणि त्यात किती अंतर जाते ही मापे सम प्रमाणात असतात. आमची गाडी एक लिटर पेट्रोलमध्ये १२ किलोमीटर जाते ६० किलोमीटर जायला ५ लिटर पेट्रोल घेते सतीशने माहिती दिली. ही सगळी पाढे किंवा गुणाकाराची उदाहरणे आहेत. अर्थात ती सम प्रमाणाची आहेतच. आपले रवा आणि साखरेचे प्रमाण मात्र सरळ पाढे वापरून करता येत नाही. तसेच कधी कधी एका वस्तूची किंमत माहीत नसते पण वस्तूंच्या सम प्रमाणात किंमत वाढते हे माहीत असते. उदाहरणार्थ आठ पेन्सिलींच्या बॉक्सची किंमत ५६ रुपये असेल आणि त्यातल्या ५ हव्या असतील तर आधी एका पेन्सिलीची किंमत काढावी लागते किंवा पेन्सिली आणि किंमत यांचे गुणोत्तर किंवा प्रमाण ८ः५६ आहे ते वापरता येते. ५ पेन्सिलींना प रुपये आहेत तर ८५६ ५प हे समीकरण सोडवावे लागते बाईंनी समजावले. +एकूण सम प्रमाणाची गणिते सोपीच असतात. व्यस्त प्रमाणाची कठीण असतात. शिवाय ते प्रमाण ओळखणे सोपे नाही सतीशचा अनुभव होता. पुढच्या वेळी पाहू आपण तेदेखील. पण सम प्रमाण तरी ओळखता येते ना आता बाईंचा प्रश्न ऐकून नंदू म्हणाला ते सोपे आहे! जेव्हा दोन संख्यांपैकी एक वाढली की दुसरी वाढते एक कमी झाली की दुसरीही कमी होते तेव्हा त्या दोन संख्या सम प्रमाणात असतात ना थोडे बरोबर आहे पण पूर्ण बरोबर नाही. सम प्रमाणातल्या संख्या बरोबर वाढतात किंवा कमी होतात हे खरे आहे पण त्या बरोबर वाढणाऱ्या किंवा कमी होणाऱ्या संख्या सम प्रमाणात असतीलच असे नाही. विचार करा यावर बाई म्हणाल्या. सम प्रमाणावरचा एक विनोद सांगते... असे म्हणून शीतलने सांगायला सुरुवात केली... एक मुलगी भाजी शिजवत होती. तिला स्वयंपाकाचा अनुभव नव्हता ती पुस्तकात वाचून भाजी करत होती. पुस्तकातली भाजीची कृती ८ माणसांच्या भाजीची होती म्हणून तिने त्याच्या अर्ध्या मापाची भाजी तयार केली. कारण तिला ४ जणांसाठी भाजी करायची होती. तिची भाजी खाणाऱ्यांना आवडली नाही. ती विचार करू लागली तिचे काय चुकले असेल तिने सर्व पदार्थ पुस्तकातल्या मापाच्या अर्धे घेतले आणि अर्ध्या मापाचे पातेले घेऊन बरोबर दिलेल्या अर्ध्या वेळात भाजी शिजवली. तुम्हाला दिसते का तिची चूक +गणित साखर पेट्रोल +"" +पहिल्या सामन्याअगोदर भारतीय संघाने गाळला घाम +भुवीला फलंदाजीचाही सराव +विराट कोहलीने क्षेत्ररक्षणासोबत जाळ्यात फलंदाजीचा सराव केला +साऊदम्पटन विश्वकरंडक स्पर्धेतील स्वतःच्या पहिल्या सामन्याला दोन दिवस बाकी राहिले असताना भारतीय संघाच्या सरावाला धार चढली आहे. साऊदम्पटन शहराच्या काहीशा बाहेरील बाजूला असलेल्या एजीस बाऊल मैदानावर भारतीय संघाने सोमवारी चांगला जोरकस सराव केला. विराट कोहलीने क्षेत्ररक्षणासोबत जाळ्यात फलंदाजीचा सराव केला ज्याने त्याच्या दुखापतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. +नव्या जमान्यातील भारतीय संघ मोठ्या सामन्याअगोदर दोन दिवस सर्वात जोरात सराव करतो. सामन्याच्या आदल्या दिवशीचा सराव पर्यायी ठेवला जातो. दोन दिवस अगोदर सगळेच्या सगळे खेळाडू सरावाला हजर असतात. सामन्याच्या आदल्या दिवशी सरावाची सक्ती केली जात नाही. ज्या खेळाडूंना सराव करायची इच्छा असते त्यांना प्रशिक्षक मैदानावर आणून भरपूर सराव मदत करतात. +विराट कोहलीकडे पत्रकारांचे बारीक लक्ष होते. कोहली नेहमीच्या उत्साहाने मैदानात उतरला. प्रशिक्षक शंकर बासूच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यायामप्रकार मनापासून केल्यावर कोहलीने थोडे क्षेत्ररक्षण केले. मग त्याने जाळ्यात फलंदाजीचा सराव केला. फलंदाजीचा प्रशिक्षक संजय बांगर आणि खास चेंडू टाकायला भारतीय संघासोबत असलेला रघु कोहली २० मिनिटे फलंदाजीचा सराव देताना दिसले. +सगळ्यात नंतर महेंद्रसिंह धोनी फलंदाजीच्या सरावाला मैदानात आला. जसप्रीत बुमराला नवा चेंडू हाती देत धोनीने फलंदाजीचा सराव केला. कुलदीप यादवच्या फिरकीला धोनीने खूप लांब लांब षटकार मारले. माही भाई आज मिसाईल सोडत आहेत बॅटमधून असे सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या एका खेळाडूने म्हटले. +दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याच्या दिवशी साऊदम्पटनला ढगाळ हवामानाची शक्यता लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वर कुमारला नुसता गोलंदा��ीचा नव्हे तर फलंदाजीचा सराव करायला सांगितले. सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवनने जाळ्यातील सरावाबरोबर नंतर कमी अंतरावरून आखूड टप्प्याच्या माऱ्याचा सरावही केला. +सुनंदन लेले सकाळ भारत क्षेत्ररक्षण संजय बांगर महेंद्रसिंह धोनी षटकार हवामान भुवनेश्वर रोहित शर्मा +"" +रिलेशनशिप रिलेशनशिप +दिया और बाती हमचा सिक्वेल असलेल्या तू सूरज मैं सांझ पियाजी या मालिकेने आपल्या रोचक कथानकासह प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये रिहा शर्मा आणि अविनेश रेखी यांच्या केमिस्ट्रीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कनक आणि उमा ऊर्फ रिहा आणि अविनेश यांच्यामधील घटस्फोटामुळे त्यांच्या नात्यावर गंभीर... +चाहूल मध्ये रंगणार नवा खेळ.. अन नवा थरार +मुंबई आयुष्य संपल तरी प्रेम मरत नाही या कथासूत्रावर सुरु झालेली मालिका आता खरोखरच त्या वळणावर येऊन पोहोचली आहे. शांभवी आणि सर्जा यांना असे वाटतच होते कि निर्मलाला मात देईन आता ते त्यांचा सुखाचा संसार थाटू शकतात. आता त्यांच्या प्रेमाला कोणाचीच नजर नाही लागणार निर्मला आता त्यांच्या मार्गामध्ये... +प्रियंका आणखी एका बायोपिकमध्ये +बॉलीवूडची पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा मेरी कोम व कल्पना चावला यांच्या बायोपिकनंतर आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या बायोपिक चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. उज्ज्वल चॅटर्जी हे रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवत आहेत. यात प्रियंका रवींद्रनाथ... +"" +आयर्लंडने दिला मुंबईतील जुन्या नकाशाचा खजिना +आयर्लंड सरकारकडून मुंबईला नुकतीच एक मौल्यवान भेट देण्यात आली आहे. या भेटीमुळे मुंबईला ऐतिहासिक दस्तावेज प्राप्त झाला आहे. या भेटवस्तूंमध्ये मुंबईतील अनेक जुन्या नकाशांचा समावेश आहे. +३७ नकाशांचा समावेश +आयर्लंडचे भारतातील राजदूत ब्रायन मॅकएडल्फ यांनी नुकतीच माजी वाणिज्यदूत सायरस गुझ्देर यांच्यासोबत कुलाब्यातील एशियाटिक सोसायटीला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांना एशियाटिक सोसायटीकडे १९ व्या शतकाआधीचे जुने नकाशे अत्यंत कमी प्रमाणात असल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्यांनी आपल्याकडील नकाशाचा संग्रह सोसायटीला भेट दिला. या संग्रहामध्ये इंग्लंड आयर्लंडमधील मुंबईशी निगडीत ३७ जुन्या नकाशांचा समावेश आहे. +अमूल्य देणगी +��ॅकएडल्फ यांना जुन्या नकाशांचा संग्रह करण्याचा जुन्या जागा संग्रहालयांना भेट देण्याचा छंद आहे. त्यानुसार त्यांनी मुंबईतील जुन्या जागांचा अभ्यास करण्यासाठी ३० वेळा भेट देऊन येथील प्राचीन स्थापत्य कलेचा अभ्यास केला आहे. +मॅकएडल्फ यांच्याकडून नकाशाच्या रुपाने मिळालेली देगणी अमूल्य आहे. बऱ्याचवेळेस जुने नकाशे चांगल्या स्थितीत नसतात पण त्यांनी दिलेले सर्व नकाशे सुस्थितीत असल्याची माहिती एशियाटिक सोसायटीचे सचिव प्रा. विस्पी बालपोरिया यांनी दिली. + +तेजानं उजळली मुंबई! +मराठी भाषा दिन एसटी महामंडळाचा अनोखा उपक्रम + +एका लग्नाची अजब गोष्ट! लॉकडाऊनमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे लग्न + मेकॅनिक ताई! + + मधून काढू शकता आता फक्त ५० हजार चे निर्बंध +"" +मुख्यमंत्री महोदयांचा कुत्रा मेला डॉक्टरांवर गुन्हा दाखल सामना + +तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या निवासस्थानाती एका कुत्र्याचे निधन झाले. या प्रकरणी एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हलगर्जीपणामुळे कुत्र्याचा मृत्यू झाल्याचा आरोप डॉक्टरवर ठेवण्यात आला आहे. +तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे शासकीय निवास स्थान प्रगति भवन मधील हस्की या पाळीव श्वानाचा मृत्यू झाला. या प्रकरणी डॉक्टर रणजीत आणि खाजगी पशुवैद्यकीय चिकित्सालयचे मॅनेजरच्या विरोधात हैद्राबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांच्या विरोधात आयपीसी आणी पशू कुरता प्रतिंबध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हस्की हा कुत्रा महिन्याचा होता. सप्टेंबर रोजी डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्षन दिले होते. त्यानंतर हस्कीचा मृत्यू झाला होता. शासकीय निवासस्थानातील कुत्र्यांची देखभाल करणार्या आसिफ अली खानने तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. +"" +सिनेकलाकारांची दुनिया आपल्याला कायमच रंगीबेरंगी वाटत आली आहे. त्यांचा थाटमाट आणि त्यांना मिळणारा मान सन्मान पाहून आपल्याला त्यांच्या जगण्याचा हेवा वाटत नसेल तरच नवल. प्रसारमाध्यम सोडली तर त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्याची फारशी संधी आपल्याला मिळत नाही. प्रसारमाध्यमही त्यांना सोयीस्कर अशाच बातम्या आपल्याला पुरवत असतात त्यामुळे त्यांच्या विश्वासहर्तेवरही प्रश्नचिन्ह उभे राहते. मग पडद्यामागील गोष्टी समजून घेण्यासाठी दोनच पर्याय उपलब्ध असतात एक म्हणजे त्या कलाकाराशी केलेली प्रत्यक्ष बातचीत किंवा त्याने प्रामाणिकपणे लिहिलेलं आत्मचरित्र. पहिला पर्याय स्वीकारणं सर्वांना शक्य होतच असं नाही पण दुसरा पर्याय हा सर्वांना स्वीकाराण्याजोगा आहे आणि ह्या दुसर्या पर्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लिहिणारी व्यक्ती हयात असो वा नसो आपल्याला तिच्या अनुभवाची शिदोरी मिळायला अडचण येत नाही. बर्याचदा आत्मचारीत्र हि दबावाखाली लिहिली जातात म्हणजे ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल ह्या गोष्टींचा विचार करून खूप गोष्टी टाळल्या जातात. ह्यामुळे वास्तवतेच दर्शन ते वाचूनही घडत नाही. चित्रपटातून बेधडक आपले विचार मांडणारया दादा कोंडके यांनीही एकटा जीव हे आपल आत्मचरित्र चरित्र लिहील आहे. माझ्या अनुभावावरून मला हे पुस्तक प्रामाणिकपणे लिहील गेल आहे अस वाटत पण शेवटी हा ज्याचा त्याचा निर्णय. +माझ्या लहानपणापासूनच मी दादा कोंडके हे नाव ऐकत आलोय. त्यावेळी माझ्या आजूबाजूचा सर्वच समाज हा त्यांचा चाहता होता. दादांचे बरेचसे चित्रपट हे ग्रामीण जीवनावर बेतलेले असल्याने खेड्यापाड्यापर्यंत त्यांची कीर्ती पसरली होती. मी लहानपणी दूरदर्शनवर लागणारे मराठी सिनेमे झाडून पाहायचो पण दादांचा एकही सिनेमा टीव्हीवर मला पाहायला मिळाला नाही. एवढा मोठा कलाकार की ज्याला शेंबड पोरग सुद्धा नावाने ओळखत त्या माणसाचा चित्रपट टीव्हीवाले का दाखवत नाही हे कोड मला फार उशिरा उलगडल. द्वैअर्थी संवाद हे दादांच्या सिनेमाचे वैशिष्ट्य असल्याने टीव्हीवर ते कधी लागलेच नाही. नंतर नंतर कम्पुटर युगात मला मित्रांकडून त्यांचे खूप सिनेमे मिळाले. विशेष म्हणजे आजही मला ते हसवून गेले. द्वैअर्थी संवाद सोडला तर दादा नेहमीच आपल्या चित्रपटातून सामाजिक संदेश देत असत. त्यांच्या विषयी जाणून घ्यायची इच्छा असल्याने मी इंटरनेटवर शोध घेऊ लागलो पण मला काही जास्त माहिती मिळू शकली नाही. दादांच्या जीवनाविषयी मी बर्याच चांगल्यावाईट गोष्टी ऐकून होतो. पण ठोस असं काही वाचण्यात आलं नव्हत. सुरवातीलाच मी एकटा जीव ह्या पुस्तकाबद्दल ऐकल होत पण ते विकत घेतलं नव्हत. +. वर एकदा सहजच मी ह्या पुस्तकाची वाचली आणि मला या पुस्तकाची भुरळ पडली आणि शेवटी विकतच घेतल. +अनिता पाध्ये यांनी व्यवस्थितरित्या या पुस्तकाचे शब्दांकन आणि मांडणी केली आहे. हे पुस��तक वाचताना दादा आपल्याबरोबर बोलत आहे असा भास होतो. कोणताही पडदा न ठेवता दादांनीही आपले अनुभव येथे मोकळ्या मनाने मांडल्याच जाणवत. दादांच्या पश्चात कसलीही भीती न बाळगता ते पुस्तक प्रकाशित करण हे मोठ धाडसच म्हणावं लागेल त्यासाठी अनिता पाध्येंच कौतुक कराव तेवढ थोड आहे . दादांच्या लहानपण आणि दादागीरीतल्या दिवसांचे वर्णन वाचताना भविष्यात हा माणूस सुपरस्टार दादा कोंडके होईल अस मुळीच वाटत नाही. नंतर त्यांची इच्छाशक्ती आणि परिस्थिती त्यांना ते बनायला कशी भाग पडते हे उत्तरार्धात उमजत. दादांना विनोदी कलाकार म्हणून जगापुढे आणणाऱ्या विच्छा माझी पुरी करा चा उदय आणि अस्त पुस्तकात विस्तृतपणे मांडला आहे. त्याच्या प्रयोगादरम्यान होणार्या गमती जमती वाचताना मजा येते. कालांतराने कलाकारांशी होणारे वादविवाद आणि त्याला येणारी अवकळा त्यांनी स्पष्ट शब्दात मांडली आहे. +दादा कोंडकेंच्या यशामागे फार मोठा वाटा आहे तो त्यांचे गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांचा. अर्थात चित्रपट सृष्टीत दादांनी पाहिलं पाउल टाकल ते बाबांच्या तांबडी माती ह्या चित्रपटातूनच. हे पुस्तक वाचण्यापूर्वी दादा आणि बाबा यांच्या नात्याची मला सुतराम सुद्धा कल्पना नव्हती. बाबांनी त्यांना दिलेले सल्ले आणि उपाय खरच विचार करायला लावणारे आहेत. दादांनीही एक खरा शिष्य म्हणून त्यांना वेळोवेळी दिलेली साथही वाचकावर प्रभाव पाडून जाते. दादांचे बरेचसे चित्रपट मी पाहिले असल्याने त्यात त्यांविषयी सांगितलेले किस्से समजायला मला अवघड गेल नाही अन कंटाळवाणही वाटल नाही. त्यांनी खाल्लेल्या नाना खस्ता आणि त्यावर त्यांनी घेतलेले योग्य आणि बेधडक निर्णय खूप काही शिकवून जातात. अर्थातच त्यांनी त्यांच्या चुकाही येथे प्रामाणिकपणे कबुल केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या असलेल्या प्रेम सम्बंधांचीही त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली आहे. विच्छा माझी पुरी करा मुळे दादांचे सर्वस्तरातील लोकांबरोबर सौख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. बर्याच राजकीय नेत्याच्याही ते संपर्कात आले त्यापैकी बाळासाहेब ठाकरेंचे त्यांच्या आयुष्यातील स्थान यात विस्तृतपणे मांडल आहे. हे पुस्तक वाचताना आपल्याला बरेच धक्के बसतात. मला मोठा धक्का बसला तो त्यांचे मंगेशकर कुटुंबियांचे संबंध वाचताना. मी जास्त काही लिहित नाही पण वाचकाला त्या घराण्याचा एक नवा पैलू या पुस्तकात अनुभवायला मिळेल हे मात्र नक्की. वेळोवेळी त्यांनी त्यांच्या चित्रपटातील प्रमुख पात्रांच्या जीवनावरही प्रकाश टाकला आहे. त्यांचाशी झालेला रुसवा फुगवा हि त्यांनी सविस्तर पद्धतीने मांडला आहे. व्ही शांताराम यांच्याशी असलेल शीतयुद्ध आणि त्यातून निर्माण झालेले वाद त्यांनी संदर्भासहित मांडले आहेत. दादांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या कलाकाराच्या स्वभावावर बेधडक भाष्य केल आहे पण त्यांनी कोणत्या कलाकाराच्या कलेचा अनादर मात्र कुठेही केलेला नाही हेही तेवढच खर. दादा कोंडकेंनी केलेला रामलक्ष्मण संगीतकार जोडीचा उदय तर आश्चर्याचा धक्का देऊन जातो. दादांनी सेन्सॉर बोर्डाशी केलेला संघर्ष आणि त्याचा करून घेतलेला उपयोग वाचताना त्यांच्या चातुर्याची दाद द्यावीशी वाटते. +दादांच्या कष्टांमुळे आणि समर्पक वृत्तीमुळे ते खूप यशस्वी झाले पण त्याचं एकटेपण त्यांना आयुष्यभर खुपत राहील. त्यांच्या काही कुटुंबीयांनी दिलेला दगा आणि वागणूक मनात धस्स करून जाते. आयुष्यात पैसा आणि प्रसिद्धी पेक्षाही बर्याच गोष्टी महत्वाच्या असतात ह्याचा बोध हे पुस्तक वाचल्यावर होतो. आज दादा हयात नसतीलही पण त्यांनी निर्माण केलेली चित्रपट संपदा कितीही लुटली तरी न संपणारी आहे. जोपर्यंत जगात विनोद ही गोष्ट टिकून राहील तोपर्यंत दादा कोंडके या व्यक्तीला जाणणारी आणि त्यावर प्रेम करणारी माणस न सापडन केवळ अशक्य आहे. +कृपया आपला अभिप्राय नोंदवा +टीप वरील सर्व विचार हे माझे वैयक्तिक आहेत + ! +"" +वर्तक बाग आणि सारस बाग येथे ओपन एअर जिम करणारटिळक + वर्तक बाग आणि सारस बाग येथे ओपन एअर जिम करणारटिळक + +पुणे कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी आज वर्तक बाग सारसबाग महाराणा प्रताप उद्यान लोकमान्य जॉगिंग पार्क येथे भेट देत नागरिकांशी सवांद साधला या वेळी बोलताना मुक्ता टिळक यांनी ओपन एअर जिम अधिक सुसहाय करण्याचा मानस व्यक्त केला. +या वेळी नागरिकांनी महायुतीचाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला +मुक्ता टिळक यांच्या समवेत शहराध्यक्ष आमदार माधुरीताई मिसाळ या देखील सारस बाग येथे सहभागी झाल्या होत्या +मतदारसंघचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे युवा मोर्चा चे अध्यक्ष राजू परदेशी अम��त कंक महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली नाईक नगरसेविका गायत्री खडके दीपाली मारटकर प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांच्या सह मतदारसंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते +"" +जेव्हा कुत्रेच करतात कुत्र्यांसाठी रक्तदान... + +कुत्र्यांनी केले रक्तदान! +जेटला घरघर! १४ विमानेच आकाशातमहत्तवाचा लेख +कुूत्र्यांचं रक्तदान +"" +लालूप्रसाद यादव निवडणूक निकाल पचला नाही लालूंनी जेवण सोडलं निकालानंतर लालूंनी एकवेळचं जेवण सोडलं +लोकसभा निवडणूक निकालानंतर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी जेवण सोडलं आहे. लालूप्रसाद सध्या रांचीत आरआयएमएस रुग्णालयात उपचार घेत आहेत. अन्नत्याग केल्यानं लालूप्रसाद यांची प्रकृती ढासळत चालली आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली. +निवडणूक निकाल पचला नाही लालूंनी जेवण सोडलं... +"" +फ्रेंच पॉलिनेशिया विकिपीडिया +हा लेख फ्रेंच पॉलिनेशिया याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा पॉलिनेशिया. +फ्रेंच पॉलिनेशियाचे जागतिक नकाशावरील स्थान +राजधानी पापीती +सर्वात मोठे शहर फाआ + एकूण ४१६७ किमी२ १७३वा क्रमांक + पाणी १२ +एकूण २५९५९६ १७६वा क्रमांक + घनता ६२किमी + एकूण ५.४९ अब्ज अमेरिकन डॉलर +आय.एस.ओ. ३१६६१ +आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +फ्रेंच पॉलिनेशिया हा प्रशांत महासागरातील फ्रान्स देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. फ्रेंच पॉलिनेशिया ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागात अनेक बेटांवर वसला आहे. ताहिती हे फ्रेंच पॉलिनेशियाचे सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. राजधानी पापीत ह्याच बेटावर आहे. +...फ्रेंचपॉलिनेशिया पासून हुडकले +या पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३४९ वाजता केला गेला. +"" +दिलीप वळसेपाटील यांना शुक्रवारी डिस्चार्ज डॉ. ग्रान्ट + ठळक बातमी दिलीप वळसेपाटील यांना शुक्रवारी डिस्चार्ज डॉ. ग्रान्ट +दिलीप वळसेपाटील यांना शुक्रवारी डिस्चार्ज डॉ. ग्रान्ट + ठळक बातमी पुणे +पुणे दि. डिसेंबर दिलीप वळसे पाटील यांची तब्येत आता उत्तम आहे. येत्या एक दोन दिवसातच त्यांना रुबी हॉल रूग्णालायातून डिस्चार्ज रजा मिळेलअशी माहिती रूबी हॉलचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रान्ट यांनी पत्रकार परिषदेत दिली. +वळसेपाटील यांच्या हृदयामध्ये बसवलेले पेसमेक�� आता दुरूस्त रिप्रोग्राम करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा बघून अतिशय आनंद होत असल्याचे डॉ. ग्रान्ट यांनी यावेळी सांगितले. व्हाटस् अप वर सध्या वळसेपाटील यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट माहिती दिली जात होती. त्यांच्या प्रकृतीविषयीच्या चूकीच्या अफवा रोखण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे डॉ. ग्रान्ट यांनी सांगितले. +गेल्या दोन दिवसांपासून व्हॉटस अप या सोशल मिडियामधून दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीबाबत दोन दिवसांपासून चूकीची माहिती दिली जात आहे. या चूकीच्या माहितीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये व राजकारणी लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरल्यामुळे सातत्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली जात आहे. +राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वळसे पाटील यांना १३ डिसेंबरला कात्रज दुध संघातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या वेळी अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रूग्णालयामध्ये दाखल केले होते. त्यांच्या हृदयामध्ये बसविलेल्या पेसमेकर मधील समस्येमुळे वळसे पाटील यांना रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. रूग्णालयात आधी त्यांना आयसीयुमध्ये भरती करण्यात आले होते. पण आता त्यांना वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झाली असून एक किंवा दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज रजा मिळू शकेल. त्यांच्या हृदयाचे ठोके थोडेसे अनियमित असल्यामुळे त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते अशी माहिती डॉ.ग्रान्ट यांनी दिली. +औषधोपचारामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. सध्यातरी मला त्यांच्या प्रकृतीमध्ये कुठलीही गंभीर समस्या वाटत नाही. तीन महिन्यापूर्वी कार्डीएक सिटी केली होती तेव्हाही त्यांची प्रकृती उत्तम होती. अशी माहिती डॉ.परवेझ ग्रॉन्ट यांनी पत्रकारांना दिली. +गेल्या रविवारी माझे भाषण सुरु असताना मला थोडा त्रास झाला. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी उपचार केल्याने मी पूर्णपणे बरा झालो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार येत्या दोनतीन दिवस आराम केल्यावर लगेचच माझ्या कामांना सुरुवात करीन. माझ्या तब्येतीचा अडथळा माझ्या कुठल्याही कामांवर पडू देणार नाही. अशी भावना वळसेपाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. +पाच वर्षांपुर्वी वळसेपाटील यांच्या ह्रद्याच्या ठोक्यामध्ये अ���ियमितता होती. त्यामुळे अमेरिकेत त्यांच्या ह्रद्यामध्ये पेसमेकर बसवण्यात आले होते. ह्रद्याचे ठोके अनियमित झाल्यावरच हे अत्याधुनिक पेसमेकर बसवले जाते. ह्रद्याचे ठोके जेव्हा अनियमित होतात तेव्हाच हे पेसमेकर कार्यरत होते. बाकी इतरवेळी हे पेसमेकरस्लीपिंग मोड मध्ये असते. +गेल्या रविवारी वळसे पाटील यांचे भाषण सुरु असताना पेसमेकरने त्यांना अनियमित हृदयाच्या ठोक्यांमुळे पहिला झटका दिला त्यानंतर तसाच दुसरा झटका मिळाल्यावर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. साधारणत पेसमेकरचे जीवन चक्र ७० ते ८० मायक्रोस्कोपिक झटके देण्यापर्यंतचे असतेअशी माहिती डॉ. ग्रान्ट यांनी दिली. + दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीबाबतच्या अफवेची तक्रार पुण्याच्या सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे. रुबी हॉल कडून मिळालेली माहितीच अधिकृत असून बाकी कुठल्याही स्त्रोताकडून मिळालेली माहिती चुकीची आहे. त्यामुळे लोकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन वळसे पाटील कुटुंबीयांनी केले आहे. + + कोथरूड येथे मोठी आग आगीत सिलेंडरचे स्फोट चार जणांचा मृत्यू + भाजपने पुण्यात बाजीराव मस्तानीचे शो बंद पाडले +"" +उत्तर प्रदेश बंदुकीचा धाक दाखवत दोन अल्पवयीन बहिणींवर केला सामूहिक बलात्कार लेटेस्टली +बातम्या +उत्तर प्रदेश येथे दोन अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन बहिणींना बंदुकीचा धाक दाखवत नराधामांनी हे क्रुर कृत्य केले आहे. तर आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे. +सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित बहिणी आणि वर्षाच्या आहेत. या दोघी बहिणी आईला शोधण्यासाठी उसाच्या शेतात गेल्या होत्या. त्यावेळी चार व्यक्तींनी ही संधी साधून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच बलात्कार केल्यानंतर या प्रकरणी कोणाला सांगितल्यास किंवा कोणाकडे मदत मागितल्यास गोळ्या घालून ठार करु अशी धमकी सुद्धा देण्यात आली. + कठुआ बलात्कारहत्या प्रकरणी आरोपी दोषी जणांना जन्मठेप तर जणांना पाच वर्षांची शिक्षा +या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घडलेला प्रकाराचा तपास लवकरात लवकर करण्यास सांगितले आहे. तसेच अशा प्रकारामुळे गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या घट���ेत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. + अल्पवयीन मुली उत्तर प्रदेश बलात्कार +"" +अबोली मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती +अबोली हिं. प्रियदर्श क. अव्वोलिगा सं. अम्लान महासहा लॅ. क्रॉसँड्रा इन्फंडिबुलिफॉर्मिस क्रॉ. अंड्युलिफोलिया कुलॲकँथेसी. हे कोरांटीसारखे क्षुप झुडूप सु. ६० सेंमी. उंच लहान बहुवर्षायू अनेक वर्षे जगणारे असून मूळचे श्रीलंकेमधील आहे. मलायात व भारतात उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल व पश्चिम द्वीपकल्प शोभेकरिता लावतात. पाने साधी समोरासमोर कडा तरंगित त्यावरून एक जातिवाचक लॅटिन नाव फुलोरा गव्हाच्या लोंबीसारखा कणिस व त्यावर लांबट हिरव्या व केसाळ छंदाच्या बगलेत सुंदर नाजूक फिकट पिवळट किंवा नारिंगी अबोली फुले येतात पुष्पबंध फूल. इतर रंगांची फुले असलेले प्रकारही आढळतात. शुष्क फळात चार बिया असतात. +ही वनस्पती कडू उष्ण सौंदर्यकारक व कामोत्तेजक आहे. मुळी दुधात शिजवून पांढऱ्या धुपणीवर औषध म्हणून पिण्यास देतात. +पाटील शा. दा. +लागवड बियांपासून रोपे करून अगर खोडाचे फाटे लावून लागवड करतात. जमीन खणून खत घालून ६०७५ सेंमी. अंतराने पाडलेल्या सरीच्या बाजूला ६० सेंमी. अंतराने पावसाळ्यात रोपे लावतात. झाडांना एकामागून एक असे सारखे बहार वर्षभर येत असतात परंतु ऑक्टोबरजानेवारीच्या दरम्यान जास्तीतजास्त फुले येतात. फुलांच्या वेण्यांना मुंबई व सर्व कोकणभागांत फार मागणी असते. झाडांना वर्षायू झाडांप्रमाणे मशागत व खतपाणी दिल्यास जोम येऊन उत्तम बहार येतो. +चौधरी रा. मो. +रोग पानावरील खार हा रोग कोलेटॉट्रिकम क्रॉसेंड्राय कवकामुळे कवकहोतो. त्यामुळे पानांवर व कडांवर अनियमित आकाराचे फिकट पिंगट डाग पडतात. ते एकमेकांत मिसळल्याने करपा होतो. रोगट पाने गळतात. कवकबीजाणूंचा प्रसार वाऱ्याने होऊन रोगप्रसार होतो. बोर्डो मिश्रणासारखी ३ ३ ५० कवकनाशके प्रतिबंधक उपाय म्हणून वापरतात. +कुलकर्णी य. स. + अटलँटिस + अमरवेल +हचिन्सन सर जॉनाथन +अवस्थिती +"" +मनपाचा ७५ बेशिस्तांना दणका + +ओळखपत्र गैरहजेरी विना परवानगी रजेवरून नोटिसा +मागील महिनाभर आचारसंहिता त्यापाठोपाठ दिवाळी आल्याने महापालिकेत नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी कार्यालयात उशिरा येतात विना परवानगी गैरहजर राहत असल्याचे उपायुक्त अज��त मुठे यांच्या निदर्शनास आले होते. तसेच अनेकवेळा बजावूनही अनेक अधिकारी व कर्मचारी महापालिकेत येताना ओळखपत्र घालत नसल्याच्यादेखील तक्रारी आल्या होत्या. अधिकारी व कर्मचारी यांच्यात आलेल्या या मरगळीमुळे नागरिकांची कामे होत नसल्याने तक्रारींच्या संख्येत वाढ झाली होती. +या पार्श्वभूमीवर उपायुक्त अजित मुठे यांनी मंगळवारी दि. ५ सकाळी साडेनऊ वाजता सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर येऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. यात त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्राची तपासणी केली. ज्यांनी ओळखपत्र घातले नाही त्यांचे नाव लिहून घेतले. तसेच उशिरा येणाऱ्यांची नोद घेतली. तपासणीत कर्मचाऱ्यांसह उशिरा येणारे काही अधिकारीदेखील आढळून आले. +हजेरी पुस्तके केली जमा +प्रवेशद्वारावर तपासणी केल्यानंतर उपायुक्त मूठे यांनी दहा वाजता आस्थापना विभागला सर्व विभागातील हजेरी पुस्तके जमा करण्यच्या सूचना केल्या. त्यानंतर हेजरी पुस्तके देखील जमा करण्यात आली. यातही अनेक कर्मचारी विनापरवानगी गैरहजर आढळून आले. काही जण कुठलाही अर्ज न करता किरकोळ रजेवर असल्याचे निष्पन्न झाले. प्रवेशद्वार तपासणी व हजेरी तपासणीत एकूण ७५ कर्मचारी अधिकारी बेशिस्त आढळून आले. या सर्वांना मनपा प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटिशा देण्यात आल्या आहेत. याचबरोबर तीन दिवसांत खुलासा करावा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. +बेशिस्तांची आकडेवारी... +अर्ज न करता रजेवर ... १३ +ओळखपत्र नाही ... २२ +विनापरवानगी गैरहजर ... ४० + +इतर बातम्या +"" +सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचे पोस्टर +सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचे पोस्टर लॉंच +हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची महती सांगणाऱ्या उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित सरसेनापती हंबीरराव या भव्यदिव्य मराठी चित्रपटाची घोषणा आणि पहिल्या पोस्टरचा अनावरण सोहळा कोंढणपूर पुणे येथे दिनांक ५ जून रोजी सकाळी ९ वाजता पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या किल्यावर रोवली अशा तोरणा आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड या किल्यावरुन हेलीकॉप्टरने चित्रपटाचे पोस्टर आकाशात लाँच करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. +कुठल्याही स्टुडीओचे पाठबळ नसताना केवळ समाजभान जपणाऱ्या विषयाच्या बळावर प्रविण तरडे यांच्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले. सरसेनापती हंबीरराव या चित्रपटातून प्रविण तरडे आता ऐतहासिक विषयाला हात घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. चित्रपटाचे निर्माते संदीप रघुनाथराव मोहिते पाटील आपल्या व्यवसायाबरोबरच शिवनेरी फाउंडेशन आणि सरनौबत हंबीरराव प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थांच्या अंतर्गत ते विविध सामाजिक कार्य आणि उपक्रम राबवत असतात. +तसेच निर्माते सौजन्य सुर्यकांत निकम हे उद्योजक आणि पुण्यातील प्रसिद्ध विजय टॉकीजचे मालक असून शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम म्हणून ते हेलिकॉप्टर मधून गडकिल्ल्यांची सफर हा उपक्रम राबवतात. तसेच निर्माते धर्मेंद्र सुभाष बोरा हे ऑटोमोबाईल क्षेत्रात व्यवसाय करत असून मुळशी पॅटर्नच्या निमित्ताने प्रविण तरडे यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रभावित होऊन त्यांच्याबरोबर काम करायचं या उद्देशांनी ते या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी झाले आहेत. +"" +महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस आता लाच घेण्याच्या कक्षेत येणार सनातन प्रभात +सनातन प्रभात आशिया भारत महाराष्ट्र महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस आता लाच घेण्याच्या कक्षेत येणार +महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस आता लाच घेण्याच्या कक्षेत येणार +हे यापूर्वीच का केले नाही भ्रष्टाचार न होणारे एकतरी क्षेत्र आहे का भारतातील सर्व क्षेत्रांतील भ्रष्टाचार संपण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! +मुंबई वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस आता लाच घेण्याच्या कक्षेत येणार आहे. त्यासंदर्भात कायदा बनवण्यासाठी राज्य सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. कट प्रॅक्टिसविरोधी कायद्याचा मसुदा सिद्ध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने दोन मासांत कायद्याचा मसुदा सिद्ध करून द्यावा असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. कायदेविषयक माहितीसाठी सदस्यांना या क्षेत्रातील तज्ञांचे साहाय्य घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे. कट प्रॅक्टिसविरोधी कायद्यान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला विशेष अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. +कट प्रॅक्टिस म्हणजे काय +रुग्णाला विशिष्ट लॅबमधून चाचण्या करून घेण्यास सांगण्यासाठी पैसे घेणे रुग्णाला विशिष्ट रुग्णालयात जाण्यास सांगून त्या रुग्णालयातून पैसे घेणे रुग्णाला विशिष्ट औषधाच्या दुकानातून औषधे घेण्यास सांगून त्या दुकानदाराकडून कमिशन घेणे औषध आस्थापनाच्या प्रतिनिधीकडून एमआरकडून विशिष्ट औषधे रुग्णाला लिहून देण्याकरिता आणि ती विशिष्ट दुकानातून घेण्यास रुग्णाला सांगण्यासाठी पैसे घेणे औषध आस्थापनांकडून मिळणाऱ्यां परदेशी सहलीच्या संधी घेणे आदी. + महाराष्ट्र राष्ट्रीय बातम्या वैद्यकिय +"" +मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वाधिक गुन्हे + +मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वाधिक गुन्हे + राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यानी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक गुन्हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. +नवी दिल्ली देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल झाल्याची बाब एका सर्वेक्षणातून उघडकीस आली आहे. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यानी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक गुन्हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. +द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् आयडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थेने यासाठी सर्वेक्षण केले होते. त्यानंतर ही बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्यांच्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यावर तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. +यातील टक्के मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी खटले दाखल झाल्याचे सांगितले. यामध्ये खून खुनाचा प्रयत्न फसवणूक आणि मालमत्ता गैरव्यवहार यांसारखे गुन्हे दाखल आहेत. +"" +नवी दिल्ली कोरोनाचा सामना करण्यासाठी तुमच्याकडून आर्थिक मदतीची गरज आहे असं आवाहन करणारं ट���विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटला एका तासाच्या आत अभिनेता अक्षय कुमारने प्रतिसाद देत कोरोनाच्या लढाईत योगदान देण्याची तयारी दर्शवली आहे. +अक्षय कुमारने प्रधानमंत्री सहायता निधीला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. याबाबत त्याने ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहायता निधीमध्ये मी २५ कोटी रुपये देत आहे. चला आयुष्य वाचवूया. जान है तो जहाँ है असं ट्विट त्याने केलं आहे. +या काळामध्ये आपल्या लोकांच्या जीवाचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे. यासाठी आपल्याला सगळं काही केलं पाहिजे असंही अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. +दरम्यान उद्योगपती रतन टाटा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सौरव गांगुली यांनीही कोरोनाविरोधातल्या लढाईत आपलं योगदान दिलं आहे. +सच्चा प्रेमवीर कोरोनाचं संकट असताना हजारो कि.मी. प्रवास करून प्रेयसीला केलं प्रपोज! +"" +नातं.. +वैचारिक लेखननातं.. + दिनेश रामप्रसाद दीक्षित वैचारिक लेखन +रम्य पहाट उगवली होती. कॉलनीला आताशी जाग आलेली. काही घरात खुडबुड सुरू झालेली. बच्चे मंडळी उठली होती शाळेत जाण्यासाठी. आयाबापड्यांची लगबग सुरू होती. घरातली आवराआवर सुरू होती. अशातच भला मोठा पांढरा लेंगा नसलेला डोक्यावर लांबोळकी मोरपंख खोवलेली टोपी घातलेला आणि हातात टाळचिपळ्या घेऊन वासुदेव अवतरला होता. टाळचिपळ्यांचा गजर करत तो प्रत्येक घरासमोर थांबत होता. घरातील गृहिणीही वाटीभर पिठ त्याच्या झोळीत टाकत होती. वासुदेवही वाडवडीलांच नाव विचारून घेत होता आणि त्यांच्या नावाचा घोष करत पुढच्या घराकडे जात होता. क्षणभरासाठी दारात आलेला हा वासुदेव आपल्या वाडवडीलांत आणि आपल्यात असलेल्या नात्याला आणखी घट्ट करून जात होता. नातं हे असच असतं न दिसणारं पण घट्ट झालेलं अनेक पिढ्यांपासुन चालत आलेलं पुढेही चालत राहणारं. +नातं दोन अक्षरांच. पण त्याची व्याप्ती बघा किती मोठी आहे. नात्यांमध्ये विश्वासाचा धागा अतिशय महत्वाचा असतो. विश्वासाच्या बळावर हे नातं दृढ होत जात. नातं दृढतेचं असतं नातं विश्वासाचं असतं नातं आपुलकीचं असतं नातं ओळखीचं असतं नातं समजुन घेण्याचं असतं नातं देण्याचं असतं तस ते घेण्याचही असतंच नातं असुनही नसणारं असतं आणि नसुनही असणार असतं. नाही का +कळतनकळत आपलं नातं जुळत जातं कधी कुठे कुणाशी कसे म��हित नाही. पण ते जुळतं हे नक्की. अगदी हेच बघा ना आपण रोज वापरतो त्या रस्त्याचं आणि आपलंही नातं जुळतंच. आपलं आणि शाळेचं नातं अनोखं असतं. लहान असतांना खेळलेल्या मैदानाच आणि आपलं नातं आपण कधीच विसरत नाही. घराच्या अवतीभोवती असलेल्या फुलझाडांच आणि आपले भावबंध घट्ट जुळतात. अगदीच खिडकीत येणाऱ्या चिमणाचिमणीचं आणि आपलंही नातं आनंद देणारं असतं. मग या नात्याला जागून आपणही चिमणाचिमणीसाठी थोडेसे दाणे आणि पाणी खिडकीत ठेवू लागतो बघा नातं दृढ होत गेलं की नाही. कॉलनीतून नेहमी वावरणारे भाजीवाले सफाई करणारे कचरा उचलणारे भंगारवाले लाईट बिल देणारे सिलिंडर देणारे यांच्याशीही नातं जुळतचं. या नात्याला कोणतेही नाव नसते पण ते असते. जेव्हा यातील कुणीतरी एक त्याच्या वेळेवर आले नाही तर मनाला रुखरुख लागून राहते. मग आपणच दोन तीन वेळा स्वतशीच बोलतो देखील आज भाजीबाली बाई आली नाही अजून आज पेपरवाला का आला नाही. ही सारी नात्यांचीच किमया नाही का. +घरातून बाहेर पडणाऱ्या मुलाचं पहिलं नात जुळतं ते पाटीशी. आता मुलांच नात जुळतं वही आणि पेन्सिलशी..! मग शाळेतील शिक्षकांशी नातं जुळतं. मग मैत्र वाढत जातं. मैत्रीचं नात दृढ राहतं अगदी शेवटपर्यंत टिकतं. वय वाढत जातं तसे नात्यांची व्याप्ती वाढत जाते. काहीवेळा नात्यांमध्ये हळवेपणा येतो काहीवेळा कठोरपणाही येतो. काहीवेळा व्यवहार येतो काहीवेळा आपुलकी येते काहीवेळा जिव्हाळा येतो काहीवेळा नात्यात रंगत येते काहीवेळा नात्यातील रंग उडुनही जातात असो.. +एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी नातं जुळणं ही या संसारातील सगळ्यात मोठी आणि भाग्यशाली गोष्ट. रस्त्याने जातांना कुणी ओळखीचं दिसलं की आपण लगेच हसतो गालातल्या गालात. जवळचे आप्तनातेवाईक हे तर असतातच पण त्यांच्याही पलिकडे काही नाती अगदीच घट्ट होत जातात टिकतात आणि आयुष्यभर साथ देणारी होतात. माणुसपणाचं नात दृढ झालं पाहिजे वाढले पाहिजे..हेच मागणे..! + दिनेश दीक्षित जळगाव. +.. +.. +"" +भारतपाकमध्ये ट्रम्पना करायचीय मध्यस्थी! + +भारतपाकमध्ये ट्रम्पना करायचीय मध्यस्थी! +भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा असल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी अस���ेल्या निकी हेली यांनी याबाबत माहिती दिली. +मटा ऑनलाइन +मटा ऑनलाइन वृत्त संयुक्त राष्ट्रसंघ +भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा असल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी असलेल्या निकी हेली यांनी याबाबत माहिती दिली. भारतपाकिस्तान यांच्यातील तणावाबाबत अमेरिकेला चिंता आहे आणि शांततेच्या मार्गाने तणाव निवळावा असे डोनाल्ड ट्रम्प यांना वाटत आहे असे निकी म्हणाल्या. +भारतपाकिस्तान यांच्यातील वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी त्रयस्थाची मध्यस्थी भारताने नेहमीच नाकारली आहे. असे असताना ट्रम्प यांनी या दोन्ही देशांत मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविल्याने येत्या काळात त्यावरून बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. +विशेष म्हणजे ट्रम्प यांनी २०१६ मध्ये आपल्या प्रचारादरम्यानही भारतपाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा मुद्दा उचलला होता. या दोन्ही देशांची तयारी असेल तरच ते शक्य आहे असेही त्यांनी तेव्हा नमूद केले होते. दरम्यान आज पत्रकार परिषदेत निकी यांना याच मुद्द्यावर एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी वरील विधान केले. अमेरिकेच्या ट्रम्प शासनाकडून नियुक्त एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीने भारतपाक संबंधांबाबत केलेली ही पहिलीच टिपण्णी आहे. + . .. +"" + +इतर बातम्या +ब्रिक्स मोदींनी दिला व्यापार सहकार्याच्या मुद्द्यावर भर +भारतपाकमध्ये ट्रम्पना करायचीय मध्यस्थी!... +रशियात मेट्रो स्टेशनांमध्ये प्रचंड स्फोट ९ ठार... +अपुरी झोप झिजवतीय हाडं!... +पोलंडमधील तो भारतीय विद्यार्थी सुखरुप... +कोलंबियात माळीण दुर्घटनेचा थरार! २०६ ठार... +"" +धरणगाव +धरणगाव सामाजिक +धरणगावातील एसबीआयचे एटीएम ठरतेय शोपीस +वाचन वेळ मिनिट धरणगाव प्रतिनिधी व्यवहारासाठी नेहमी रक्कम आवश्यक असते सदर रक्कम खिशात बाळगण्यापेक्षा बँक खात्यातून ए.टी. एम.मधून आवश्यकतेनुसार काढणे कधीही सोयीचे ठरते पण लग्नसराई व सणासुधीच्या दिवसात धरणगाव स्टेट बँक शाखेस लागून असलेले ए.टी.एम.मध्ये मात्र कायम ठणठणात असल्याचे दिसून येते. याबाबत शाखा प्रबंधला विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने +धरणगा�� राजकीय +पाळधी येथे गुलाबराव देवकर यांचा प्रचार व संवाद रॅली +वाचन वेळ मिनिट पाळधी प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदार संघाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबरा देवकर यांचे पाळधी खुर्द व पाळधी बुद्रुक या दोन्ह गावातील नागरीकांशी संवाद साधून प्रचार रॅली काढण्यात आली. आगामी काळात रखडलेले सिंचन कामे मार्गी लावण्यासाठी परीवर्तनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रचारादरम्यान मतदारांना केले. प्रचार रॅलीपुर्वी सावता महाराज मढी हनुमान मंदीरात नारळ +बंडोबा झाले थंडोबा! पी.सी. पाटील महायुतीच्या प्रचार रॅलीत +वाचन वेळ मिनिट धरणगाव प्रतिनिधी जळगाव ग्रामीणमध्ये नुकत्याच झालेला युतीच्या मेळाव्यात भाजपचे जेष्ठ नेते पी. सी. पाटील हे गैरहजर होते. शिवसेना उपनेते ना. गुलाबराव पाटील यांच्याशी असलेल्या टोकाचे मतभेदच त्यांच्या गैरहजेरी प्रमुख कारण सांगितले जात होते. एकप्रकारे पीसी पाटील यांनी ना. पाटील यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा बंड पुकारल्याचे बोलले जात होते. परंतु आज धरणगावात +वाळू माफिया आणि दोन नंबरवाल्यांसाठी धरणगावातील सीसीटीवी कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष +वाचन वेळ मिनिट धरणगाव प्रतिनिधी शहरातील मुख्य रस्त्यावर मोठा गाजावाजा करून लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी बहुतांश कॅमेरे आता शोभेची वस्तू झाले आहेत. कारण रस्त्यांवर लावलेले बरेच कॅमेरे बंद पडले आहेत. शहरात साधारण ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र शहरात बसवलेले बहुतांश कॅमरे स्थानिक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आणि दुरुस्तीअभावी बंद पडले आहेत. दरम्यान वाळू +धरणगाव पालिकेतर्फे डॉ.आंबेडकर जयंती साजरी +वाचन वेळ मिनिट धरणगाव प्रतिनिधी येथील पालिकेतर्फे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील उपनगराध्यक्ष अंजलीताई विसावे मुख्याधिकारी सपना वसावा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी भा.ज.पा.चे नेते सुभाष अण्णा पाटीलचर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे भा.ज.पा.चे +धरणगावात स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा +वाचन वेळ मिनिट धरणगाव प्रतिनिधी येथील स्वामी समर्थ केंद्रात स्वामींचा प्रकट दिन उत्साहात साज���ा करण्यात आला. या निमित्ताने देशातील दहशदवाद नष्ट व्हावा पाकीस्तान व चिन या देशांशी लढण्यासाठी आपल्या सैनिकांना बळ मिळावे या उद्देशाने गुरु माऊलींच्या मार्गदर्शनानुसार येथील सेवेकर्यांनी सामुदायिकपणे स्वामीच्या ७०० श्लोकी चरित्र पाठाचे वाचन केले. येथील स्वामी समर्थ केंद्रात प्रकट दिनाच्या +धरणगावात श्रीराम नवमी निमित्त महाआरती +वाचन वेळ मिनिट धरणगाव प्रतिनिधी श्रीराम नवमी निमित्त येथे महाआरती करण्यात आली यात शहरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी धरणगाव नगरीचे उपनगराध्यक्षा सौ.अंजलीताई विसावे चर्मकार महासंघाचे प्रदेशअध्यक्ष भानुदास विसावे कैलास माळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याशिवाय किरण वराडे विश्व हिंदू परिषद तालुकाध्यक्ष भैय्या महाजन प्रकाश वाणी शहर कार्यवाह रा.स्व.संघ पृथ्वीराज चव्हाण +आठवडे बाजाराच्या दिवशी होतेय वाहतूक गैरसोय पोलिस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष +वाचन वेळ मिनिट धरणगाव प्रतिनिधी धरणगाव येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरत असतो धरणगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने जिल्हाभरातून शेतकरी आपला शेतातील माल विकण्यासाठी मोठ्या संख्येने गुरूवारी येत असतात. नागरिक देखील मोठ्या संख्येने बाजार खरेदीसाठी येथे गर्दी असते. दिवसेंदिवस बाजाराची व्याप्ती वाढत असून शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी जागा अपूर्ण पडत असल्याने शेतकरी त्यांचा +क्राईम धरणगाव राजकीय +सोशल मिडियातून शिवसेना भाजपा अपप्रचारबाबत संबधीतावर गुन्हे दाखलची मागणी +वाचन वेळ मिनिट धरणगाव प्रतिनिधी सोशल मिडियाच्या माध्यमातून शिवसेना भाजपा महायुतीचा होणाऱ्या अपप्रचारबद्दल संबधीतावर गुन्हे दाखल होण्याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने धरणगाव पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे धरणगाव शहर व तालुकामध्ये भाजपाशिवसेना युतीचे अतिशय खेळीमेळीचे व समंजस त्याचे संबंध असून अमळनेर शहरातील सोशल मीडियाच्यामध्ये बनावट दस्तऐवज तयार करून +अमळनेर तालुक्यात प्रशासनाच्या संगनमताने वाळूची चोरी +वाचन वेळ मिनिट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील रूंदाडी येथील ठेका सुरू असून याठिकाणी वाळू साठा सावखेडामध्ये रात्री तांदूळवाडी याठिकाणी वाळूचा टप्पा लावण्यात येत आहे व प्रशासनाच्या नियमानुसार ��्रत्येक डंपर असेल किंवा ट्रॅक्टर असेल याला जीपीआरएस सुविधा एसएमएस सुविधा असल्या पाहिजे. त्याचबरोबर त्याठिकाणी सर्व गाड्या नियमाचे उल्लंघन करत आहे. हे सर्व प्रशासनाच्या आशीर्वादाने +"" +संरक्षण +राफेल कंत्राट प्रकरणी रिलायन्सचे स्पष्टीकरण वृत्तसंस्था नवी दिल्ली १२ ऑगस्ट राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या प्रकरणावरून विरोधक जणू सरकारवर तुटूनच पडले आहेत. दरम्यान राफेलचे कंत्राट संरक्षण मंत्रालयाकडून मिळाले नसून डसॉ कंपनीकडून मिळाले आहे असे स्पष्टीकरण उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स + तरुण भारत +चार जवानही शहीद घुसखोरीचा मोठा डाव उधळला वृत्तसंस्था श्रीनगर ७ ऑगस्ट दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळा उधळून लावण्याच्या पाकिस्तानचा नापाक कट तडीस नेण्यासाठी उत्तर काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करणार्या चार अतिरेक्यांना लष्करी जवानांनी ठार केले. यावेळी झडलेल्या भीषण चकमकीत चार जवानही शहीद झाले. बांदीपुरा जिल्ह्यातील + +वृत्तसंस्था नवी दिल्ली ६ ऑगस्ट सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चीन भारतासमोर सातत्याने नवनवीन आव्हाने निर्माण करत आहे. चीन लवकरच तिबेटमध्ये भारतीय सीमेजवळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापुल्ट रॉकेट तैनात करण्याची शक्यता आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. सध्या चिनी लष्कराच्या रॉकेट फोर्सकडून या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापुल्ट रॉकेटच्या चाचण्या सुरू आहेत असे वृत्त + + तरुण भारत +पाक व चीनच्या सीमेवर करणार तैनात वृत्तसंस्था नवी दिल्ली ५ ऑगस्ट कोणत्याही हवामानात आपला प्रभाव दाखविणार्या ४०० आधुनिक तोफा भारतीय लष्कराला लवकरच प्राप्त होणार आहेत. या तोफा पाकिस्तान आणि चीनच्या सीमावर्ती भागांमध्ये तैनान करण्यात येणार आहे. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच या तोफा विकसित करण्यात येत + + तरुण भारत +संरक्षण मंत्र्यांची लष्कराला गोड भेट वृत्तसंस्था चेन्नई २८ जुलै संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात आलेले दोन अत्याधुनिक इंजीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज शनिवारी भारतीय लष्कराच्या स्वाधीन केले. भीष्म आणि अजेय रणगाड्यांची मारक क्षमता या इंजीनमुळे अधिकच वाढणार आहे. संरक्षण विभागाच्या आयुध निर्माण + + तरुण भारत +दहशतवाद्यांच्या स्टील बुलेटस निष्प्रभ होणार वृत्तसंस्था नवी दिल्ली२६ जुलै जम्मूकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणार्या सीआरपीएफ जवानांना सुमारे २० हजार नवीन बुलेट प्रूफ जॅकेट पुरवण्यात येणार असून त्यावर स्टील बुलेट्सचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून दहशतवादी भारतीय जवानांवर एके४७ मधून स्टील बुलेट्सचा वापर करीत असल्याचे + +शस्त्रास्त्र पुरवून हॉटेलमध्ये मुक्कामाची सोयही केली वृत्तसंस्था नवी दिल्ली ११ जुलै भारतात मोठा घातपात घडविण्यासाठी अफगाणिस्तानातून आलेल्या इसिसच्या अतिरेक्याला गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्यांनी अफलातून सापळा रचून अटक केली. गुप्तचर अधिकार्यांनी वेशांतर करून त्याला शस्त्रास्त्रे पुरवली आणि दिल्लीतील हॉटेलात त्याच्या मुक्कामाची सोय करून त्याला अलगद जाळ्यात अडकविले. एका इंग्रजी + + तरुण भारत +नापाक कारवाया सुरूच वृत्तसंस्था सौराष्ट्र ९ जून पाकिस्तानने गुजरातच्या सौराष्ट्रकच्छला लागून असलेल्या सीमेवरील सिंध प्रांताच्या हैदराबाद जिल्ह्यातील भोलारी येथे अत्याधुनिक हवाई क्षेत्र विकसित केले असून या भागात चीनकडून मिळालेली जेएफ१७ ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत. या भागात पाकच्या कारवाया अनेक वर्षांपासून बंद होत्या पण आता पाक + +जनरल रावत यांची ग्वाही वृत्तसंस्था पठाणकोट ९ जुलै न टाळता येणारा धोका किंवा राष्ट्रविरोधी शक्तींकडून उद्भवणार्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे अशी ग्वाही लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिली. चार वर्षांपूर्वी पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जैशएमोहम्मदच्या अतिरेक्यांनी भीषण हल्ला केला होता. लष्कराच्या + तरुण भारत +पाच हजार किमीची अचूक मारकक्षमता वृत्तसंस्था नवी दिल्ली १ जुलै पाकिस्तानच नाही तर चीनच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याची क्षमता असलेले अग्नी५ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र लवकरच भारतीय लष्कराच्या शस्त्रागारात समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे लष्कराच्या सामर्थ्यात कितीतरी पटीने वाढ होणार आहे. पाच हजार किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरापर्यंत अचूक मारा करण्याची +"" +! इथे नाचती संशयाची भूते! + ! +इथे नाचती संशयाची भूते! +बाळकृष्ण रेणकेउदरनिर्वाहासाठी गावोगाव भटकणाऱ्या भटक्याविमुक्तांची केवळ संशयावरुन हत्या किंवा मारहाण होण्याचं प्रमाण देशभरातच खूप वाढलं आहे... +उदरनिर्वाहासाठी गावोगाव भटकणाऱ्या भटक्याविमुक्तांची केवळ संशयावरुन हत्या किंवा मारहाण होण्याचं प्रमाण देशभरातच खूप वाढलं आहे. हक्काची जमीन आणि हक्काचं आभाळ नसलेल्या या भटक्या समूहांना स्थिरता आणि सन्मान कसा मिळेल हे किमान आता तरी पाहावंच लागेल. अन्यथा राज्यघटना नागरिकत्व हे शब्द त्यांच्यासाठी पोकळ व असंबद्ध ठरतील! +धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या राईनपाडा गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात गावकऱ्यांच्या जमावाकडून भटक्या भिक्षेकरी जमातीतील नाथपंथी डवरी गोसावी जमातीच्या पाच निरापराधांची केवळ संशयावरून अत्यंत क्रूरपणे १ जुलै २०१८ रोजी जे सामुदायिक हत्याकांड घडलं त्यामुळे राज्यातला विवेकी माणूस हादरला आहे. राज्यातल्या साऱ्या भिक्षेकरी व खेळकरी जमाती संतापाने ऊर बडवून घेत आहेत. या घटनेचा निषेध करत अन्यायाचं परिमार्जन झालं पाहिजे हत्याकांडात सामील असलेल्या दोषींना कायद्याप्रमाणे कडक शिक्षा झाली पाहिजे हत्याकांडात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियाना नुकसानभरपाई नोकरी घर इ. मिळालं पाहिजे... अशा नेहमीच्या मागण्यांसह त्यांच्या संस्थासंघटना राज्याच्या कर्त्याधर्त्याना भेटून आपला संताप व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबियाना प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मृतांच्या अंत्यविधीनंतर १८ वर्षाचा मृत आगनू इंगोलेची विधवा आई नर्मदा हिचं शांतवन करण्याच्या हेतूने भेट घेतली. थिजलेल्या डोळ्यांनी पुतळ्यासारखी ती माय बसून होती. आम्ही बोललेलं जणू तिला ऐकूच जात नव्हतं अशा आवस्थेत. बोलता बोलता मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या आर्थिक मदतीची माहिती दिली... त्या एकदम उसळून पण क्षीण आवाजत म्हणाल्या जाळून टाका तिकडे ती मदत. उरलेल्या माझ्या पोरीला आणि धाकट्या पोरालाबी मारून टाकायला सांगा म्हणजे मी मोकळी होईन मरायला. तेव्हा तिथे कळलं की या पाच मृतांत तिचा मुलगा जावई आणि भाऊ अशा तिघांचा समावेश आहे. +राईनपाडा येथील घटनेच्या आधी औरंगाबाद नंदुरबार जळगाव नाशिक बीड परभणी नांदेड लातूर गोंदिया आणि चंद्रपूर येथेही अफवा व संशयावरून अशा अन्यायअत्याचार व हत्येच्या घटना घडलेल्या आहेत. पोलिसांच्या अहवालाप्रमाणे गेल्या दीड महिन्यात वरील पाच सोडून लोकांच्या झुंडशाहीमुळे १० मृत व १८ गंभीर जखमी झाले आहेत. प्रसारमाध्यांमधून मात्र हा आकडा २२ पासून तर ३० पर्यंत असल्याचे आले आहे. या सर्व मृत व जखमींमध्ये प्रामुख्याने भिक्षेकरी भटक्यांची संख्या जास्त आहे. या अनुषंगाने गेल्या काही दिवसांत घडलेल्या राज्याबाहेरच्या काही घटनाही लक्षात घेण्यासारख्या आहेत. मध्यप्रदेश सिंग्रोली जिल्हा मादा पोलिस स्टेशनच्या हद्दीत बहुरूपी या भटक्या जमातीचा श्री. रामभरोसे आपली कला सादर करण्यासाठी स्त्री कलाकाराच्या वेषात धेका गावात जात असताना लोकांनी कायदा हातात घेऊन याच अफवेनुसार संशयाने त्याला मारलं. अफवाना बळी पडू नका अशी जनजागृती करण्यासाठी ५०० रुपये रोजंदारीवर सरकारी जागृतीकार्यक्रम पार पाडत असताना त्रिपुरापकालाछारा क्षेत्रात सुकांता चक्रवर्ती या सरकारी बक्षिसप्राप्त भटक्या तरुण कलाकाराला याच अफवेनुसार लोकांनी ठेचून ठार केलं. त्याच्या मागे त्याची तरुण पत्नी व पाच महिन्यांचं मूल आहे. अहमदाबाद शहरात वडज क्षेत्रात भटक्या जमातींच्या चार भिक्षेकरी महिलांवर याच अफवेनुसार लोकांनी हल्ला केला. त्यात शांतादेवी नाथ जागेवर मेली. अशुदेवी मच्छिनाथ लीलादेवी मोहननाथ व अनासी सोमनाथ या तीन जखमी महिला सरदारनगर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. +अफवासंशय तुच्छता या कारणाने अन्यायअत्याचार मारझोड हत्या यांसारख्या घटना भिक्षेकरी व कलावंत भटक्याविमुक्त जमातींच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. परंतु मुलं पळविणाऱ्या काल्पनिक टोळ्यांबाबत वेगात पसरविल्या जाणाऱ्या अफवांमुळे भटक्यांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. संपूर्ण देशात भटक्याना ठेचून मारण्याची जणू काय योजनाबध्द मोहीम चालू आहे अशा पध्दतीने घटना घडत आहेत. तेव्हा अफवांचं मूळ शोधणे अफवा पसरविणाऱ्यांना धाक दाखविणे यासाठी ताबडतोब मार्ग व उपाय शोधावे लागतील. त्यासाठी त्रिपुराचं उदाहरण तपासता येईल. +त्रिपुराची राजधानी आगरताळा पासून २५ किमी अंतरावर मोहनपूर येथे एका ११ वर्षाच्या मुलाचं प्रेत मिळालं आणि लगेच त्याची किडनी काढून घेतल्याची अफवा पसरली. राज्याचे शिक्षण व कायदा मंत्री रतनलाल यांनी घटनास्थळी २६ जूनला भेट दिली पाहणी केली. तिथल्या जमावापुढे भाषण करताना ते म्हणाले किडनी काढून घेतल्याची कापलेली गोल खूण प्रेताच्या शरीरावर स्पष्ट दिसते आणि हे काम किडनीचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचं असलं पाहिजे. या भाषणाची चित्रफीत एका दिवसात राज्यात व देशात सर्वत्र वाऱ्यासारखी पोहचली. मीडियानेदेखील मोठी प्रसिध्दी देऊन मंत्र्यांचं म्हणणं सत्य असण्याची शक्यता वर्तवली. दि २७ जूनला त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी घटनास्थळी जाऊन मृताच्या कुटुंबियांची भेट घेतली. दि २८ जून रोजी त्यांनी विधानसभेत उत्तर देताना सांगितलं पोस्टमार्टमच्या अहवालानुसार दोन्ही किडन्या शाबूत आहेत. किडनीसाठी हत्या किडनीचा काळाबाजार ह्या गोष्टी अफवा आहेत. मात्र अफवा पसरवणाऱ्या महापुरात मुख्यमंत्र्यांचं उत्तर कुठेच्या कुठे विरून गेलं लोकांपर्यंत ते पोचलंच नाही. त्याच दिवशी सुकांता चक्रवर्ती आणि झाहिरखान या दोन भटक्या कलाकारांना अफवेमुळे संशयाने ठेचून मारण्यास सुरवात झाली. भटक्याना मारण्याच्या घटना वेगात घडू लागल्या. इतक्या की सरकारने राज्यातली इंटरनेट सेवा काही दिवस बंद केली. या घटनेतून योग्य तो धडा घेऊन पसरणाऱ्यापसरवल्या जाणाऱ्या अफवांविरोधात लोकसहभागातून जागृती मोहीम तीव्र व वेगवान करावी लागेल. पोलिस यंत्रणेला समर्थ व आणखी क्रियाशील करावं लागेल. गरज भासली तर आवश्यक कायदानियमही करावे लागतील. +भटक्यांवर झालेल्या आणि होणाऱ्या अन्यायअत्याचारांच्या शेकडो प्रकरणांचा अनुभव संघटनांच्या अनेक कार्यकर्त्याना आहे. अशा मारहाणीच्याहत्येच्या घटना घडल्यावर नुकसानभरपाई म्हणून कमीजास्त प्रमाणात काही रक्कम सरकारकडून जरुर मिळते. पाठपुराव्याअंती कुटुंबियाना शिक्षणनोकरीच्या सोयी पण काही अंशी मिळू शकतात. प्रश्न आहे असं पुन्हा होऊ नये म्हणून कायद्याची भीती निर्माण होण्यासाठी दोषी गाववाल्यांना योग्य ती शिक्षा होण्याचा. +घटना घडलेल्या गावात बाहेरून आलेल्या भटक्यांचा मुळीच प्रभाव नसतो. ते अस्थिर व विस्कळीत असल्याने त्यांची गठ्ठा मते नसल्यामुळे स्थानिक राजकारणातही ते निरूपयोगी ठरतात. जिथे बहुमताचा निर्णय म्हणजे लोकशाही आहे आणि जिथे जात धर्म नातेवाईक शेजारी म��त्र यांच्या जवळीकतेने किंवा वशिल्याने व्यवहार चालतो तिथे भटक्याना आधार किंवा न्याय मिळणं कठीण आहे असा आम्हा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. भटक्यांना न्याय मिळण्यासाठी केवळ बहुमताऐवजी मानवता व सत्यावर आधारित लोकशाही निर्माण होणं गरजेचं आहे. त्यासाठी भटक्यांशी निगडित अन्यायअच्याचारांची प्रकरणं जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक या स्तरांवरील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीच हाताळली पाहिजेत असा नियम करणं गरजेचं व महत्त्वाचं आहे. त्याशिवाय भटक्याविमुक्तांशी संबंधित अशी अन्यायअत्याचारबलात्कार व हतिय्ची प्रकरणं जलद गती न्यायालयात हाताळली पाहिजेत. कारण अंथरायला जमीन व पांघरायला आकाश अशा अवस्थेत असलेले निराधारअज्ञानीअस्थिर व विस्कळीत असलेले दिवसभर कष्ट केले तरच रात्रीची चूल पेटते अशा अवस्थेतले भटके वर्षानुवर्षं न्यायालयात तग धरू शकत नाहीत. शिवाय अशा अत्याचाराच्या गंभीर प्रकरणांत न्यायाला विलंब झाल्याने कायद्याचा मूळ हेतू साध्य होत नाही. +खरंतर अशा अफवाना किंवा हत्या करणाऱ्या झुंडशाहीला आळा घालणं एवढंच सरकारचं काम नाही. भटक्याविमुक्तांवर उपजीविकेसाठी अशी गावोगाव भटकण्याची वेळच येऊ नये यासाठी आधी ठोस आणि परिणामकारक योजना राबविणे हे सरकारचं प्राधान्याचं काम आहे. पण भटक्याविमुक्तांकडे सरकारचच नव्हे तर सारे राज्यकर्ते दुर्लक्ष करतात असा अनुभव आहे. +लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेणारा गुन्हेगार जमाती कायदा१८७१ केला म्हणून आपण ब्रिटिशाना दोष देतो. परंतु त्यानी गुन्हेगार समजल्या जाणाऱ्यांना सुधारण्यासाठी त्यांना स्थिर व उद्योगी बनविण्याच्या हेतूने त्या कायद्याला सेटलमेंट अॅक्ट जोडला होता. आज त्याचा लाभ झालेला दिसतो. सेटलमेंटवाल्याना आवश्यक ओळखपत्रं मिळाली आहेत. ते स्थिर आहेत. त्यांच्यात डॉक्टर इंजिनीअर वकील प्राध्यापक नगरसेवक उद्योजक झालेले दिसतात. शिक्षण राजकारण अर्थकारण या क्षेत्रांत त्यांचं प्रतिनिधित्व निर्माण झालेलं आहे. आम्ही जन्मत गुन्हेगार नाही आहोत संधी मिळाली तर आम्ही पण स्पर्धात्मक विकासप्रक्रियेत कर्तबगारी दाखवू शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणून आज जे भटके भूमिहीन व बेघर आहेत त्याना घरं आवश्यक कौशल्यं किमान उत्पन्नाचं साधन व शिक्षण मिळू शकेल अशा सेटलमेंटची योजना व कायदा करण्याची आज खरी गरज आहे. परंतु प्रत्यक्षात सरकारने स्वराज्यात भटक्या जमातींची जगण्याची परंपरागत साधनं हिरावून घेणारे निरनिराळे कायदे केले आहेत. कायदे नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी केले जातात. कायद्यांमुळे लोकांचं हित साधलं जात नसेल तर कायद्यात योग्य ती सुधारणा करणे लोकांचं अहित टाळण्यासाठी पर्याय देणे हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपल्या सरकारने पार पाडलेलं नाही. या अशा कायद्यामुळे आणि आधुनिक विकासप्रक्रियेच्या दुष्परिणामामुळे देशातल्या १३ कोटी भटक्याविमुक्तांपैकी सुमारे सात कोटी लोकांची जगण्याची परंपरागत साधनं हिरावून घेतली गेली आहेत. त्यांची मानसिकता खाद्यसवयी त्यांच्या जवळ असलेलीनसलेली साधनं लक्षात घेऊन त्याना योग्य पर्याय न दिल्याने एकीकडे ते सदाचार व श्रमसंस्कृतीपासून दूर ढकलले जात आहेत तर दुसरीकडे बेकायदेशीर व अनैतिक क्षेत्राकडे खेचले जात आहेत. +भटक्याविमुक्तांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा खूप केली जाते. पण लोकांचे अधिकार लोकांना मिळत नसतील तर कायद्याप्रमाणे चालणाऱ्या राज्यव्यवस्थेत दोष आहेत असंच म्हणावं लागेल. +सर्व अभ्याससमित्या व आयोगांच्या अहवालांचं निरीक्षण करता भटक्याविमुक्तांच्या जीवनाचं वास्तवचित्र अत्यंत वाईट आहे. म्हणूनच स्वतंत्र व वेगळा विचार होण्यास व वेगळी वागणूक मिळण्यास ते पात्र आहेत. सामाजिक सांस्कृतिक आर्थिक व राजकीय अधिकार त्यांना इतरांच्या बरोबरीने कसे मिळतील त्यांना सन्मान कसा मिळेल हे पाहावं लागेल. नाहीतर राज्यघटना नागरिकत्व हे शब्द त्यांच्यासाठी पोकळ व असंबद्ध ठरतील आणि संशयाची भूते बळी घेत राहतील. + +इथे नाचती संशयाची भूते!... +"" +शिवानी बावकर उर्फ़ शितलीची खरी कहाणी! + माहितीशिवानी बावकर उर्फ़ शितलीची खरी कहाणी! + मी मराठी टीम माहिती +शिवानी बावकर म्हणजे आपली लाडकी शीतलशितली झी मराठी वाहनीवरील लागिर झाल जी या मालिकेमध्ये काम करणाऱ्या शिवानी बावकर बद्दल थोड़े जाणून घेऊ या. शिवानीचा जन्म ऑगस्ट साली एका मिडल क्लास परिवरामधे झाला. शिवानी लहानपणापासून पुणे मधे लहानची मोठी झाली व तिने आपले शालेय व महाविद्यालय शिक्षण हे पुणे मधेच पूर्ण केले आणि तिचा सगळा मित्र परिवार आणि नातेवाईक हे जास्त पुणे मधेच असल्याचे ती सांगते.शिवानीला लहानपणापासू��� अभिनयाची आवड असल्यामुळे ती शाळेत व महाविद्यालय मधे वेगवेगळ्या कार्यक्रमात ती आपला सहभाग दर्शवत असे. +आपल्या अभिनयाच्या आवडीमुळे आपले करिअर तिने पुढे अभिनय क्षेत्रात करायचे असे तिने ठरवले आणि घरची लड़की असल्या कारणाने तिच्या परिवारने देखील तिला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी परवानगी दिली. व तिने आपल्या अभिनय क्षेत्रावर फोकस केलाआणि ती आपल्या पुढच्या प्रवासासाठी पुणे मधून मुंबईला गेली. तसेच तिने मराठी बरोबर हिंदी सिरिअल मधे काम केले आहे. स्टार प्रवाह या वाहिनिवरील देवयानी या मलिकेमधे तिने मुख्ख भुमिका साकरलेली आहे. तसेच शिवानीने हिंदी मधे फुलवानव्या आणि अगले जनम मोहे बिटिया या हिंदी सीरियल मधे काम केलेले आहे.एवढेच नाही तर सोनी एंटरटेनमेंट वाहिनी वरील अनामिका या सीरियल मधे देखील तिने काम करुण रासिकांच्या हृदयवर आपले अधिराज्य गाजवलेले आपल्या दिसते. +व सध्या ती आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटिंग मधे व्यस्थ आहे आणि लवकरच तो चित्रपट रासिकांच्या भेटीला येणार आहे.आणि त्या चित्रपटात शिवानी मुख्ख भुमिका साकारत आहे. आणि तिने अनामिका सीरियल मधे छबीचा आणि नव्या मधे निकीजा बाजपाई व फुलवा मधे चंपा चा रोल केलेला आहे. शिवानी आता झी मराठी वाहिनिवारील लागिर झाल जी या सीरियल मधे सध्या काम करत आहे.तसेच या सीरियल मधे ती मुख्य् भुमिका साकारत आहे आणि तिचा क़ो स्टार नितेश चव्हाणअज्या म्हणून काम करत आहे.आणि खुप कमी दिवसांत तिने रसिकांच्या हृदयवर अधिराज्य केलेले आपल्याला दिसून येते. शितलीचा बिंदासपणा आणि आज्या चे देशावरील प्रेम आपल्याला दिसते. +शिवानीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तरती सध्या कोणालाही डेट करत नाही आहे. व तिचा कोणीही बॉयफ्रेंड नाही आहे तिने आपले सर्व लक्ष्य आपल्या अभिनयाकडे केंद्रित केले आहे.त्यामुळे तिला अभिनय क्षेत्रात खुप साऱ्या ऑफर येत आहे. आणि ती या बद्दल प्रचंड खुश आहे. तसेच सध्या शिवानी झी मराठी वाहिनिवारील लागिर झाल जी या सीरियल मधे काम करत आहे. या सीरियल मधे तिचा जन्म ज्या कुटुंबात पिढांपासुन कोणी मुलगी जन्मलेली नव्हती त्या मुळे शीतली आपल्या परिवारी खुप लाडकी आहे. त्या आज्या आणि शीतली एकाच गावत जन्मलेले आहे. ते दोघे सतत एकमेकांबरोबर भांडत असतात. नतर शितलीला कळते की आपले आज्यावर प्रेम आहे. नतर प्रेमाचे लग्नात रूपांतर होते. सध्या शिवानी आपल्या लाईफ बद्दल खुप खुश असल्याचे सांगते. + शिवाजी महाराज महात्मा जोतिबा फुलेंवर नागराज मंजुळे काय म्हणतात + देशातील कोटी ग्राहकांचे सिमकार्डस् होणार बंद! +स्त्री असो किंवा पुरुष तुमच्या लग्न प्रेम भविष्य बद्दल सांगतात ह्या हातावरच्या रेषा..! वाचा तुमच्या रेषा तुमच्या बद्दल काय सांगतात. +"" +प्रेम वेड्याची लव्ह स्टोरी +प्रेम वेड्याची लव्ह स्टोरी + + +कविता बेभान गोंधळ +कधीही विसरू न शकणारा तो वर्ग अकरावीचा. का कारण तिथेच माझ्या जीवनाला नवा अर्थ मिळाला. त्या वर्गात नव्याने प्रवेश घेणारी होती एक सुंदर परी माझा जीव जडला तिच्यावरी! तिचे लांब केस गोरा गोरा नूर. वर्णन न करता येणारं रुप तिचं. जेव्हा ती कॉलेजला सायकलवर यायची ना! तेव्हा तिची ओढणी माझ्या चेहऱ्यावर अलगत उडून जायची. मन माझं अगदी बेभान व्हायचं. खरी कहाणी तर तेव्हा सुरू झाली जेव्हा ती माझ्या वर्गात आली. मी मुद्दाम तिच्या शेजारी बेंच मागितला. खूप आनंद पण झाला की ती माझ्या शेजारी बसली पण मला काय माहित की पुढे माझी वाट लागणार आहे. + ती अतिशय हुशार वर्गात दर वेळी पहिली येणारी. आणि मी अगदीच मठ्ठ नाही पण कमी मार्क मिळवणारा विद्यार्थी. खरंतर कॉलेजचा पहिला दिवस आणि ती माझ्या शेजारी येऊन बसली. मला काहीच उमजेना काय करावं काय बोलावं ते म्हणतात ना! सोळावं वरीस धोक्याचं! अगदी तसंच झालं. मन माझं अखेर तिच्या प्रेमात पडलंच. हळूहळू आम्ही बोलू लागलो पुढे मैत्री झाली. आम्ही खूप बोलायचो एका डब्यात जेवायचो इतकंच नव्हे तर प्रत्येक गोष्ट एकमेकांना शेअर करायचो. मला मात्र कविता लिहायचा फार छंद होता. अजूनही आहे हं! पण खरं सांगू कवितेचा छंद मला तिच्यामुळे जडला होता. रोज तिला कॉलेजमध्ये एक कविता ऐकवायचो. त्यात च्यामारी गोंधळ असा व्हायचा की कविता मी तिच्यासाठी म्हणायचो आणि प्रेमात दुसरीच पडायची राव. तिची मैत्रीण कविता ऐकताना म्हणाली अरे तू काय सॉलिड कविता लिहितोस मी तर तुझ्या प्रेमातच पडले. हे ऐकून माझी ही तर संतापाने लाल झाली. एक सनसनीत तिच्या मैत्रिणीच्या कानाखाली वाजवली आणि म्हटली तो फक्त माझ्यासाठी कविता म्हणतो तुझ्यासाठी नाही. मी एकदा ठरवलं की आपण तिला कवितेतून प्रपोज करायचं. मनात भिती पण होती की नकार दिला तर तो मी पचवू शकणार नाही. दुसरा दिवस उगवला. आलो मी कॉलेजमध��ये जसं टवटवीत फुल उमलतं तसं तिचं रुप फुलासारखं फुललं होतं. + रोज सारखं गेलो तिच्याजवळ पण मनात खूप धास्ती होती. मी कसा तिला प्रपोज करु ती नाही म्हटली तर पण माझ्या मित्रांनी धीर दिला. जा वेड्या बोल तिला आम्ही आहोत ना! मी गेलो तिने माझ्याकडे पाहिलं न् म्हटली या कवी आज कोणती नवी कविता ऐकवणार मी सुन्न झालो शब्द अफाट होते मनात पण ते आता कवितेत असे गुंफणार हा विचार सतावत होता. अखेर गेलो तिच्याजवळ जे मनातले भाव होते ते कवितेतून गुंफले. +काय सांगू माझी अवस्था +पाहताच तुला वेडावलो मी +नयन पाणीदार तुझे +त्या नयनात बुडालो मी... +होशील का माझ्या तू +आयुष्याची राणी +नाही येऊ देणार सये +कधी डोळ्यात पाणी... + या ओळी ऐकताच अगदी मन तिचं सुन्न झालं. एकदम ती शांत झाली. पाच मिनिटं तरी काहीच बोलली नाही. मला वाटलं संपलं सगळंच संपली आपली मैत्री ही. पण चक्क तसं काही झालं नाही. तिच्या डोळ्यांत अश्रू धारा वाहू लागल्या पण हो त्या विरहाच्या नाही हं आनंदाश्रु होते. मला ती म्हटली वेड्या मी आतुरले होते रे हे शब्द ऐकण्यासाठी. तुझी पहिली कविता ऐकली तेव्हा तुझ्या प्रेमात पडले होते. आज मला तू असा तू काव्यमय प्रपोज करशील आता विश्वास बसला की तू फक्त आणि फक्त माझा आहेस आणि मी तुझी... + अशी माझी ही लव्ह स्टोरी. आज चार वर्ष झाले. रिलेशनशिप मध्ये आहोत. +वेड प्रेमाचं जडलं +श्वासात माझ्या रूजलं +प्रेम तिचं माझ्या मनात +अजूनही मी आहे जपलं... +"" +दर्जेदार बियाणे निघाले खबरा लपका येथील शेतकऱ्यांची फसवणूक + +मौदा जि. नागपूर चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी नामांकित कंपनीच्या दर्जेदार बियाण्यांची लागवड करतात. दर्जेदार बियाण्यांच्या नावावर मौदा तालुक्यातील लपका गावातील शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कंपनीचे बियाणे खबरा असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची तक्रार घेण्यासाठी कृषी विभागही उत्सुक नसल्याचेही चित्र निर्माण झाले आहे. +लपका येथील पीडित शेतकरी किशोर कानफाडे व विश्वास येसकर यांनी वर्धा येथील दप्तरी सीड कंपनीचे या जातीचे धान बियाणे मौदा येथील एका दुकानातून विकत घेतले. त्याची योग्य वेळी पाच एकरांत पेरणी केली. या पिकाची वाढ एकसारखी जरी झाली असली तरी ते आता खबरा असल्याचे समोर आले आहे. धान शेतातील काही भागात धानाने पूर्णपणे लोंब टाकलेली आहे. तर का���ी धान आता गर्भ धरू लागला आहे. याची जाणकारांकडून माहिती घेतल्यावर हे बियाणे खबरा वेगवेगळ्या जातींचे असल्याचे सांगितले. +धानाच्या विविध जातींमध्ये लोंब टाकण्याची तर गर्भ पकडण्याची व धानाची उंची यात तफावत असते. दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतात एकाच बॅगमधील बियाणे असताना वेगवेळ्या व्हेरायटी आता एकत्र दिसू लागल्या आहेत. यामुळे त्याचे निम्मे नुकसान झाले आहे. लागवडीचा पैसाही निघणार नसल्याचे शेतकरी सांगतात. याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर प्रतिनिधींनी पाहणी केली. नुकसान भरपाईबद्दल कंपनीला माहिती देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. या बियाण्याच्या तक्रारीबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. +पालकमंत्र्यांना दिले निवेदन +पीडित शेतकऱ्यांनी सरकारी विभागाचे उंबरठे झिजविल्यावर अखेर नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. त्यांच्याकडून तरी मेहनतीने शेती करणाऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी विश्वास येसकर किशोर कानफाडे व इतर शेतकऱ्यांनी केली. +कृषी अधिकारी दिवाळीच्या सुट्यांवर +बियाणे खराब निघाल्यावर याची माहिती कृषी अधिकाऱ्यांना देण्यासाठी गेलो होतो परंतु दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे पत्र घेत नाही नंतर द्याल असे उत्तर तालुका कृषी कार्यालयातून मिळाले. पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंकज लोखंडे यांना तीन वेळा भेटायला गेलो तेदेखील सुटीवर होते. तिथेही पत्र घेतले नाही. कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनी पीक पाहणी करून बियाणे बोगस असल्याचे मान्य केले आहे अशी माहिती शेतकरी किशोर कानफाडे यांनी दिली. +"" +माणिकनगर येथे घरफोडी +माणिकनगर येथे घरफोडी + +नगर मानिकनगर येथील बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सामानाची उचकापाचक करून साड्या व जुना टिव्ही असा सुमारे हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. +ही घटना शनिवार दि. ते सोमवार दि. च्या दरम्यान नगरपुणे रोडवरील माणिकनगर येथील चंद्रमोती बंगला येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की सुमित संतोष वर्मा वय रा. आनं�� कॉलनी माणिकनगर यांनी त्यांच्या घरात असलेल्या लग्न समारंभाकरिता आणलेल्या नवीन साड्या किंमत अंदाजे हजार घरात ठेवल्या होत्या. वर्मा कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले असताना कोणीतरी अज्ञात चोराने त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुमित वर्मा यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला. +"" +जिल्ह्यात मोफत आँनलाईन वैद्यकीय अत्यावश्यक सेवा तज्ञ डाँक्टरांचे योगदान + +नाशिक कोरोनाचा संसर्ग रोखचण्यासाठी शासनाकडून लाँकडाऊन करण्यात आले आहे. यामधील संचारबंदिमुळे नागरिकांना घराबहेर पडता येत नाही. तीच स्थिती विविध अजार असणार्या रुग्णांची आहे. +अशा रुग्णांना आवश्यक असणारी सेवा घरबसल्या मिळावी यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील तज्ञ डाँक्टरांनी एकत्र येत मोफत आँनलाईन अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरु केली आहे. +यामध्ये ह्रदय रोगतज्ञ नाक कान घसा तज्ञ फिजिशीयन हाडांचे तज्ञ स्रिरोगतज्ञ फिजीअोथेरेफिस्ट प्लास्टिक सर्जन चेस्ट स्पँसिलिस्ट यासह विविध तज्ञांचा सहभाग आहे. हे सर्व इंडियन मेडिकल असोसिएशन अायएमए शी निगडीत असलेले डाँक्टर आहेत. करोनाच्या आपत्ती काळात सेवाभावातुन हे कार्य हाती घेण्यात आले आहे. वर्तमान परिस्थिती लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यासाठी विविध डॉक्टरांची ऑनलाइन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. +कोणत्याही रुग्णास तसे सामान्य नगरीकास कुठलीही दुखापत आजार त्रास इतर शारीरिक व्याधी उद्भवत असल्यास त्या क्षेत्रातील डॉक्टरांशी संपर्क त्यांना साधाता येणार आहे. गरोदर महिलांसाठी सुद्धा ऑनलाइन डॉक्टर सेवा उपलब्ध आहेत. संपर्क साधण्यासाठी त्या डाँक्टरांचे व्हाँटसअँप नंबर देण्यात आले आहेत. +सेवा हवी असल्यास सर्वप्रथम आपली समस्या टाईप करून अथवा एका कागदावर लिहून त्याचा फोटो संबंधित डॉक्टरांना व्हाट्सअप वर पाठवावा लागणार आहे. +दुखापत झाली असल्यास किंवा आवश्यक तेथे दुखापतीचा फोटो काढून संबंधित डॉक्टरांना व्हाट्सअप वर पाठवावा. अत्यावश्यक असेल तर फोन करावा. अथवा व्हाटसअँप काँल करुण डाँक्टरांना माहिती द्यावी. ह सर्व त्या त्या डाँक्टरांनी दिलेल्या वेळेतच संपर्क करुन या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनआल्याचे डाँ. राजेद्र नेहते. तसेच प्राचार्य प्र��ांत पाटील यांनी केले आहे. +वरील डॉक्टरांची संपर्क साधल्यानंतर काही अडचण येत असल्यास प्राचार्य प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधावा. +आपत्कालीन सेवा म्हणून रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु सर्व तज्ञ डॉक्टर स्वतःचे दवाखाने आणि रुग्ण सांभाळून ही जनसेवा करीत आहे म्हणून कृपया दिलेल्या वेळेतच संपर्क साधावा. + प्राचार्य प्रशांत पाटील समन्वयक +"" +कूक मिनी एस आय लेन्सने पुरस्कारप्राप्त डीपी कॅप्चर निसर्ग सौंदर्य कशी मदत केली एनएबी शो न्यूज एनएबी शो मीडिया पार्टनर आणि एनएबी शो लाइव्हचे निर्माता +घर वैशिष्ट्यपूर्ण कूक मिनी एस आय लेन्सने पुरस्कारप्राप्त डीपी कॅप्चर नेचरच्या सौंदर्यात कशी मदत केली +कूक मिनी एस आय लेन्सने पुरस्कारप्राप्त डीपी कॅप्चर नेचरच्या सौंदर्यात कशी मदत केली +पुरस्कारप्राप्त डीओपी डॉक्युमेंटरी कॅमेरामॅन मार्क मॅकवेन +त्यास निसर्गाच्या अनेक बाजू आहेत. त्याच्या आकर्षण वैशिष्ट्यांपैकी एक वन्यजीव आहे जे त्यास बरेच प्रकार देते. अशा सौंदर्यासाठी कॅप्चर करण्यासाठी फक्त साध्या कॅमेर्यापेक्षा अधिक आवश्यक असते जेव्हा यासारख्या प्रभावी लेन्स असतात कूकी मिनीएस मी लेन्स सर्व आणखी फरक करू शकतो. मार्क मॅकवेन बहुपुरस्कारप्राप्त डीओपी डॉक्युमेंटरी कॅमेरामॅन आहे. मार्कने प्रामुख्याने नैसर्गिक इतिहास साहस आणि विज्ञान माहितीपट प्रोग्राममध्ये कार्य केले आहे. अगदी अलीकडेच मार्कने सेटसह हजारो मैलांचा प्रवास केला कूकी मिनीएस मी लेन्स ज्यामध्ये तो निवडलेल्या अनुक्रमांचे शूट करायचा ज्यामध्ये दर्शविले गेले होते सात विश्व एक ग्रह. +फोकस ऑफ सेव्हन वर्ल्ड एक प्लॅनेट +सात विश्व एक ग्रह आहे बीबीसी नेटवर्कची सर्वात अलीकडील महत्त्वाची वन्यजीव मालिका. ही वन्यजीव मालिका ऑक्टोबर २०१ मध्ये यूकेमध्ये प्रसारित होण्यास सुरुवात झाली. या कार्यक्रमात प्रत्येकामध्ये आढळणार्या विविध वन्यजीवांचे दस्तऐवजीकरण करण्याचे साधन म्हणून सर्व सात खंडांना भेट देण्यावर केंद्रित आहे. वन्यजीव चित्रीकरणाच्या मुख्य विषयावर चर्चा करताना मार्क मॅकवेन म्हणालेः उच्चवन्यजीव चित्रीकरणाचे स्वरूप हे सहकार्याने आणि वैयक्तिक अंतर्ज्ञानाचे मिश्रण आहे. कारण आम्ही प्राण्यांचे चित्रीकरण करत आहोत सहसा कमी लोक चांगले सादर ���रतात वर्तन हस्तगत करण्याची संधी वैयक्तिकरित्या होते आणि ते डीपीच्या स्पष्ट डोळ्यासमोरून जाते. सहयोगी भाग बर्याचदा नियोजन आणि चालू असलेल्या चर्चेच्या चर्चेत असतो. प्रत्येक वेळी निसर्गात गोष्टी विकसित होतात आणि बदलतात आणि बर्याचदा आपण चित्रपटातील बदलांसाठी बनवलेल्या कथा किंवा आपल्याला काहीतरी चांगले किंवा वेगळे दिसते. आणि जेव्हा सहयोगात्मक भाग खरोखरच आकार घेते आणि मी खरोखर आनंद घेत असलेल्या प्रक्रियेचा एक भाग असतो तेव्हा. कल्पनांचा उच्छेद करणे आणि कथेची रचना करणे ही बरीच सर्जनशीलता असते. +मार्क मॅकेवेनने वन्यजीवनावर कब्जा करण्यासाठी कुक लेन्सचा वापर कसा केला +२० वर्षांहून अधिक काळ व्यवसायात असल्याने मार्क मॅकवेन यांना वन्यजीव सिनेमॅटोग्राफीचा पुरेसा अनुभव आहे जो त्याच्या वापराद्वारे आणखी वाढविला गेला कूकी मिनीएस मी लेन्स त्याच्या क्रमांकासाठी कुक लूक लहान आणि अधिक हलके स्वरूपात आणण्यासाठी. +या विशिष्ट क्षेत्राबद्दल बोलताना मार्क म्हणाले मी यापूर्वी कुक लेन्सेस वापरल्या आहेत आणि त्यांच्यावर नेहमीच प्रेम होतं. कुक लेन्सचे स्वरूप हे सर्व माझ्यासाठी करते आणि ते ज्या प्रकारे विषय आणि पार्श्वभूमी आणि भडकणे वेगळे करतात ते मी जग पाहतो. ते डिजिटल सेन्सरवर ज्या पद्धतीने कार्य करतात त्यांना देखील मला आवडते माझ्या दृष्टीने ते फक्त काही डिजिटल किनारे कॅमेर्याच्या बाहेर नेण्यात मदत करतात आणि ते अधिक सेंद्रिय आणि नैसर्गिक दिसण्यात मदत करतात मिनीएस आय चांगले होते कारण त्यांच्या आकार आणि वजनामुळे मी त्यांचा वापर केवळ ट्रायपॉड कामासाठीच केला नाही परंतु प्राण्यांबरोबर हाताने पकडलेल्या जिंबल्सच्या कार्यासाठी जिथे मी तासन्तापर्यंत एमआयव्हीआय प्रो रिग ठेवत असतो तिथे थांबलेल्या प्राण्यांच्या मागे लागतो. योग्य क्षणासाठी किंवा थोडीशी वागणूक. बिल्ड गुणवत्ता देखील आश्चर्यकारक आहे आणि फॉलो फोकस गिअरसह इतकी चांगली कार्य करते. +मार्क देखील कसे ते नमूद माझ्यासाठी मी सर्वात जास्त वापरले जाणारे मिमी आणि मिमी लेन्स होते आणि कसे ते पार्श्वभूमीपासून विभक्तता निर्माण करण्यासाठी आणि लांबलिंग्या व प्राइम दरम्यान सहज कापण्यासाठी मला एक फोकल लांबी देतात. तसेच वन्यजीव चित्रीकरणासाठी जास्त काळ फोकल लांबी उपयुक्त ठरते क���रण बर्याचदा समस्या विषयांकडे जात असतात. अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कूकी मिनीएस मी लेन्स ट्रॅव्हलिंग सेटमध्ये मिमी मिमी मिमी मिमी आणि मिमी फोकल लांबीचा समावेश होता. +जेव्हा कॉंगोच्या जंगलांमध्ये अंटार्क्टिकामध्ये हत्तींच्या शिक्का शूटिंगसाठी सखल प्रदेशातल्या गोरिल्ला चित्रित करण्याचा विचार आला तेव्हा लाईटची परिस्थिती अत्यंत भिन्न होती. या मर्यादा असूनही मार्क कसे प्रभावित झाले यावर कूकी मिनीएस मी लेन्स कार्य केले आणि त्याने हे कसे विस्तृत केले बॅकलाइटचा जड वापर वारंवार होतो. जंगलांमध्ये बरेच विरोधाभास आणि कमी प्रकाश आहे तर तेजस्वी सूर्य पॅचसह खूपच मजबूत सावली अगदी आधुनिक कॅमेरा सिस्टम देखील त्यास संघर्ष करतात म्हणून जर लेन्स कॉन्ट्रास्टसाठी मदत करू शकले किंवा कलात्मक दृष्टीने भडकण्यासाठी मदत करू शकले तर ते सर्व फरक करते. +मार्कची खूप प्रशंसा यावर लक्ष केंद्रित केली कुक मिनी एस आय लेन्स अष्टपैलुत्व तसेच रेड हेलियम ही मालिकेसाठीची कॅमेरा निवड होती जो तो म्हणाला फ्रेम रेट्स रिझोल्यूशन आणि आकार याचा अर्थ असा आहे की आम्ही त्याचा वापर लाँग लेन्स कॅमेरा म्हणून करू शकतो तो लहान हातांनी पकडलेल्या जिंबल्समध्ये किंवा जीएसएस शॉटओव्हर जीएसएस सारख्या मोठ्या हेलिकॉप्टर सिस्टममध्ये ठेवू शकतो. तसेच आमच्याकडे प्रीरोल वगैरे वापरण्याची क्षमता देखील आहे जी केवळ एकदाच घडू शकणार्या गोष्टी चित्रीत करण्याचा प्रयत्न करताना खूप फायदा होतो. +मार्कचे स्पेशल सीन ऑन सात विश्व एक ग्रह +मालिकेच्या सौंदर्याचा आणि त्यावरील कामांबद्दल अधिक चर्चा करताना मार्कने मालिकेतील एका विशिष्ट दृश्यावर त्याचा कसा परिणाम झाला याचा उल्लेख केला. मी अंटार्क्टिका पर्वासाठी लढणार्या हत्तीचे सील चित्रित केले. मला प्रयत्न करण्याची आणि अनुभवाची भावना निर्माण व्हावी आणि मी शॉट पाहिलेल्या इतरांपेक्षा वेगळं व्हायचं आहे पण ते चित्रपटासाठी एक आव्हान आहे १ फूटांपर्यंतचे विशाल बेहेमोथ. लांब आणि एलबीएस. त्यापैकी हजारो वीण हंगामात येतात आणि पुरुष त्यांच्या जातीच्या अधिकारासाठी लढायला तयार असतात. मॅकवेन पुढे कसे ते सांगताना आठवले मी मिनीएस चा वापर जिमबॉलवर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यात जाण्यासाठी लढाईची भावना पकडली आणि व्हिज्युअल दृश्यास सर्जनशीलपणे नियंत्रित केले. परंतु या राक्षसांभोवती फिरणे सोपे नाही. एका प्राण्याने दुस ्या प्राण्याला चार्ज केल्याने मला वारंवार या मार्गाने जावे लागत असे तर इतर लोक सुटका करण्यासाठी तुमच्याकडून पैसे घेतात. मी आतापर्यंत राहिलेल्या सर्वात आश्चर्यकारक जागांपैकी एक आहे. +स्वाभाविकच वन्यजीव हस्तगत करण्याच्या अशा विस्तृत कामास आव्हानांचा वाटा आहे. तथापि जेव्हा त्याने असे म्हटले तेव्हा सर्व आव्हाने मोठ्या प्राण्यांचा कसा परिणाम झाला नाहीत हे मार्कने स्पष्ट केले सिंह हत्ती गोरिल्ला आणि हत्ती सील यांनी काहींची नावे सांगण्यासाठी माझ्यावर शुल्क आकारले आहे परंतु एक प्राणी आहे जो माझ्या सर्वांमध्ये उत्कृष्ट आहे घामातील मधमाशी. हे लहान आहे परंतु मोठ्या प्रमाणात आढळले आहे आणि घामासाठी आकर्षित झाले आहे जेणेकरून ते मोठ्या प्रमाणात अपरिहार्य आहे. माझ्या कारकीर्दीच्या बर्याच भागांमुळे हे मला त्रासदायक ठरले आहे आणि यामुळे अगदी कठोर व्यक्तीलाही सर्व काही सोडून काही क्षणांचा अवधी मिळवण्यासाठी पळून जाणे शक्य आहे. आम्हाला गुंतवणूकीची वेळ आहे आणि अर्थातच आम्ही त्यांच्या अधीन असलेल्या वातावरणामुळे किटवर ठेवलेल्या अत्यंत मागणी करतो. मिनी ने प्रत्येक परिस्थितीत निर्दोषपणे कामगिरी केली हे सांगून मला आनंद होतो. + लेंस तपशील +अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कूकी मिनीएस मी लेन्स तंत्रज्ञान पुरवले जाते जे उत्पादन व्हीएफएक्स आणि पोस्टप्रोडक्शन टीमसाठी तपशीलवार लेन्स डेटा संकलित करण्यात मदत करते. हे लेन्स सर्व पीएल आरोहित व्यावसायिक मोशन पिक्चर फिल्म आणि इलेक्ट्रॉनिक कॅमेर्यासाठी डिझाइन केलेले आहेत. तंत्रज्ञानाच्या डिझाइनमध्ये अंतर्भूत केलेले कूकी मिनीएस मी लेन्स मार्क मॅकवेन सारख्या सिनेमॅटोग्राफर आणि कॅमेरा ऑपरेटरला लेन्स सेटिंग फोकसिंग अंतर पर्चर आणि खोलीऑफफील्ड हायपरफोकल अंतर अनुक्रमांक मालकाचा डेटा लेन्सचा प्रकार आणि मेट्रिक आणि फुटेज दोन्ही मोजमापांवर फोकल लांबीची महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करण्यात मदत करते. ते अंतर्देशीय ट्रॅकिंग डेटा शेडिंग आणि विकृत डेटा देखील सक्षम करतात. +कूक मिनी आय लेन्सेस अधिक माहितीसाठी नंतर पहा .... +मार्क मॅकवेन आणि डीओपी म्हणून त्याच्या कार्याबद्द�� अधिक माहितीसाठी नंतर तपासा .... +अॅडव्होकेट ऑरोरा हेल्थ कॅम्पेन कॉलनी बीबीसी ब्रॉडकास्ट सोशल मीडिया ब्रॉडकास्टसोशल मिडिया कूकी मिनीएस मी लेन्स च्यासाठी फॉरए व्हेरिएट सिस्टम्स ग्रॅहम चॅपमन प्रमोटेड टू एडिटर तंत्रज्ञान मार्क मॅकवेन एक ग्रह लाल हेलियम सात विश्व भाले आणि तीर वेरिएंट सिस्टम्स +पूर्वी नेटवर्क लॅब प्रक्रिया अभियंता +पुढे व्हीएफएक्स सैन्य व मॅडम सेक्रेटरीचे अंतिम सत्र +"" +जसखार ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना घेराव + +जसखार ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना घेराव +स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून चेन्नईतील अमराठी कामगार भरती करणाऱ्या भारत मुंबई कंटेनर सिंगापूर पोर्टचे सीईओ सुरेश अमिरी यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत शनिवारी जसखार गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील अधिकाऱ्यांना घेराव घातला. + +जसखार गावातील पात्रताधारक प्रकल्पग्रस्तांना मुलाखतीशिवाय नोकऱ्यांमध्ये तत्काळ सामावून न घेतल्यास जसखार गावाच्या हद्दीत सुरू असलेली सिंगापूर पोर्टची कामे बंद पाडून १५ मेपासून प्रकल्पाच्या कार्यालयासमोरच लाक्षणिक उपोषण सुरू करण्याचा इशारा जसखार गाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. +जेएनपीटीच्या माध्यमातून सर्वात मोठ्या लांबीच्या आणि ५० लाखांपेक्षा अधिक कंटेनर हाताळणी होणाऱ्या भारत मुंबई कंटेनर सिंगापूर पोर्ट उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गावाच्या हद्दीतून या बंदराचे दोन रस्ते बांधण्याचे कामही सुरू झाले आहे. या रस्त्यांमुळे जसखार गावातील अनेक घरे बाधित होणार आहेत. त्यामुळे सिंगापूर पोर्टने जसखार गावातील पात्र असलेल्या बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्या या मागणीसाठी मागील महिन्यात मोर्चा काढला होता. ग्रामस्थांच्या मागण्यांचा सारासार विचार करून संबंधित अधिकाऱ्यांनी जसखार गावातील प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे मान्य केले होते. मात्रदिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता पोर्टचे सीईओ सुरेश अमिरी यांनी भूमिपूत्रांना डावलून अमराठी कामगारांची भरती केल्याचा आरोप करीत शनिवारी जसखार गाव संघर्ष समितीच्यावतीने सिंगापूर पोर्टचे वरिष्ठ कॅप्टन धवल अवधूत सावंत आदी अधिकाऱ्यांना जाब विचारला. + +इतर बातम्या +परवानगीविना बांधकाम करू नका... +३६ लाखांची अफरातफर... +विकासासोबत समस्यांत वाढ... +"" +पं. अमरनाथ यांना पं.पन्नालाल घोष वेणुरत्न पुरस्कार प्रदान तरुण भारत तरुण भारत + पं. अमरनाथ यांना पं.पन्नालाल घोष वेणुरत्न पुरस्कार प्रदान + +पुणे प्रतिनिधी +अमूल्यज्योति केशववेणू फाऊंडेशन वतीने दरवषी देण्यात येणारा पं. पन्नालाल घोष वेणुरत्न पुरस्कार यावषी सुप्रसिद्ध बासरीवादक पं. अमरनाथ यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे सलग चौथे वर्ष असून मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुणे आकाशवाणीचे संचालक गोपाळ अवटी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध बासरीवादक पं. केशव गिंडे दीपक भानुसे हे देखील यावेळी उपस्थित होते. +भारतीय संगीतामध्ये आद्यवाद्य समजल्या जाणाऱया बासरीला भारतीय गायकीच्या जवळ नेणाऱया आणि बासरी या वाद्यात अनेक सुधारणा करणाऱया पं. पन्नालाल घोष यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील अमूल्यज्योती आणि केशववेणू फाऊंडेशन यांच्या वतीने अमूल्यज्योती केशववेणू संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी शकुंतला शेट्टी सभागृहात आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार पं. अमरनाथ यांना प्रदान करण्यात आला. +या कार्यक्रमादरम्यान ऋतूचक्र या संकल्पनेनेवर ज्ये बासरीवादक डॉ. पं. केशव गिंडे यांनी बासरीवादन केले. ज्यामध्ये सहा ऋतूतील बारा रागावर बासरीवादकांनी सादरीकरण केले. पं. गिंडे पं. राजेंद्र कुलकर्णी यांबरोबर बासरी वादकांनी सादर केलेल्या या बारा रागांमुळे सभागृहातील उपस्थित रसिक श्रोते भारावून गेले होते. यामध्ये मुख्यतः बसंत ऋतुतील राग बसंत बहार राग गारा ग्रीष्म ऋतुतील राग वृंदावनी सारंग शुद्ध सारंग वर्षा ऋतुतील राग मेघ राग मेघ मल्हार मियां मल्हार शरद ऋतूतील राग मालकंस हेमंत ऋतुतील राग जोग कंस राग पहाडी आणि शिशिर ऋतुतील राग श्री आणि राग भैरव यांचे सादरीकरण झाले. यावेळी अतुल कांबळे तबला गोविंद भिलारे पखावज आणि अमन वरखेडकर व आदित्य पवार की बोर्ड यांनी साथसंगत केली. +त्यानंतर दिल्लीचे डॉ. पं. निशिंद्र किंजल्क यांचे सतारवादन झाले. त्यांनी सतारीवर राग यमन वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना पं अरविंदकुमार आझाद यांनी साथसंगत केली. महोत्सवाचा समारोप प्रख्यात बासरी वादक पं.पारस नाथ यांच्या बासरीवादनाने झाला. त्यांनी राग मधुवंती सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आदित्य कल्याणपूर यांनी त्यांना साथसंगत केली. +याबरोबरच जोहन पिन्यारिओ या फ्रान्सच्या विद्यार्थ्यांला अमर गोगटे तबला शिष्यवृत्ती फाउंडेशनच्या वतीने प्रदान करण्यात आली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचलन केले. पं. पन्नालाल घोष यांनी वाजविलेल्या भैरवीची ध्वनीफीत ऐकवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. +श्रावणी एकादशीमुळे पंढरपुरात ईदची कुर्बानी नाही +"" +.. ! खोल खोल विहिरीतले अव्यक्त श्वास . +ओढ आसक्ती विरक्ती संभ्रम विभ्रम या सगळ्यांच प्रतीक म्हणजे विहीर. विहीर म्हणजे बाईच की. + लोकमत न्यूज नेटवर्क +कधी कधी असं होतं की एखाद्या गोष्टीविषयी प्रचंड कुतूहल वाटतं. ती गोष्ट अत्यंत हवीहवीशी वाटते. इथेच कुठेतरी मनाची ती शांतता मिळेल. ती हुरहूर थांबेल. जो अखंड शोध सुरू आहे तो संपेल अशी अनावर ओढ वाटते. आणि त्याक्षणी त्याच गोष्टी विषयी एक संभ्रम एक अनाकलनीय भीतीही दाटून येते की या ओढीच्या मागे काय दडलंय मला काहीसं असचं आकर्षण हे पाण्याविषयी म्हणजे पाण्याचा स्त्रोत असलेल्या प्रत्येक स्थळाविषयी आहे. विहीर नद्या समुद्र झरे धबधबा तळी डोह. एखादी निवांत जागा असावी शेजारी वाहणारं कोसळणारं किंवा संथ पाणी असावं आणि आपण काहीही न करता तिथे शांत बसून राहावं अशी उचंबळून येणारी इच्छा मनात असते. आजकाल शहरात फारशा विहिरी बघायला मिळत नाहीत. पण आमच्या ठाण्यात नुकतीच एक विहीर एका जुन्या पडक्या वाड्यात दिसली. अगदीच छोटी. रुंदी दहा फूटपण नसेल आणि खोलीही फारशी नाही. तळ दिसावा इतकीच. माणूस उतरला की तळपाय भिजेल इतकंच पाणी उरलेलं. बाकी सगळा पालापाचोळा. लोखंडी जाळी टाकून बंद करून ठेवलेली ती विहीर मला उदासून गेली. तिचं पाणी आटलं होतं. काही कामाची उरली नाही. जुनी झाली. कोळ्याच्या जाळ्यांनी वेढलेली ती विहीर मला एखाद्या कमरेत वाकलेल्या काटकुळ्या जख्ख म्हाताया बाईसारखी दिसली. सगळा भूतकाळ डोळ्यात घेऊन ती अजूनही उभी होती. पण तिचं ऐकायला मात्न कोणी नव्हतं. +याउलट गावी लहानपणी एक विहीर होती अजूनही आहे. शंभरेक फूट रुंद आणि तेवढीच खोल. एखाद्या खानदानी गर्भारलेल्या बाईसारखी दिसायची. तिच्यावर गर्द सावलीचा कायम एक पडदा असायचा. इतकी खानदानी की सूर्यालाही तिचं दर्शन चुकूनमाकूनच व्हावं. आत थंड काळंभोर पाणी खाली उतरायला अंतरा अंतरावर बाहेर आलले ते दगड. वाडी���ल्या मुलांना त्याच विहिरीत पोहायला शिकवायचं असा एक अलिखित नियम होता. असोल्या नारळाची सुखडी पोरांच्या कमरेला बांधायची आणि द्यायचं वरून ढकलून. माझ्या मनातल्या भीतीचा उगम बहुतेक तिथे झाला. एवढय़ा उंचावरून मारलेली ती पहिली आणि शेवटची उडी पार विहिरीच्या पोटात घेऊन गेली ! आत सगळंच गूढ अंधारलेलं होतं. किती गुपितं पोटात दडवून ती स्तब्ध जड होऊन अंधारातून रोखून बघत होती. +पण वरून भारदस्त वाटणारी ती विहीर आतून मात्न केविलवाणी भासली. एकटी उदास उसासे सोडणारी. सोबतीची वाट पाहणारी. सुखडीनं वर आणलं तेव्हा नाकातोंडात पाणी गेलं होतं. पाण्यात थांबलेल्या काका मंडळींनी वर चढवलं. त्यानंतर मी विहिरीत कधीच उतरले नाही. त्याच वाडीत दुसरी एक विहीर होती. मोठय़ा विहिरीच्या मानानं तशी छोटीच. या विहिरीलापण छान गोड पाणी होतं. थोडी उंचावर होती ती. पाणी काढायला लाकडावर बसवलेली पुली आणि खळखळत आत जाणारी पत्र्याची बादली. आजूबाजूला छोटा चौथरा. या विहिरीत मात्र ऊन दंगामस्ती करावी इतकं आगाऊ सारखं आत सरळसोट घुसायचं. खरं तर ती विहीर वर्षांच्या मस्तीखोर मुलीसारखी होती. त्यात इतक्या साया छोट्या छोट्या मासोळ्या आणि बेडूक असायचे. आणि विहीर रुंदीला तशी छोटी त्यामुळे या मंडळींच्या सततच्या उलट्या पालट्या उड्यांमुळे ती सतत नाचत असल्यासारखी वाटायची. तिचं पाणी कधीच शांत राहायचं नाही. सारखं आपलं कोणी न कोणी डोकं बाहेर काढतंय मग आत जातंय.. दुपारच्या वेळेला सगळी बच्चेकंपनी विहिरीवर खेळायला यायची. विहिरीच्या काठावर बसून आत खडा टाकला की आत निरोप जायचा मग आतले सोबती खेळायला बाहेर यायचे. मधूनच वाडीतल्या एखाद्या +घरातून कोणातरी मोठय़ांचा आवाज यायचा वाकू नका रे पोरांनो विहिरीवर ! सगळी पोरं खिदळायची. विहिरीच्या आजूबाजूला गवतच गवत. त्याला रंगीत फुलं यायची. वाटायचं विहिरीनेच केसांच्या वेण्या घालून फुलं माळलीयेत. त्या फुलांवर बसलेले चतुर फुलपाखरं आणि रंगीबेरंगी टाचण्या पकडणं हा आमचा दुपारचा खेळ. असं वाटायचं ही विहीर कायम परकरी खोडकर मुलगीच राहणार आपल्यासारखी. एक दिवस मात्न जरा गडबड झाली. पहाटे पाणी काढायला कोणीतरी बादली सोडली. ती आत जाऊन धपकन पाण्यावर आपटली आणि त्या आवाजानं जागं होऊन आतलं जनावर फसकन फणा काढून पाण्यावर आलं. पाणी काढणायाच्या हातून घाबरून बादली सुटली. दोरी घ��ंगळत केव्हा आत गेली कळलं नाही. आमच्या विहिरीत नाग शिरला होता ! यथावकाश साप पकडणायाला बोलावून त्याला बाहेर काढलं. पण त्यानंतर आम्हा मुलांना मात्र विहिरीला भेटायची परवानगी मिळेना. +विहीर हिरमुसून गेली. शांत होत गेली .अचानक प्रौढ झाली. खरं तर नाग शिरला ही काय तिची चूक होती का पण तरी जगाला बोटं दाखवायला जागा मिळाली. तशी विहीर चांगली आहे पण एकदा नाग शिरला म्हटल्यावर नासलीच नं. आता पाणी कसं प्याव तिचं उगाच लोक कुजबुजायचे. विहीर अजूनच आक्रसून गेली. +अशीच एक मोठी विहीर वडिलांनी शेतावर बांधली होती. ती धडधाकट विहीर एक दिवस बाजूची जमीन खचली आणि बघता बघता आतल्या आत कोसळून नाहीशी झाली. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मला जनकाची लेक आठवली. ती अशीच जमिनीत नाहीशी झाली असणार. का कोण जाणे पण मला प्रत्येक पाण्याच्या स्रोतात विशेषत विहिरीत एखाद्या स्त्रीच्या अस्तित्वाचा भास होतो. ती उभी असते ऊनपाऊसवारा झेलत. तिच्या पोटात अपार मायेचे झरे स्त्रवत असतात. कोणाची तरी तृष्णा भागवायची असते तिला. तिच्या अथांग मनात किती खोलवर तरंग उठत असतात. त्यातले चुकारमुकार काही ती ओठांवर येऊ देते आणि खूप सारे न बोलता गिळून टाकते..सुकलेल्यापडक्या विहिरी बघितल्या की म्हणून अनावर कढ दाटून येतात. का आटले झरे तिचे का नाहीये पाणी तिच्या पदरात काय चुकतंय कुठे चुकतंय कोणाचं चुकतंय +ओढ आसक्ती विरक्ती संभ्रम विभ्रम. सगळ्यांचं प्रतीक म्हणजे विहीर. विहीर म्हणजे बाईच की ! विहीर सुकायला नको. ती हसतीखेळती जिवंत राहू दे. सदैव ! + .. ! +"" +गाण्यांच्या गोष्टी.. ऋतू हिरवा.. +गाण्यांच्या गोष्टी.. ऋतू हिरवा.. +काल श्रीधर फ़डके आरती अंकलीकर व मधुरा दातार यांच्या ऋतू हिरवा या कार्यक्रमाला जायचा योग आला. सकाळ माध्यम प्रायोजक होते. सिध्दी गार्डन येथे सुरेख मंडप उभारलेला आहे. आसनव्यवस्था उत्तम केलेली आहे. +जय शारदे वागीश्वरी ने सुरुवात झाली. +स्पर्शातूनी तव देवते साकार ही रुचिराकृती +शास्त्रे तुला वश सर्वही विद्या कला वा संस्कृती.. +लावण्य काही आगळे भरले दिसे विश्वांतरी +हे मूळ रेकॉर्ड मध्ये नसलेले कडवे या कार्यक्रमात श्रीधरजींकडून ऎकायला मिळाले. ऋतू हिरवा या अल्बम च्या अनेक आठवणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऎकायला मिळाल्या. स्वत संगीतकाराकडून त्या ऎकायला मिळणे हे भाग्यच.. +ऋतू हिरवा हे गाणे श्रीधरजींनी आशा भोसले यांना ऎकविले. व त्यावर त्या म्हणाल्या मी करेन हे गाणे.. आणि त्यानंतर एक वर्षभर त्या या अल्बम साठी वेळ देऊ शकल्या नाहीत. मग एक दिवस त्या श्रीधरजींना म्हणाल्या ..की हे गाणे फ़ार अवघड आहे. जे कोणी हे गाणे कार्यक्रमात गातात..त्यांना हा किस्सा ऎकून धन्य वाटेल. काल मधुरा दातार ने हे अप्रतिम सादर केले. +घनरानी.. या गाण्याची आधी चाल सुचली. ती श्रीधरजींनी शांताबाईंना ऎकविली. त्यावर त्यांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये गाणे लिहून दिले. मधुरा दातार ने हे गाणे काल ऎकविलेच.. पण नंतर चाल कशी बांधली हे सांगताना चालीतले व शब्दोच्चारातले अनेक बारकावे श्रीधरजींनी ऎकविले. +फ़ुलले रे क्षण हे गाणे नितीन आखवे यांनी १६ वेळा लिहिल्याची कथाही ऎकायला मिळाले.. आपण आहोत त्यामुळे कवींना फ़ार त्रास देतो असे काल श्रीधर फ़डके यांनी सांगितले. +सांज ये गोकुळी मधील आशा भोसले यांनी च्या वेळेला किती वेगवेगळ्या जागा घेतल्या याचेही सादरीकरण काल ऎकायला मिळाले. आपल्या सर्व गाण्यांचे श्रेय त्यांनी कवींना व गायक गायिकांना आहे हे अतिशय नम्रपणे अनेक वेळा सांगितले. +हे गगना हे कुसुमाग्रजांचे गाणे.. याची शब्दरचना अतिशय उत्तम आहे.. +हे गगना.. +तू माझ्या गावी आणि तिच्याही गावी +तुला उदारा पहिल्यापासून सर्व कहाणी ठावी.. +याला अगदी चपखल चाल आहे. आणि गीतरामायणात जसे सीता व राम यांच्या गाण्यात रामाचा उल्लेख प्रसंगाप्रमाणे करते मज आणून द्या तो हरीण अयोध्यानाथा थांबला कशास्तव धनुर्धरा हो आता.... किंवा जेथे राघव तेथे सीता या गाण्यात जानकीनाथा.. असे प्रसंगानुरुप उल्लेख आहेत.. तसे या गाण्यात पुढे +घन केसांतूनी तिच्या अनंता फ़िरवीत वत्सल हात.. अशी एक ओळ आहे. +यात गगना उदारा अनंता असे आकाशाला निरनिराळे समर्पक शब्द वापरले आहेत. असो.. +अशा अनेक गाण्यांच्या गोष्टी काल ऎकायला मिळाल्या. आरती अंकलीकर यांनी गगना गंध आला होऊनी मी जवळ येते तेजोमय नादब्रम्ह.. नवीन सुर वरदा रामा यातील ताने स्वर रंगवावा आणि अर्थातच.. मी राधिका मी प्रेमिका उत्तम सादर केले. +अदमास कशाचा घ्यावा +अज्ञात झयावर रात्री +मज ऎकू येतो पावा.. +या ओळी ग्रेस यांच्या.. त्यांना श्रीधरजींनी चाल बांधली. पण पुढची कविता कळत नसताना पुढे चाल बांधणे त्यांना पसंत नव्हते. चा हा अर्थ आहे.. कवितेला चाल लावणे.. व एक उत्तम गाणे तयार करणे यात फ़रक आहे.. अस�� काल त्यांनी स्वतच सांगितले. +मग सुधीर मोघे यांनी त्या चालीवर +मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा.. असे शब्द लिहून दिले.. +दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा.. या ओळी फ़ार अस्वस्थ करतात नेहमीच. तसे कालही झाले. +या गाण्यांच्या गोष्टी चालत राहातील.. आत्ता थांबते आहे. + +... . . +दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा.. . +आपण नशिबवान आहात + पद्माकर ... +नीलांबरी फारच सुंदर कार्यक्रम झाला असं दिसतंय...तुझ्या नेमक्या शब्दांमधून अख्खा कार्यक्रम डोळ्यापुढे आणि कानांमध्ये उभा राहिला. धन्यवाद! +"" +कोकणामध्ये बघायला मिळत आहे कोकण गणेशाचे सुंदर रूप ! मराठी स्टेटस मराठी सुविचार कथा + महाराष्ट्रातील उत्सव कोकणामध्ये बघायला मिळत आहे कोकण गणेशाचे सुंदर रूप ! +कोकणामध्ये बघायला मिळत आहे कोकण गणेशाचे सुंदर रूप ! +कोकण म्हंटले की आठवते आंबाकाजुच्या बागा समुद्र किनारा आणि गणेश उत्सव ...कोकणातील पेण तर गणेश मूर्ति बनवण्यासाठी देशपरदेशात सुप्रसिद्ध ! गणेश उत्सव जवळ आला की कोकणी माणसाची लगबग सुरू होते ती कोकणच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रत्येक गणेशउत्सवात आकर्षण असते नवनवीन प्रकारच्या गणेश मूर्त्यांचे. +ह्या वर्षी पहिल्यांदी अवतरणार आहे कोकण गणेश जो वेगवेगळ्या फळांच्या आकर्षक गणेश मूर्त्यांनी सजणार आहे भगवान गणेशाचे सुंदर रूप मग शहाळे असो नाहीतर फणस असो नाहीतर केळाच्या घड्यावर बसलेला गणराज असो ! +बाल गोपाळांमद्धे ह्या मूर्त्यांचे विशेष आकर्षण बघायला मिळत आहे +चला तर मग ह्यावेळेस आपण सर्वच ह्या सुंदर मूर्त्यांना आपल्या घरी विराज मान करूया कोकण गणेशाच्या आगमनाने ! + मराठी फिड . कॉम +कोकणामध्ये बघायला मिळत आहे कोकण गणेशाचे सुंदर रूप ! . +"" +अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर हे ठिकाण कोणत्या तालुक्यात येते. + . अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर हे ठिकाण कोणत्या तालुक्यात येते. . चांदुरबाजार . मोर्शी .तिवसा . अमरावती . + . अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर हे ठिकाण कोणत्या तालुक्यात येते. . चांदुरबाजार . मोर्शी .तिवसा . अमरावती . + चांदुरबाजार + मोर्शी + तिवसा + अमरावती +...........विरुद्ध उत्तरप्रदेश या केसच्या निर्णयावरून संविधान संशोधन करून सरकारने उद्योगधंदे स्वतकडे घेण्याचा कायदा केला . +रेमन मॅगसेसे पुरस्कार दरवर्षी कोणत्या ��िवशी बहाल केले जातात +२००४ पर्यंत भारताने किती वेळा रुपयाचे अवमुल्यन केले आहे +पाचवी पंचवार्षिक योजना या वर्षी थांबविण्यात आली. +पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. अ च्या च्या कायद्यातील तरतुदीनुसार विशेष क्षेत्रात आर्थिक क्षेत्रात स्वयंचलित मार्गानुसार विदेशी गुंतवणुक परवानगी देण्यात आली आहे. ब देशात आर्थिक क्षेत्र माल व सेवांचा निर्यात करतात. +झिरोग्राफीचा संशोधक कोण +१९८६ मधील जी.व्ही.के.रावसमितीने पंचायतराजला.......दर्जा देण्याची शिफारस केली. +दोन संख्यंचा लसवि व मसवि यांत मसवि हा लासाविच्या १६ आहे. जर मसवि ५ असेल व एक संख्या १५ आसेलतर दूसरी संख्या कोणती +भारतात आधुनिक बँक व्यवसायाची स्थापना .............देशाच्या बँकिंग पद्धतीनुसार झाली आहे . +दीड अब्ज डॉलर्स भरा आणि चंद्रावर जा अशी अभिनव योजना आखून आणखी काही वर्षांनी मानवाला पर्यटनासाठी चंद्रावर नेण्याचा मनसुबा कोणी मांडला आहे +केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रीपदी सध्या कोण विराजमान आहे +ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याबाबत अधिकार कोणाला आहेत +घटना समितीच्या कालावधीत भारतीय जनतेकडून किती सूचना समितीकडे आल्या +"" +मुख्य पान मनपाच्या नाईट शेल्टरच्या दुरुस्तीसाठी मिळणार २२ लाखाचे अनुदान +मनपाच्या नाईट शेल्टरच्या दुरुस्तीसाठी मिळणार २२ लाखाचे अनुदान +जळगाव प्रतिनिधी महानगरपालिकेच्या भज्जीगल्लीतील धुळखात पडलेले नाईट शेल्टरच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून २२ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यानतंर महापालिका प्रशासन नाईट शेल्टर ना नफा ना तोटा तत्वावर स्वयंसेवी संस्थेला चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. +नवीन बसस्थानकाजवळ भजे गल्लीत महापालिकेने सन २००९ मध्ये राष्ट्रसंत श्री गाडगेमहाराज यात्री ही नाइट शेल्टरसाठी इमारत बांधली आहे. मात्र व्यवस्थापन न ठेवल्याने ही इमारतही धूळ खात पडली आहे. रात्रीसाठी यात्रेकरूंना निवारा म्हणून बांधलेली ही इमारत दिवसभर मात्र बंद असते. +ज्या प्रवाशांच्या सोयीच्या उद्देशाने हे निवासस्थान उभारण्यात आले आहे त्या प्रवाशांना मात्र निवार्याअभावी कडाक्याच्या थंडीत बसस्थानक किंवा रस्त्यावर रात्र काढावी लागत आहे.काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर याठिकाणची साफसफाई करण्यात ���ली होती. +दरम्यान प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी या नाईट शेल्टरची पाहणी केली होती. यावेळी या ठिकाणी काही हॉकर्स त्याचा वापर करीत असल्याचे दिसले. त्यानतंर त्यांनी अतिक्रमणधारकांना काढले. नाईट शेल्टरच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे २२ लाख रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठविला आहे. ही रक्कम लवकरच मिळणार आहे. +महापालिकेने आता नाईट शेल्टर कार्यान्वीत करण्याचा निर्णय घेतला आहे. नाईट शेल्टर मनपा कर्मचार्यांकडून चालविणे जाणार नाही याची कल्पना असल्याने मनपाने आता यासाठी स्वंयसेवी संस्थेची मदत घेण्याचे ठरविले आहे. +ना नफा ना तोटा या तत्वावर हे यात्री निवासस्थान चालवू इच्छिणार्या संस्थांना ते चालवण्यास देण्यात येणार असल्याची माहीती अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी दिली आहे. याबाबत प्रक्रीया देखील सुरु करण्यात आली असल्याचे त्यानी सांगीतले आहे. त्यानंतर लवकरच भज्जगल्ली परिसरातील अतिक्रमण देखील काढण्यात येणार आहे. + रोटरी मिल्कसिटीचे ईलर्निंग कार्य प्रेरणादायीडॉ.के.एस.राजन + अहमदनगर मर्डरवाले कुलकर्णीने केला वादाचा एन्काउंटर +"" +राज्यातल्या मतदार संघांसह मतदार संघात उद्या मतदान +नवी दिल्ली महाराष्ट्रातील मतदार संघांसह देशभरातील एकूण मतदार संघातील प्रचार आज थांबला. आता या मतदारसंघात उद्या दि. रोजी मतदान होत आहे. हे सर्व मतदार संघ देशातल्या मुख्य प्रवाहातील मतदारसंघ असल्याने या टप्प्यावर सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे.या टप्प्यात एकूण सोळा राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सर्व जय्यत तयारी निवडणूक प्रशासनाने पुर्ण केली आहे. +उद्या ज्या राज्यांतील मतदार संघांमध्ये निवडणूक होणार आहे त्यात बिहारमधील उत्तरप्रदेशातील आसाम मधील कर्नाटकमधील पश्चिम बंगाल मधील ओशिातील गुजरात मधील केरळातील आणि छत्तीसगड मधील सात मतदार संघांचा समावेश आहे. गुजरात या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या सर्व मतदार संघांतील मतदानाची प्रक्रिया एकाच दिवसांत पार पडणार आहे. तसेच केरळ मधील मतदार संघांतही मतदान एकाच टप्प्यात होत आहे. दादरा नगर हवेली आणि दमण दीव या केंद्र शासित प्रदेशातील प्रत्येकी एका मतदार संघातही उद्याच मतदान होत असून तामिळनाडुतील वेल्लोर आणि जम्मू काश्मीर मधील अनंतनाग मध्येही उद्या मतदान होणा��� आहे. +"" +लष्करात आहेत तर जीव जाणारच भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य +जम्मूकाश्मीरमध्ये जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशच्या रामपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार नेपाल सिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य दिलं आहे. लष्करात आहात तर जीव जाणारच असं नेपाल सिंह यांनी म्हटलं आहे. + एबीपी माझा वेब टीम +"" +अतिक्रमणे नियमित करा चेंज डॉट ऑर्गवर ऑनलाइन याचिका +अतिक्रमणे नियमित करा चेंज डॉट ऑर्गवर ऑनलाइन याचिका + +नीरा ग्रामविकास मंत्रालयाने सर्वांसाठी घरे या शासकीय कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फेब्रुवारीमध्ये सरकारी जागांवरील निवासी अतिक्रमण शुल्क आकारून नियमित करण्यासाठी सुधारित धोरण तयार केले आहे. मात्र घरकुलांच्या बाबतीत ग्रामविकास विभागाने यापूर्वी दिलेल्या काही आदेशांची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसत नाही. + एप्रिल च्या धोरणांची बहुतांशी ठिकाणी अंमलबजावणी न झाल्याने त्यावेळी अनेक अतिक्रमणे नियमानुकुल होऊ शकली नाहीत. ग्रामविकास विभागाने केलेल्या सुधारणेचे स्वागत आहे. मात्र यावेळीही शासन निर्णय अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत राहू नये तर या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत अशी मागणी करत ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे. +गुळुंचे ता. पुरंदर येथील नरवीर राजे उमाजी नाईक सामाजिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष संजय चव्हाण तसेच सहकारी अक्षय निगडे अमोल निगडे श्रीकांत निगडे प्रशांत जोशी किशोर गोरगल व इतरांनी चेंज डॉट ऑर्गवर ही ऑनलाईन याचिका दाखल केली असून डिसिजन मेकर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडण्यात आले आहे. +पिटीशन दाखल केल्यानंतर पहिल्या दिवशी जणांनी पिटीशन साईन केली. महाराष्ट्रात सरकारी जागांवर बहुतांशी ठिकाणी अतिक्रमणे आहेत. काही अतिक्रमणे ते वर्षांच्या पूर्वीपासून आहेत. राज्य तसेच केंद्र सरकारने अशी निवासी तसेच शेतीची अतिक्रमणे नियमित करण्यासाठी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कलमी योजना सुरु केली. गोरगरिबांना घरासाठी जागा देण्याचे महत्त्वाचे कार्य या योजनेतून करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घर या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोरगरिबांना घरे देण्याचा कार्यक्र��� हाती घेतला आहे. घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देणे ही राज्य शासनाची जबाबदारी असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे. +राज्य शासनाकडूनही लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक मार्ग अवलंबण्यात आले. उपाध्याय योजनेच्या माध्यमातून पन्नास हजारांचे अर्थसहाय्य जागा खरेदीसाठी पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहित करणे सरकारी जागांचे वाटप करण्यासाठी समित्यांची स्थापना दुमजलीतिमजली घरकुले बांधण्याची सुधारणा करण्यात आली. परंतु जागांचा प्रश्न प्रभावी रीतीने सोडविण्यात शासनाला अपयश आले. +ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नाने सरकारने ग्रामीण भागातील सरकारी जागांवरील पूर्वीचे निवासी प्रयोजनासाठीचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार शक्ती प्रदत्त समितीचे अध्यक्ष व सदस्य असल्याने धोरणाची अंमलबजावणी करण्याचे मुख्य काम महसूल विभागाच्या खांद्यावर आहे. +ग्रामसभा व मासिक सभात विषयावर चर्चा करणे अतिक्रमणांच्या नोंदी घेणे या धोरणाच्या यशस्वीतेसाठी गावोगावच्या ग्रामसेवकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवणे असे प्रस्ताव समितीपुढे मंजुरीसाठी ठेवणे गायरान जागांच्या बाबतीत गायरान निष्कासित करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणे ज्या गावात सरकारी जागांवर अतिक्रमण आहे. परंतु त्याच्या नोंदी तलाठी कार्यालयाकडील गाव नमुना क्रमांक इ ला घेण्यात आल्या नाहीत अशा नोंदी पूर्ण करण्याबाबत तहसीलदारांनी आदेश देणे गरजेचे आहे. फेब्रुवारीच्या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास अनेक गोरगरिबांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लागू शकतो असे याचिकेमध्ये म्हटले आहे. + साली गोरगरिबांची अतिक्रमणे नियमित व्हायला हवी होती. परंतु ती झाली नाहीत. सरकारने नुकतेच निवासी अतिक्रमण नियमित करण्याचे धोरण आखले आहे. परंतु यापूर्वीच्या धोरणांची परिस्थिती पाहता या धोरणाची अंमलबजावणी होईल की नाही याबाबत संशय आहे. त्यामुळे या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली आहे. +संजय चव्हाण याचिकाकर्ते अध्यक्ष नरवीर राजे उमाजी नाईक सामाजिक विकास ट्रस्ट गुळुंचे. +"" +राणीच्या बागेत करिश्माशक्तीची डरकाळी +राणीच्या बागेत करिश्माशक्तीची डरकाळी + +मुंबईकर तसेच देशविदेशातील पर्यटक���ंचे आकर्षणस्थान बनलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात राणीचा बाग दोन नवीन पाहुण्यांचं आगमन झालं आहे. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन +आधी राणीच्या बागेत सिंहाची जोडी येणार होती. पण त्यांचं आगमन लांबणीवर गेलं पडलं. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन +त्यामुळे औरंगाबाद येथील पालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील वाघांची जोडी राणीच्या बागेत आणण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन +राज्य सरकारच्या वाईल्ड लाइन वॉर्डनकडून हिरवा कंदील मिळल्यानंतर औरंगाबाद येथून शक्ती आणि करिश्मा नावाची वाघाची जोडी आणण्यात आली आहे. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन +वाघाच्या जोडीच्या बदल्यात औरंगाबादमधील प्राणिसंग्रहालयाने चितळाच्या दोन जोडय़ा आणि टेंडर स्टॉर्क नामक पक्ष्याच्या दोन जोडय़ांची मागणी केली होती. राणीच्या बागेत चितळ आणि टेंडर स्टॉर्क पक्षी उपलब्ध आहेत. त्यामुळे चितळ आणि टेंडर स्टॉर्क पक्षी देऊन राणीच्या बागेत वाघाची जोडी आणण्यात आली आहे. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन +उभय प्राणिसंग्रहालयांतील वन्य प्राणी आणि पक्ष्यांच्या देवाणघेवाणीला राज्य सरकारच्या वाईल्ड लाइफ वॉर्डनच्या परवानगीची आवश्यकता असते. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन +ही परवानगी मिळावी यासाठी राणीच्या बागेतील प्रशासनाकडून वाईल्ड लाइफ वॉर्डनला पत्रव्यवहार करण्यात आला होता. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन +आवश्यक ती परवानगी मिळाल्यानंतर तात्काळ औरंगाबाद येथून वाघाची जोडी आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन +करिश्मा आणि शक्ती या वाघांची जोडी गुरूवारी राणीच्या बागेत आणण्यात आली. वाघांच्या जोडीला सुरुवातीच्या काळात स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन +राणीच्या बागेत रुळल्यानंतर म्हणजे साधारण मेच्या दरम्यान वाघांचे दर्शन पर्यटकांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी राणीच्या बागेतील ही वाघाची जोडी आकर्षण ठरणार आहे. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन +"" +मुख्यपृष्ठ ऍलोपथी + शरीराचे तालबद्ध काल चक्र + मुळे वाढलेले वजन कमी कसे करावे + गुलबकावली +नमस्कार मला मुळे वाढलेले वजन कमी कसे करायचे ह्यावर उपाय हवे आहेत. +माझ्या बहिनीची मुलगी वय ८ वर्षे वजन ४५ किलो हिचे वजन मुळे वाढलेय अस आयुर्वेदिक डॉ चे म्हणणे आहे. त्यांची औषधे चालू आहेत. पण अजून काय करता येईल आणि ह्याचे नंतर काय काय परिणाम होवू शकतील किंवा पुढे काय काळजी घ्यावी जेणे करून वजन नेहमी अटोक्यात राहिल + मुळे वाढलेले वजन कमी कसे करावे +स्टॅपेडोक्टॉमी परत एकदा ! + दिनेश. +पंधरा वर्षांपुर्वी माझे कानाचे छोटेसे ऑपरेशन झाले होते त्याबद्दल मी एक लेख इथेच लिहिला होता. +आपल्या कानामधे जी तीन हाडांची साखळी असते त्यापैकी एक म्हणजे स्टेप.. काही कारणाने ते काम करेनासे होते. त्याला नेमके असे कारण नाही झपाट्याने वजन कमी होणे अंगातील चरबी कमी होणे.. हि काही कारणे आणि +ते बदलण्यासाठी जी शस्त्रक्रिया करतात ती स्टॅपेडोक्टॉमी ! +पंधरा वर्षांपुर्वी ही शस्त्रक्रिया डॉ. रविंद्र जुवेकर यांनी केली होती आणि यावेळेस ती त्यांचे सुपुत्र डॉ. मीनेश जुवेकर यांनी केली. डॉ. मीनेश यांच्या मातोश्री म्हणजे सुप्रसिद्ध गायिका नीलाक्षी जुवेकर + स्टॅपेडोक्टॉमी परत एकदा ! +कामातुरांणाम् ना भयम् ..... + +स्थळ मेडिसिन डिपार्टमेंट ससून हॉस्पिटल पुणे. साल १९७६. +प्रोफेसर सैनानी सरांच्या केबिनबाहेर एक तरुण बसलेला दिसत होता. त्याचा पेहराव व पायातील चपलांवर सांचलेल्या लाल मातीच्या थरावरून तो कोकणातून आल्याचा अंदाज लावणे कठीण नव्हते. हातामध्ये घट्ट धरलेल्या कागदांच्या मोठ्या भेंन्डोळ्यातील कागद काढून वाचण्याचा प्रयत्न चालू होता व त्याच वेळी सरांच्या केबिनचा दरवाजा कधी उघडतो याची उत्सुकतेने वाट पहात होता. मी नेमकी त्यांच वेळी सरांच्या केबिनमध्ये बसलो होतो. नुकताच एम् डी झाल्यामुळे सहांनी त्यांच्या वाॅर्डची जबाबदारी मला सोपवली होती. + कामातुरांणाम् ना भयम् ..... +"" +अमरावती जिल्ह्यात नऊ आठवड्यात शेततळ्यांची ६४२ कामे पूर्णत्वास +अमरावती ः खारपाणपट्ट्यासह जिल्ह्यात शाश्वत सिंचनाची सोय व्हावी या उद्देशाने मागेल त्याला शेततळे योजनेच्या अंमलबजावणीला कृषी विभागाकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यातंर्गत अवघ्या ९ आठवड्यांत जिल्ह्यात शेततळ्याची ६४२ कामे पूर्णत्वास गेली आहेत. +जिल्ह्याला ४५०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आहे. यापैकी कृषी विभागाने २४३५ शेततळ्यांचे काम पूर्ण केले आहे. दारिद्रयरेषेख���लील शेतकरी व ज्या कुटुंबात आत्महत्या झाली आहे त्यांच्या वारसांना निवडप्रक्रियेतील ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्राधान्याने त्यांची निवड योजनेसाठी केली जाते. शेततळी मागणी करणाऱ्या इतर सर्व संवर्गातील शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वावर निवड केली जाते. +या योजनेसाठी शेतकऱ्याच्या नावावर किमान ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. शेततळ्यासाठी कृषी विभागाकडून किमान २६ हजार रुपये तर कमाल ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. खारपाणपट्ट्यातील भातकुली तालुक्यात सर्वाधिक दोन हजार तर दर्यापूर तालुक्याला १२०० शेततळ्यांचा लक्षांक आहे. +जिल्ह्यात दोन वर्षांपासून ही योजना राबविली जात आहे. +तेव्हापासून आतापर्यंत सर्वाधिक १०९५ शेततळी भातकुली तालुक्यात झाली आहेत. त्यापाठोपाठ अंजनगावसूर्जी येथे २१७ अमरावती येथे १०८ चांदूरबाजार येथे १०५ अचलपूर येथे १३३ याप्रमाणे शेततळ्यांचे काम झाले आहे. सद्यःस्थितीत २७० शेततळ्यांचे काम सुरू आहे. योजनेअंतर्गंत आतापर्यंत १८०२ शेतकऱ्यांना ७ कोटी ९२ लाख ५५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. +खारपाणपट्ट्यात सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्याच्या प्रयत्नाअंतर्गंत या भागात शेततळ्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून पुढाकार घेतला जात आहे. +अमरावती सिंचन शेततळे कृषी विभाग +"" +मोठी बातमी मुंबई दिल्ली गोव्यात दहशतवादी हल्ल्याची शक्यता अलर्ट जारी पोलीसनामा +मोठी बातमी मुंबई दिल्ली गोव्यात दहशतवादी हल्ल्याची शक्यता अलर्ट जारी +नवी दिल्ली वृत्तसंस्था दिल्ली मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याची आयएस आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली मुंबई गोवा पोलिसांना अटर्ल जारी केला आहे. +न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने इस्लामिक स्टेट आणि अल कायदा या दोन संघटना ज्यू धर्मियांच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत आहे. येत्या चार दिवसांत हल्ला होऊ शकतो अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. दहशतवाद्याकडून हल्ल्यासाठी वाहनांचा वापर होऊ शकतो अशीही माहिती गुप्��चर यंत्रणांनी दिली आहे. +शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेल्या +खुशखबर ! या योजनेअंर्तगत छोट्या कर्जदारांचे +या संभाव्य हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांना विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयएस या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता अबु हसन अलमुहाझीर याची न्यूझीलंडमधील हल्ल्याचा बदला घेण्याचे आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप दहशतवाद्यांचे ऑनलाइन ग्रुप आणि विविध चॅट प्लॅटफॉर्मवर वितरित करण्यात आली आहे. या ऑडिओ क्लिपसह दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनीही असा बदला घेण्याला दुजोरा दिलेले व्हिडिओही दहशतवाद्यांमध्ये फिरत आहेत. +ही माहिती मिळाल्यानंतर इस्रायली दूतावास मुंबईतील दूतावास तसेच यहुदी लोकांची धर्मस्थळे सिनेगॉग्स आणि छाबड हाऊस अशा ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिल्या आहेत. + अलर्ट +पुण्यातील मेराकी स्पा मधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश +हवाई दलाचे सामर्थ्य वाढले ताशी ३१५ किमी वेग असणारे शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत दाखल + चा अलर्ट ! पूरग्रस्तांना बँक खात्यातून मदत करताना रिकामं होऊ शकतं +शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेल्या च्या ऑनलाइन +खुशखबर ! या योजनेअंर्तगत छोट्या कर्जदारांचे कर्ज माफ करणार मोदी सरकार + वी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफीसमध्ये जागांसाठी भरती हजार +पतीच्या मृत्यूनंतर वर्षांनी महिलेने दिला बाळाला जन्म म्हणाली हा चमत्कार +"" +अशी आहे मत्स्याला सोन्याची नथ घालणाऱ्या वर्षीय व्यक्तीची गोष्ट + +अशी आहे मत्स्याला सोन्याची नथ घालणाऱ्या वर्षीय व्यक्तीची गोष्ट +दिव्य मराठी वेब टीम +खरगोन येथील कसरावदमध्ये राहणाऱ्या वर्षीय सिताराम केवट यांची गोष्ट एखाद्या चित्रपटात शोभावी अशीच आहे. नर्मदा नदीलाच आप +सिताराम यांनी मत्स्यास सोन्याची नथ घातली होती. +इंदूर खरगोन येथील कसरावदमध्ये राहणाऱ्या वर्षीय सिताराम केवट यांची गोष्ट एखाद्या चित्रपटात शोभावी अशीच आहे. नर्मदा नदीलाच आपले घर मानणाऱ्या सिताराम यांच्या एका आवाजाने नदीतील मासे त्यांच्या जवळ येतात. सिताराम त्यांना आपल्या हाताने दाणे भरवतात. काही वेळ त्यांच्याही ते खेळतातही. नदीला घर आणि मासे आपले कुटुंब सदस्य मानणारे सिताराम सध्या नर्मदा यात्रेवर आहेत. ते दिवसात किलोमीटरची परिक्रमा नावेन��� करतात. +अशी आहे सिताराम केवटांची गोष्ट + वर्षीय सिताराम केवट यांचे घर नर्मदेच्या किनाऱ्यावर होते. काही वर्षापुर्वी त्यांचे घर नदीतील अतिक्रमण करत उद्धवस्त करण्यात आले. त्यानंतर केवटांनी नाव आणि नदीलाच आपले घर बनवले. + तास नदीतच राहणाऱ्या सिताराम यांची मत्स्यांसोबत इतकी मैत्री आहे की त्यांनी आवाज देताच मासे जमा होतात. + मासे जमा झाल्यावर ते आपल्या हातात दाणे ठेवतात. त्यांच्या हातातून हे दाणे मासे खातात. मासे त्यांनी गोंजारल्यानंतर परत जातात. +मत्स्यास घातली होती सोन्याची नथ + मागील एकादशीला त्यांचा आवाज ऐकुन अन्य मासे तर आलेच पण एक साडेसात किलो वजनाचा महाशीर मासाही त्याच्याजवळ आला होता. हा अतिशय पवित्र मासा मानला जातो. सिताराम यांनी यावेळी त्याची पूजाही केली. त्यावेळी त्यांनी एक ग्रॅम सोन्याची मोत्याची नथ त्याला घातली. ही नथ खरखोन येथील सोन्याचे व्यापारी मनिष रत्नाकर यांनी त्यांना भेट दिली होती. +नर्मदा परिक्रमेसाठी झाले रवाना + सिताराम केवट हे नर्मदा परिक्रमेसाठी रवाना झाले आहेत. आपल्या साथिदारांसोबत ते पाच दिवसात किलोमीटर अंतर पार करतील. यात्रेच्या काळात ते मुख्य घाटावर रात्री राहणार आहेत. ते काळात नदी घाटांची स्वच्छता करणार आहेत. + नर्मदा परिक्रमेबाबत जीवन बाबा व भूरेलाल म्हणाले की सिताराम यांना दिवसांपूर्वी ह्दयविकाराचा धक्का बसला होता. दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर ते थेट नर्मदेच्या काठावर पोहचले. तेथे त्यांनी नर्मदेची आरती केली आणि घाटाची स्वच्छता केली. त्यांनी त्यांच्या नावेत नर्मदेचा आणि हनुमानाचा फोटोही लावला आहे. यात्रेच्या काळात ते नर्मदेचा जप हनुमान चालिसा आणि सुंदरकांडाचे वाचन करतील. दत्तात्रेय मंदिर जलकोटी कालेश्वरजालेश्वर सात माता मंदिर महेश्वर त्रिवेणी संगम मर्कटी संगम बडगांव गुफा आश्रम येथे ते मुक्काम करणार आहेत. +पुढील स्लाई़़डवर आणखी फोटो आणि माहिती +महाशीर मत्स्यासोबत सिताराम केवट. +सिताराम केवट हे नर्मदा यात्रेसाठी रवाना झाले आहेत. +सिताराम यांच्यासोबत त्यांचे दोन साथीदारही आहेत. +सिताराम केवट नावेतुन यात्रा करताना. +मत्स्यास सोन्याची नथ घालताना. +ही नथ त्यांना एका व्यापाऱ्याने भेट दिली होती. +मत्स्यासोबत सिताराम केवट. +आभूषण व्यापारी ज्यांनी नथ भेट दिली. +���िताराम यांचा आवाज ऐकताच मासे त्यांच्या जवळ येतात. +सिताराम महाशीर मत्स्यासोबत. + ऑगस्टच्या गाण्याची रिहर्सल पाहण्यासाठी आले कलेक्टर विद्यार्थिनींना म्हणाले खेड्यातील अडाणी आणि लुजर +दहावीच्या मुलाने मित्रांमध्ये वाटले लाख रुपये मजूर मित्राला दिले लाख ला सोन्याची अंगठी + जिवंत उंदराच्या मानेवर उगवले सोयाबीनचे रोपटे मुळे आरपार गेली जमिनीत पाहा +"" +चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचा छत्रपती शिवाजी आज आवतरणार तरुण भारत तरुण भारत + आवृत्ती कोल्हापुर चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचा छत्रपती शिवाजी आज आवतरणार +चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचा छत्रपती शिवाजी आज आवतरणार + +शिवभक्त चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांची युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील भक्ती साऱया महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्यांनी छत्रपती शिवरायांच्या शौर्य आणि स्वराज्य निर्मितीवर साकारलेले अनेक मराठी चित्रपट आजही शिवभक्तांसाठी पर्वणी ठरतात. शिवभक्तीचा जागर घालणाऱया भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला आणि जुन्या काळात शिवभक्तांवर गारूड घालणारा छत्रपती शिवाजी हा चित्रपट पाहण्याची संधी नव्या पिढीतील शिवभक्तांसह अबालवृद्धांना लाभणार आहे. त्याचबरोबर अफझलखानाच्या वधावरील नाटक पाहता येणार आहे. +येथील शिवशाहू मर्दानी आखाडय़ाच्या वतीने शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून मंगळवार नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी हा चित्रपट आणि अफझलखानाचा वध या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शनिवार पेठेतील खोल खंडोबा हॉलमध्ये चित्रपट आणि नाटक मोफत पाहण्याची संधी शिवभक्तांना लाभणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवशाहू मर्दानी आखाडय़ाचे संस्थापक अमोल बुचडे आणि त्यांच्या सहकाऱयांनी केले आहे. +शिवशाहू मर्दानी आखाडय़ाच्या वतीने मर्दानी खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच विविध उपक्रम स्पर्धांचेही आयोजन केले जाते. +गारगोटी बाजारात साधला प्रा. अर्जुन आबीटकर यांनी संपर्क +जगाला दूध पुरवण्याची भारताकडे ताकद +कनवाचे विद्यमान अध्यक्ष राजाभाऊ जोशी यांचे निधन +"" +उपयोग डोसेज दुष्परिणाम फायदे अभिक्रिया आणि सूचना + किंमत आणि पॅकचा आकार + फायदे आणि वापर + चे डोसेज आणि कसे घ्यावे + दुष्परिणाम + संबंधित सूचना +इतर औषधांसह ची तीव्र अभिक्���िया + निषिद्धता + विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न +आहार आणि अल्कोहोलसह ची अभिक्रिया + फायदे आणि वापर + खालील उपचारासाठी वापरले जाते + चे डोसेज आणि कसे घ्यावे + चे घटक + दुष्परिणाम +संशोधनाच्या अनुसार जेव्हा घेतले जाते तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात + संबंधित सूचना +गर्भवती महिलांसाठी चा वापर सुरक्षित आहे काय + चे गर्भवती महिलांवर अनेक दुष्परिणाम आहेत त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याला घेऊ नका. +स्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान चा वापर सुरक्षित आहे काय + मुळे स्तनपान देणाऱ्या महिलांवर मध्यम प्रमाणात दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला याचे दुष्परिणाम जाणवले तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिल्यास हे औषध तुम्ही पुन्हा घेण्यास सुरुवात करा. + चा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे +मूत्रपिंड वरील चे दुष्परिणाम माहित नाहीत कारण अद्याप याविषयी संशोधन झालेले नाही. + चा यकृतावरील परिणाम काय आहे + च्या यकृत वरील दुष्परिणाबद्दल संशोधन उपलब्ध नाही आहे. त्यामुळे त्याचे परिणाम माहित नाही आहेत. + चा हृदयावरील परिणाम काय आहे +हृदय वरील च्या दुष्परिणामांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या अनुपस्थितीत वरील च्या सुरक्षिततेबद्दल माहिती उपलब्ध नाही. +इतर औषधांसह ची तीव्र अभिक्रिया + खालील औषधांबरोबर घेऊ नये कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात + निषिद्धता +तुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय घेऊ नये + विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न + हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय +नाही चे तुम्हाला सवय लागणार नाही. +होय घेतल्यानंतर या क्रिया किंवा कार्ये करणे सुरक्षित असते कारण याच्यामुळे तुम्हाला पेंग येत नाही. +होय परंतु घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. +नाही चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे. +आहार आणि अल्कोहोलसह ची अभिक्रिया +आहार आणि दरम्यान अभिक्रिया +आहार आणि च्या परिणामांबद्दल माहिती नाही आहे कारण या विषयावर शास्त्रीयदृष्ट्या अद्याप संशोधन झालेले नाही. +अल्कोहोल आणि दरम्यान अभिक्रिया + आणि अल्कोहोल यांच्यादरम्यान अभिक्रियेबद्दल माहिती उपलब्��� नाही आहे कारण या विषयावर अजून संशोधन झालेले नाही. + चे सर्व पर्याय बघा +तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा +तुम्ही याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय +तुम्ही च्या किती मात्रेस घेतले आहे +तुम्ही चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय +तुम्ही चे सेवन कोणत्या वेळी करता +"" +आरोप निश्चिती पुढे ढकलण्याचा केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला ! +आरोप निश्चिती पुढे ढकलण्याचा केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला ! +डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण ! +यंत्रणेला शेवटची संधी देत पुढील सुनावणी ९ डिसेंबरला ! +पुणे २८ नोव्हेंबर डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सनातनचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावरील आरोप निश्चितीची सुनावणी ३ मास पुढे ढकलावी असा विनंती अर्ज केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने न्यायालयात पुन्हा सादर केला. येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी हा अर्ज फेटाळून लावत आरोप निश्चितीची सुनावणी ९ डिसेंबर या दिवशी ठेवली. २८ नोव्हेंबर या दिवशी उपरोक्त प्रकरणाची सुनावणी झाली त्या वेळी यंत्रणेचे शासकीय अधिवक्ता मनोज चालाडे डॉ. तावडे यांचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि यंत्रणेचे अधिकारी एस्.आर्. सिंग उपस्थित होते. या सुनावणीला डॉ. तावडे यांनाही उपस्थित करण्यात आले होते. या पूर्वी २६ ऑक्टोबर १६ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी आरोप निश्चितीची सुनावणी पुढे ढकलत असल्याच्या कारणावरून न्यायालयाने तपास यंत्रणेला अत्यंत कडक शब्दांत फटकारले होते. +यंत्रणेच्या अधिवक्त्यांनी विनंती अर्ज सादर +केल्यावर अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी त्याला +जोरदार विरोध केला. या वेळी त्यांनी केलेला सडेतोड प्रतिवाद +१. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा हा खटला लांबवण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने बंदुकीच्या गोळ्यांचा अहवाल स्कॉटलंड यार्ड येथून मागवण्यासाठी अनेक वेळा संधी दिली आहे. त्यानंतर पुणे येथील सुनावणी चालू असलेल्या न्यायालयानेही वारंवार संधी दिली आहे. +२. त्याचसमवेत न्यायालयाने १६ नोव्हेंबर या दिवशी दिलेल्या आदेशावर यंत्रणा अद���यापपर्यंत उच्च न्यायालयात का गेली नाही उच्च न्यायालयाने तपास पारदर्शक असावा न्याययंत्रणेवर विश्वास रहावा असे म्हटले आहे. हा हक्क केवळ दाभोलकरांच्या नातेवाइकांचा नसून सर्वांचा आहे. तसेच तो डॉ. तावडे यांचाही आहे. +३. १८ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर पोलिसांकडून यंत्रणेने गोळ्या ताब्यात घेऊनही अद्यापपर्यंत अन्वेषण यंत्रणा काही करत नाही. त्यामुळे अन्वेषण यंत्रणा नेमका कोणता तपास करत आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. +"" +जलस्वराज्य +७२ च्या दुष्काळानंतर पाणलोट क्षेत्रविकास हा परवलीचा शब्द माझ्याही कानावर पडला होता. +विकास आमटे +आता परत आनंदवनाकडे वळू या. १९७२ च्या महाराष्ट्रव्यापी दुष्काळाने जशी प्रचंड वाताहत केली तसंच तो बरंच काही शिकवूनही गेला. आम्ही खडबडून जागे झालो. सत्तरच्या दशकात आमच्याकडील नव्या प्रकल्पांची नव्या उपक्रमांची रुग्णांची विद्यार्थ्यांची प्रशिक्षणार्थ्यांची आणि येणाऱ्या पाहुण्यांचीही संख्या वाढत होती. त्यामुळे धान्याची गरज दिवसेंदिवस वाढत चालली होती. पण विहिरींमधलं पाणी पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी जेमतेम पुरेल अशी परिस्थिती असल्याने शेतीत ते वापरणं अशक्य होतं. पाणीच नाही तर शेतीचं उत्पन्न कसं वाढवायचं हा विचार सतत मनाला कुरतडत होता. +शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आनंदवन आणि सोमनाथची जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणायची हा ध्यास आधीपासनं होताच त्याला या दुष्काळाने ट्रिगर मिळालं. पाण्याची कामं करायची तर श्रमशक्तीला यंत्रशक्तीचीही जोड दिली पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. आणि यंत्रांची तर आवड होतीच! रिग्सच्या माध्यमातून ड्रिलिंग करून भूगर्भातून पाणी उपसण्याचं नवं तंत्रज्ञान भारतात येऊ लागलं होतं. या सर्व गोष्टींची माहिती करून देणारा माझा विश्वासू वाटाडय़ा म्हणजे इंडस्ट्रिअल प्रॉडक्ट फाइंडर नावाचं १९७२ सालीच सुरू झालेलं मासिक. याला उत्पादन क्षेत्राचं बायबल असंही संबोधलं जायचं! माझ्या असं लक्षात आलं की रिग्सची क्षमता पिण्याच्या आणि घरगुती वापराच्या गरजेएवढं पाणी उपसण्याचीच होती. शिवाय ही मशिनरी प्रचंड महागडी होती आणि ती हाताळायला कुशल यंत्रचालक लागत. एवढा पैसा उभा करणं अर्थातच शक्य नसल्याने हा विचार बाजूला पडला. पण दवाखाना आणि इतर कामं सांभाळत मी या विषयाचा अभ्यास चालूच ठे��ला. ७२ च्या दुष्काळानंतर पाणलोट क्षेत्रविकास हा परवलीचा शब्द माझ्याही कानावर पडला होता. त्या अनुषंगाने मी पडणारा पाऊस आणि त्याव्यतिरिक्त परिसरात वाहून येणारं पाणी अडवणं साठवणं जिरवणं याचा अभ्यास सुरू केला. पाणलोट क्षेत्रविकासाच्या बाबतीत देशविदेशात जे जे शास्त्रोक्त प्रयोग झाले त्यांची माहिती घेऊ लागलो. आनंदवनाचे स्नेही ज्येष्ठ जलसिंचन तज्ज्ञ के. आर. दाते यांचंही याबाबतीत मोलाचं मार्गदर्शन लाभत होतं. +अशा प्रकारे आधी डोक्यात सगळ्या माहितीची साठवण करून घेतली आणि मग पाण्याची साठवण करण्यासाठी योग्य साइट निवडत आनंदवनात आमचं तलाव खोदणं सुरू झालं. सकाळी पाच वाजल्यापासून कुष्ठमुक्त अंध अपंग असे सगळे आनंदवनवासी या कामाला भिडत. सर्वाच्या जिद्दीने पावसाळ्याआधी तलाव खोदून पूर्ण झाला. आधी बहुतेकांना तलाव म्हणजे माझं नवं खूळ वाटत होतं! पण पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या तलावातील सर्वदूर पसरलेलं निळेशार पाणी बघून टीकाकार शांत झाले. या साठलेल्या पाण्यावर आम्हाला रब्बीत काही पिकं आणि भाजीपालाही घेता आला. मग काय पाणी साठवण्यासाठी वाट्टेल ते या ध्यासातून एकापाठोपाठ एक तलाव खोदण्याचं ध्यासपर्वच आनंदवनात सुरू झालं. सोमनाथची कथा निराळी होती. तिथली जमीन आनंदवनाच्या अडीचपट. त्यामुळे तिथली शेतजमीन ओलिताखाली आणण्याचं आव्हानही त्याच पटीत होतं. शंकरभाऊ आणि त्याच्या कुष्ठमुक्त सहकाऱ्यांनी पहिल्या दहा वर्षांत प्रचंड मेहनत घेत पावसाच्या पाण्यावर धानाची तांदळाची विक्रमी पैदावार केली होती. पण खरा प्रश्न पावसाळ्यानंतरचा होता. +शंकरभाऊच्या सोबतीला १९७४ पासून जसा तरुण कुष्ठमुक्त कार्यकर्ता हरी बढे होता तसाच आता अरुण कदमही होता. अरुण धुळ्याच्या सुखवस्तू कुटुंबातला. १९७२ च्या श्रमसंस्कार छावणीला आपल्या महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आलेला. छावणीनंतर अरुण घरी परतला तो युवकांबद्दल बाबा आमटेंच्या विचारांचे काहूर डोक्यात घेऊन आणि पुढील छावणीला येण्याच्या तयारीनेच. नंतरची दोन र्वष तो छावणीला येत राहिला. बाबांचा एवढा जबरदस्त पगडा त्याच्या मनावर बसला की अखेर घरच्यांचा विरोध पत्करून १९७५ मध्ये तो सोमनाथला कायमचा स्थायिक झाला. खरं तर कुठे खानदेश आणि कुठे सोमनाथ! पण झोकून देत अरुणने स्वतला सोमनाथच्या कामात गाडून घ���तलं. अरुण आणि हरीच्या सोबतीला सुरुवातीला काही काळ मुकुंद दीक्षित शरद कुलकर्णी दिनेश प्रभू ही तरुण मंडळीसुद्धा होती. शंकरभाऊ आणि सिंधूमावशीच्या मार्गदर्शनाखाली जंगल स्वच्छ करणे शेतीला बांध घालणे विहिरीचे खोदकाम गायीगुरांची देखभाल भोजनगृहातील कामे भाजीपाला लागवड व विक्री इत्यादी कामं सर्वजण मनापासून करत. बाबांचं श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठाचं स्वप्न छोटय़ा स्वरूपात का होईना साकारत होतं. +१९७६ मध्ये भारतीच्या येण्याने माझा हॉस्पिटलचा भार कमी झाला होता. त्यामुळे माझ्या सोमनाथ वाऱ्या वाढू शकल्या. मी शंकरभाऊ अरुण आणि हरीच्या रात्र रात्र चर्चा चालत. जंगलाच्या सान्निध्यात असलेल्या सोमनाथचा अवघड भूगोल हरी आणि अरुणच्या सोबतीने कित्येक वेळा सोमनाथ प्रदक्षिणा करत मी जाणून घेतला. पाणलोटाची कामं नकाशाचे नुसते कागदी घोडे नाचवून करणं शक्य नसतं याची मला जाण होती. या पायपिटीनंतर आमच्या असं लक्षात आलं की ताडोबा जंगलाकडील सोमनाथच्या पश्चिमेच्या बाजूकडून पुढे खाली प्रकल्प परिसराकडे उतार आहे. त्यामुळे जंगलातील नाल्याचं ओसंडून वाहत जाणारं पाणी बांध टाकून वळवत प्रकल्पात आणता येईल आणि तलावांच्या माध्यमातून त्याचा साठा करता येईल. शिवाय प्रकल्प परिसरात वाहणाऱ्या नाल्यांवरही बांध घालता येतील. लगोलग श्रमशक्तीच्या आधारे तलाव खोदायला सुरुवात झाली. श्रमसंस्कार छावणीतल्या हजारो तरुणतरुणींचे हातही या कामाला लागले. उतरत्या पातळ्यांवर एकाखाली एक असे सहा तलाव हळूहळू बांधले गेले. त्यामुळे शेतीसाठी जवळजवळ बारमाही पाणी उपलब्ध झालं. ओलिताखालचं क्षेत्र वाढल्याने खरीपाप्रमाणेच रब्बीतही कुष्ठमुक्तांचे हात विक्रमी उत्पन्न घेऊ लागले. अभ्यासू वृत्तीच्या अरुणने महाराष्ट्रातील शेतीतल्या प्रयोगांना भेटी दिल्या आणि या क्षेत्रातलं नवनवं तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी तो सतत प्रयत्नशील राहिला. परिणामी सोमनाथच्या शेतीचं उत्पन्न वाढू लागलं. +आनंदवनात आणि सोमनाथला एकगठ्ठा तलाव खोदले गेले असले तरी श्रमशक्तीच्या जोरावर खोदल्या गेलेल्या तलावांच्या साठवण क्षमतेस अखेर एक विशिष्ट मर्यादा होती. त्यामुळे सोमनाथ आणि आणि आनंदवन दोन्ही ठिकाणच्या तलावांची खोली वाढवणं गरजेचं होतं. तरच दुबार पिकांच्या दृष्टीने अधिक शेतजमीन ओलिताखाली आणता येणं शक्य होतं. अजूनही एक प्रश्न निर्माण झाला होता. विहिरींचं पाणी पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी तर तलावांमधलं पाणी शेतीसाठी डिझेल पंपांमार्फत उपसलं जायचं. मात्र डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आता तेही अवघड होत चाललं होतं. +बोअरिंगचं तंत्रज्ञान ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला ग्रामीण भारतात बरंच स्थिरस्थावर झालं होतं. पिण्यासाठी आणि घरगुती वापरासोबत कृषीसिंचनासाठीही बोअरवेल्सच्या माध्यमातून पाणी उपसायला सुरुवात झाली होती. अद्यापि आनंदवनात हे तंत्रज्ञान वापरलं गेलं नसलं तरी वेगाने विकसित होत चाललेल्या या क्षेत्रातील घडामोडींविषयी मी माहिती ठेवून होतो. पण भूगर्भातलं पाणी उपसायचं तर त्यासाठी आधी आनंदवनाच्या भूरचनेचा अभ्यास आवश्यक होता. मग दातेकाका प्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनीयर डॉ. सी. एम. पंडित यांसारख्या तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने पुस्तकांत या विषयाबद्दल उपलब्ध माहितीच्या आधारे तसंच मृदा परीक्षणं वगैरे करत मी आनंदवनाच्या भूगर्भाचा अभ्यास सुरू केला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की दक्षिणोत्तर पसरलेल्या आयताकृती आकाराच्या आनंदवनाच्या उत्तरेकडील उतरत्या भागात जमिनीखाली पाणी असण्याची दाट शक्यता आहे. आमचे तीन मोठे तलावही याच भागात होते. काहीही करून आता बोअरवेल घ्यायचीच असं मी निश्चित केलं. +अर्थात अडथळ्यांची शर्यत आत्ता तर खरी सुरू झाली होती. एक तर आनंदवन आणि इतर प्रकल्प श्रमशक्तीच्या बळावर उभे राहिले होते. त्यामुळे शेती अवजारांव्यतिरिक्त यंत्रशक्तीची दखल फारशी कुणी घेत नसे. शिवाय जमिनीखाली पाणीच नाही नसलेलं पाणी उपसायला यंत्रशक्ती वापरणं म्हणजे पैसा वाया घालवणं अशी सर्वाचीच ठाम समजूत. त्यात बोअरवेल घेण्यासाठी लागणाऱ्या मशीनची किंमतही थोराड. किंमत ऐकूनच सगळे नाकं मुरडू लागले. एकूणच आनंदवनात या विरोधात वातावरणनिर्मिती झाली आणि माझ्या या प्रयोगाकडे डॉक्टरच्या डोक्यातलं नवं वेड म्हणून बघितलं जाऊ लागलं. पण मी जिद्द हट्टच म्हणा ना! सोडली नाही. महत्प्रयासाने थोडय़ाफार पैशांची जमवाजमव करत सौराष्ट्रातनं एक जुनी मिळवली. खरं तर ही ड्रिल खनिजं आणि तेलाचा शोध घेण्यासाठी होती आणि यातनं ड्रिलिंग खूप स्लो होत असे. पण जमवलेल्या पैशात तेवढंच शक्य असल्याने देखल्या देवा दंडवत म्हणत मी ही रिग आनंदवनात आणली. र��ग आली तर चालवायला ऑपरेटर मिळेना. त्यामुळे आम्ही तर म्हटलंच होतं की पैसा वाया जाणार.. असे सूर बळकटी धरू लागले! अखेर वर्षभर प्रयत्न केल्यावर ऑपरेटरच्या रूपाने अशोक बोलगुंडेवार माझ्या आयुष्यात आला. अशोकला ड्रिलिंग मशीन चालवण्याचा थोडाफार अनुभव होता. मग काय जनार्दन वगैरे इथल्या काही कुष्ठमुक्तांना मी अशोकच्या दिमतीला दिलं आणि मुक्तिसदन परिसरात साइट निवडून आमचं बोअरिंग काम सुरू झालं. मशीनचा ड्रिलिंगचा वेग खूपच कमी असल्याने पाणी अजून दृष्टिपथात येत नव्हतं. त्यामुळे दिवस जात होते तसा आमचा हा उद्योग चेष्टेचा विषय ठरू लागला. पण त्याकडे लक्ष न देता तहानभूक विसरून दिवसरात्र आमचं काम चिकाटीने सुरूच होतं. अखेर आमचं वेडं स्वप्न प्रत्यक्षात आणणारा तो दिवस उजाडला. सबमर्सिबल पंप जसा पाणी बाहेर फेकू लागला तसं आम्हा सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं! फसफसून बाहेर येणारं पाणी बघून चेष्टेकरीही गप्पगार झाले. +बोअरवेल खोदण्यासाठी लागणारा कालावधी खूप होता. शिवाय मशीन चालवायला लागणारं डिझेल आणि गुंतलेलं मनुष्यबळ बघता याकडे खर्चीक बाब म्हणून पाहिलं जाणं स्वाभाविक होतं. तरी या तंत्रज्ञानाच्या वापराने आज केलेली ही कामं आनंदवनाच्या भविष्याच्या आणि भवितव्याच्याही दृष्टीने यशस्वी गुंतवणूक ठरेल याबद्दल मी आश्वस्त होतो. त्यामुळे अशोकच्या साथीने आमची कामं सुरूच राहिली. चुकांतून शिकत आम्ही हळूहळू प्रावीण्य मिळवत गेलो आणि पहिल्या चार वर्षांतच आनंदवनातील बोअरवेल्सनी दुहेरी आकडा गाठला! मग पाण्याची चंगळच झाली. इतकी र्वष शेतात राबणारी हातापायाला बोटं नसलेली आमची सगळी माणसं. पण आता काही न करता नुसतं पॅनलवरचं बटन दाबलं की पाइपमधून पाण्याची मोठ्ठी धार येते हे पाहून ती हरखून जात. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद ते समाधान पाहून मी तंत्रज्ञानाचे मनोमन आभार मानत असे. +अर्थात भूगर्भातून नुसतं पाणी उपसून चालणार नव्हतं. त्याचं पुनर्भरणही तेवढंच गरजेचं होतं. त्यासाठी आवश्यक होतं तलावांचं योग्य खोलीकरण. सोमनाथच्या भूगर्भाची रचना वेगळी असल्याने तिथे खोलवर बोअर करूनही पाणीसाठे सापडले नाहीत. त्यामुळे तिथे तलावांचं जास्तीत जास्त खोलीकरण करून पाण्याची साठवण गरजेची होती. आता हे कसं करायचं यावर परत आमची गाडी अडली. खोलीकरणासाठी वापरली जाणारी अजस्त्र एक्सकॅव्हेटर्स मी पाहिली होती ती जवळच्या वेस्टर्न कोलफिल्डच्या खाणींमध्ये. मग विचार केला की बात छेडून तर पाहू देतात का एखादा एक्सकॅव्हेटर! मग माझे कुष्ठमुक्त सहकारी रमेश कोठारे यांना मी वेस्टर्न कोलफिल्डमध्ये धाडलं. दिलेलं काम यशस्वी करूनच परत येण्यात कोठारेंचा हातखंडा होता. अक्षरश तसंच झालं. वेस्टर्न कोलफिल्डने महिनाभरासाठी एक एक्सकॅव्हेटर तर दिलाच त्याला लागणारं डिझेलही देऊ केलं. यातनं आमच्या छोटय़ाशा आनंदसागर तलावाचं खोलीकरण झालं. एक्सकॅव्हेटरचं तेलपाणी करण्याबरोबरच अशोकचं बारीक निरीक्षणही सुरू होतं. एक्सकॅव्हेटरचा ऑपरेटर एकदा सुट्टीवर गेला असताना त्यानं हे धूड चालवून बघितलं. ऑपरेटरने आल्यावर ते बघितलं आणि म्हणाला तुम तो एक्स्पर्ट हो गये! अब मेरी जरुरत नहीं. +वेस्टर्न कोलफिल्डचा एक्सकॅव्हेटर काय काय करू शकतो हे मी बघितलं आणि आता आपला आनंदवनाचा एक्सकॅव्हेटर हवा हे माझ्या मनाने घेतलं. डोनर एजन्सीजशी पत्रव्यवहार सुरू झाला. पण एक्सकॅव्हेटर ही गोष्ट खाणींशिवाय इतर ठिकाणी आणि तेही एका सामाजिक संस्थेत काय कामाची लाखांचं डिझेल पिणारं हे धूड तुम्हाला कशाला हवं अशा त्यांच्या प्रश्नांनी मी भंडावून गेलो. टाटा ट्रस्टमध्ये १९९० च्या सुमारास आनंदवन आणि सोमनाथमधील पाणलोट क्षेत्र विकासासंबंधी ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त रुसी लाला यांच्याशी माझी मीटिंग सुरू होती. त्याच सुमारास त्यावेळी टेल्कोने जपानच्या हिताची कंपनीसोबत संयुक्तरीत्या एक्सकॅव्हेटर्स लाँच केले होते. मीटिंगदरम्यान आनंदवनाबद्दलची सगळी माहिती त्यांनी माझ्याकडून ऐकून घेतली आणि मला म्हणाले तू म्हणशील ती मदत आम्ही तुला देऊ . मी म्हटलं आम्हाला तुमचा नवा एक्सकॅव्हेटर हवा! ही अनाकलनीय मागणी ऐकून लाला कोलमडलेच! त्यांना काही उलगडा होईना. जरासे उखडतच ते म्हणाले विकास ऌं५ी ८४ ॠल्ली ू१ं९८! आनंदवनाला एक्सकॅव्हेटरचा काय उपयोग मी म्हटलं मागशील ते देईन हे तुम्हीच कबूल केलंय अंकल! हा एक्सकॅव्हेटर स्वयंपाक सोडून सगळं काही करू शकतो! मग मी त्यांना आनंदवन व सोमनाथ ही कशी ३००० लोकसंख्येची २००० एकरांवर वसलेली गावं आहेत शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी पाण्याची साठवण करण्यासाठी उपसलेल्या पाण्याचं पुनर्भरण करण्यासाठी तलाव खोल करणं नवे तलाव खोदणं कसं गरजेचं आहे वगैरे सांगितलं. लालांनीही नंतर आढेवेढे न घेता बोर्डाची मंजुरी घेत एक छोटा एक्सकॅव्हेटर आणि दोन टिप्पर्स आम्हाला दिले. हा एक्सकॅव्हेटर आनंदवन आणि सोमनाथमधील जलक्रांतीचा जनक ठरला. पुढे जुनी नवी छोटीमोठी एक्सकॅव्हेटर्स येत गेली तसे आनंदवन व सोमनाथमधले तलाव खोल होत गेले नवे खोदले जाऊ लागले. आजघडीला आनंदवनात दहा तर सोमनाथमध्ये २७ तलाव आहेत! २००९ मध्ये एल अँड टी फायनान्स कंपनीचे अध्यक्ष यशवंत देवस्थळी यांनी आनंदवन आणि सोमनाथला भेट दिली. त्यांनी संस्थेला वैयक्तिक पातळीवर भरीव योगदान तर दिलंच शिवाय कंपनीतर्फे एक भलामोठा एल अँड टी कोमात्सू एक्सकॅव्हेटरही दिला. या एक्सकॅव्हेटरमुळे आज आम्हाला आनंदवनात पडणाऱ्या पावसाचं ९० टक्के पाणी अडवण्यात यश आलं आहे. +आमच्या या पाणीप्रवासाचं सगळं चालकत्व अर्थातच अशोकचं. हे यश अशोक आणि त्याने तयार केलेल्या जनार्दन बंडू प्रसन्ना या सगळ्या सहकाऱ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. अशोक आनंदवनात आला कधी आणि कायमचा इथला झाला कधी हे कळलंच नाही इतका तो आनंदवनाशी इथल्या माणसांशी समरूप झाला. त्याला मी माझ्या स्वप्नांचा ठेकेदार मानतो. पाण्यासाठी वाट्टेल ते करण्याचं माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं अशोकने. या स्वप्नाची क्षितिजं विस्तारणारा अशोकचा प्रवास अजूनही अव्याहतपणे सुरूच आहे. +"" +पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईट सह मध्ये किंमतऑफर पूर्णतपशील . +पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईट + . किंमतबंद +पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईट किंमतयादी +वरील टेबल मध्ये पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईट किंमत आहे. +पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईट नवीनतम किंमत वर प्राप्त होते +पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईटशोषकलुईस उपलब्ध आहे. +पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईट सर्वात कमी किंमत आहे जे शोषकलुईस +पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा. +पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईट वापरकर्तापुनरावलोकने +पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्स��ए रॉयल व्हाईट वैशिष्ट्य +ग्राइंडिंग जर +"" +केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या दबावामुळे अलाहाबाद विद्यापीठातील लिबर्टी फेस्टला परवानगी नाकारली +केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या दबावामुळे अलाहाबाद विद्यापीठातील लिबर्टी फेस्टला परवानगी नाकारली +मनुष्यबळ खात्याकडून आमच्यावर खूपच दबाव आणला जात आहे +एक्स्प्रेस वृत्तसेवा + सध्या देशभरात घडत असलेल्या हिंसाचार आणि द्वेषमुलक घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय घटनेतील संकल्पनांची महती लोकांपर्यंत नव्याने पोहोचावी यासाठी जश्नएसंविधान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. +अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या लिबर्टी फेस्टला विद्यापीठ प्रशासनाकडून ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या दबावामुळेच विद्यापीठाने असे केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. सध्या देशभरात घडत असलेल्या हिंसाचार आणि द्वेषमुलक घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय घटनेतील संकल्पनांची महती लोकांपर्यंत नव्याने पोहोचावी यासाठी जश्नएसंविधान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय घटनेतील मुलभूत घटकांवर चर्चा घडवून आणणे आणि त्यांचा नव्याने अर्थ समजून घेणे हे कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता. त्यासाठी अलाहाबाद विद्यापाठातील विद्यार्थी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त समितीकडून विद्यापीठ प्रशासनाकडे रितसर परवानगीही मागण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सिनेट हॉलमध्ये कार्यक्रम घेण्यास परवानगीही दिली होती. मात्र रविवारी विद्यापीठाने अचानकपणे आपली भूमिका बदलत लिबर्टी फेस्टला परवानगी देता येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासनात वाद निर्माण झाला आहे. +लिबर्टी फेस्टच्या आयोजकांपैकी एक असणाऱ्या मनिष कुमारच्या माहितीनुसार मला रविवारी फोनवरून सिनेट हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करता येणार नाही असे सांगण्यात आले. तसेच अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू आर. एल. हंगलू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार असल्याची दिशाभूल करणारी माहिती आयो��कांकडून विद्यापीठाला देण्यात आली होती. तसेच माझ्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्य अतिथींच्या यादीत माझे नावही समाविष्ट करण्यात आले होते असे आर.एल.हंगलू यांनी सांगितले. +मात्र मनिष कुमार याने कुलगुरूंना खुले पत्र लिहून हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तुम्ही आर.के.हंगलू फोनवरून या कार्यक्रमासाठी परवानगी देता येणार नाही असे सांगितले. तेव्हा सुरूवातीला या कार्यक्रमाला परवानगी दिलीच का असा प्रश्न मी विचारला. त्यावर अलाहाबादमध्ये कुठेही हा कार्यक्रम आयोजित करता येईल असे म्हटल्याचे आर. के. हंगलू यांनी सांगितले. मात्र परवानगीसाठी अर्ज करताना आम्ही स्पष्टपणे विद्यापीठातील सिनेट हॉल कार्यक्रमासाठी हवा असल्याचा उल्लेख केला होता हे मनिष कुमारने कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी केंद्रीय मनुष्यबळ खात्याकडून आमच्यावर खूपच दबाव आणला जात असल्याचे त्यांनी सांगितले असा दावा मनिष कुमारने पत्रात केला आहे. +दरम्यान आर. के. हंगलू यांनीही आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. कोणत्याही दबावामुळे आम्ही कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली नाही. सिनेट हॉल एखाद्या कार्यक्रमासाठी भाड्याने देताना त्यामध्ये विजेसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा समावेश असतो. परंतु सध्या हॉलच्या काही भागात दुरुस्तीचे काम सुरू आहे. याशिवाय मंगळवारी हॉलमध्ये एक सरकारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळेच आम्ही सोमवारी लिबर्टी फेस्टसाठी सिनेट हॉल देण्यास नकार दिला असे आर.के. हंगलू यांनी सांगितले. + + जीएसटीमुळे महसूलात घट पायाभूत प्रकल्पांना मोठा फटका बसणार + गुजरात निवडणूक अब की बार १५० च्या पार अमित शहांना विश्वास + रोहिंग्या मुस्लिमांनी देशविरोधी कारवाया केल्या स्यू की +"" +टीम मराठी ब्रेन केंद्र शासन निर्णय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी चेनानी नाशरी बोगदा जम्मू आणि काश्मीर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण + ५ वर्षांत १ कोटी रोजगार देणार भाजपचा जाहीरनामा +मोदींचा सवाल शरद पवार साताऱ्यातून का लढत नाहीत + टीम मराठी ब्रेन + टीम मराठी ब्रेन +"" +पुनर्जन्म + मुख्यपृष्ठ पुनर्जन्म + अमित गुंजाळ +गाडी एकदम जोरात अगदी च्या स्पीड ने चालू असताना अचानकच एखादा भलामोठा खड्डा गाडीचालकाला रस्त्यात दिसला तर कसे होत असेल काय काय विचार त्याच्या डोक्यात येत असतीलत्याचे तोच जाणे जगतो का मरतोगाडी पलटी होते काआदी आदीअन त्याच वेळी त्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवून कचकन ब्रेक दाबावे अन गाडी पुन्हा रुळावर म्हणजे रस्त्यावर यावी व गाडीने हळू हळू पुन्हा वेग पकडायला सुरुवात करावी.अगदी असेच काहीतरी माझ्या आयुष्यात घडले आहे मी एक कुटुंबवत्सल साधारण मनुष्यवय नाबाद चाळीशी कडे वाटचाल करू लागलेले एकदम मजेत आणि आयुष्यात कशाचीही कमी नसणारा अगदी आनंदाचा वारू जणू बेभान चौफेर उधळत होता.....पण जसे दुधात मिठाचा खडा पडावा तसे काहीतरी अनपेक्षित घडलेअगदी बरोबर दोन वर्षापूर्वी... +सुखी संसाराची स्वप्न रंगविण्यात मशगुल असलेल्या मला अचानक पायदुखीने त्रस्त केलेही साधारण पायदुखी नव्हतीमी पार बेजार झालो होतो व्यवस्थीपणे गोळ्या औषधी घेऊनही आवश्यक तसा फरक नव्हतादोन तीन डॉक्टर मित्रांशी चर्चा मसलत करून औषधी घेऊनही हवे तसे बरे वाटत नव्हतेमग आवश्यक त्या तपासण्या औरंगाबादला करायचे ठरलेअगदी उच्चतंत्र व गुणवत्तेच्या तपासण्या केल्या.....जे घडायला नको होते अगदी तेच घडलेडॉक्टरनी केला मणक्यात गॅप पडल्याचा रिपोर्ट होता पण त्यात गुंतागुंत होती सारखे ट्युमर पण होते डॉक्टरांनी करण्याचे सुचविले.ते ट्युमर कॅन्सर चेही असण्याची शक्यता डॉक्टरनी वर्तविली.आता मनातील सुखाच्या जागेत चिंतेने घर केले ..घरची मंडळी सोडून कोणालाही याची कल्पना दिली नाही +पत्नीने उत्तम साथ दिलीआधार दिला अर्थात ती स्वतः डॉक्टर असल्याकारणाने तिला तेवढी ज्यास्तिची समज नैसर्गिक रित्या प्राप्त होतीचत्या आठ दिवसात औरंगाबादनगरपुणे येथील तीन चार अथवा चे घेतलेसर्वांशी चर्चेनंतर फायद्या तोट्याचा सारासार विचार माझे वय लक्षात घेऊन तसेच आजाराच्या गुंतागुंतेचा विचार करून दुर्बिणीतून न करता ओपन शस्त्रक्रिया करण्याचे ठरले.पण हे सर्व घडत असताना नकारात्मक विचार माझ्या डोक्यात घुमायला लागले मी वाचेल कानंतर चालू शकेल काकाही कॉम्प्लिकेशन्स तर होणार नाहीत ना....... +मला झोप लागत नव्हतीत्रास ही वाढत चालला होताआता तर पाय उचलनेही शक्य होत नव्हतेपत्नीशी ही बोलता येत नव्हते ती अजूनच खचली असतीमग पळकुटे पनाचा मार्ग स्वीकारला +कोणालाच न सांगता झोपेच्या गोळ्यांची साथ घेतली एकेका दिवसात गोळ्या खाल्यातेवढाच आधार..... दरम्यानच्या काळात ही वार्ता जवळपासच्या लोकांपर्यंत पोहचलीकाहीनी दिलासा देण्यासाठी भेटी दिल्याएक दोन जवळचे मित्रगळ्यात पडून रडले सुध्दा +कसाबसा चा दिन उजाडला +मोठा भाऊ व पत्नी बरोबर होतेअर्थातच माझ्या ही मनाची थोडी तयारी झाली होती सकाळीसकाळी म्हणून थोडासा रिलॅक्स होतो मग साठी मला मध्ये नेले व एकदाचे उरकले भुलेतून बाहेर येताना काहीकाळ एकदम ब्लॅंक झालो होतो स्मृतिभ्रंश झाल्यासारखापण मनाला गुंगारा देण्याची भुलीची ताकद थोड्याच वेळात संपली मग चिंतेचे चक्र पुन्हा सुरूच च्या बाहेर पडल्यापडल्या मी म्हटलो जागचा हलु शकणार नाही आता मग आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका कोण वाटणार +वरकरणी थोडेसे विनोदी वाटणारे हे वक्तव्य खरे तर माझ्या मनाची त्यावेळेसची स्थिती व्यक्त करण्यास पुरेसे होणार नाही आणि एवढ्याश्या वाक्यात त्याची पूर्ण कल्पना तुम्हाला करवून देने शक्यच नाही +जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे उगाचच म्हणत नाहीतमाझे दुःख मीच जाणो........ +ईश्वरकृपेने सर्व सुरळीत झाले उपचार करणाऱ्या डॉक्टर्सचे योग्य उपचार घरच्या मंडळींची मित्रपरिवारइतर नातेवाईक यांची योग्य साथ याचा अचूक संगम जुळून आला अन हळूहळू मी बरा होऊ लागलो त्रास कमी होऊ लागलासुरुवातीला काही हालचालींची बंधने होतीझोपून राहावे लागले पाहिले तीन महिने..... +त्या तीनचार महिन्यात बरेचसे चांगलेवाईट अनुभव येऊन गेले एकंदरीत भोवतालच्या परिस्थितीची छानशी टूरच केली मनानेतालुन सुखावून गेला तो काळ मला.....याच काळाने खरे तर माझ्या लेखणीला ही बळ दिलेनकारात्मक विचार बदलून सकारात्मकते कडे वाटचाल चालू झाली.आता बरा झाल्यावर हे करायचेते करायचे आदी..... +नवीन स्वप्नाना आता पुन्हा पालवी फुटू लागली +नव्याकोऱ्या मनात पसरू लागला आशेचा सूर्यप्रकाश +जणू नवीन जन्मच झाला होता +खरच पुनर्जन्मच झाला होता माझा +पुनर्जन्मच झाला होता माझा. +डॉ. अमित गुंजाळ गंगापूरकर. + +तुमच्या पुढील वाटचालीला +तुमच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा.... + मीमाझा +"" +... सचिन आणि धोनी यांच्यामधल्या समान गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का... . +पहिल्या एकदिवसीय सामन्यात सचिन शून्यावर बाद झाला होता. धोनीने साली एकदिवसीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. धोनीही यावेळी शून्यावरच बाद झाला होता. + ऑनलाइन लोकमत +ठळक मुद्देएकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने डावांमध्ये सात हजार ��ावांचा टप्पा गाठला होता. +मुंबई भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांमध्ये काही गोष्टी सारख्या आहेत. धोनीने कुठेतरी सचिनच्या पावलावर पाऊल टाकल्याचेच यामध्ये दिसत आहे. तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का... +एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने डावांमध्ये सात हजार धावांचा टप्पा गाठला होता. धोनीनेही आपल्या डावात धावांची खेळी साकारली होती. या खेळीसह धोनीने सात हजार धावांचा पल्ला गाठला होता. +सचिनने पहिला एकदिवसीय सामना साली खेळला होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात सचिन शून्यावर बाद झाला होता. धोनीने साली एकदिवसीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. धोनीही यावेळी शून्यावरच बाद झाला होता. +भारतामध्ये आयपीएलला साली सुरुवात झाली. सचिन यावेळी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होता तर धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्त्व करत होता. या दोघांनीही आयपीएलमध्ये सुरुवातीचे तीन सामने जिंकले होते. +सचिनने साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळताना नाबाद द्विशतक झळकावले होते. सचिनने जेव्हा हे द्विशतक झळकावले तेव्हा सचिन संघाच्या कर्णधारपदी नव्हता. त्यानंतर तीन वर्षांनी धोनीने पाकिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावले होते या द्विशतकाच्यावेळी धोनीही संघाचा कर्णधार नव्हता. + ... + सचिन तेंडुलकरमहेंद्रसिंह धोनी +"" +रणबीर कपूर या चित्रपटात रणबीर कपूर डबल रोलमध्ये दिसणार + +महाराष्ट्र टाइम्स.कॉम +बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात प्रेक्षकांनी अभिनेता रणबीर कपूरला वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहिलं. त्याच्या चाहत्यांनी या भूमिकांचं कौतुकही केलं. आता त्यांचा हाच लाडका हिरो आगामी शमशेरा चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. +दिग्दर्शक करण मल्होत्रा याच्या आगामी शमशेरा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो डाकूची भूमिका साकारणार आहे. रणबीर पहिल्यांदाच डबल रोल साकारणार असल्याने त्याला प्रचंड उत्सुकता आहे. शमशेराची कथा ही स्वतंत्र्यपूर्व काळात घडते. आपल्या हक्कांसाठी ब्रिटीशांविरुद्ध लढणाऱ्या डाकूची कहाणी या चित्रपटात दाखवली जाणार आहे. +या चित्रपटात रणबीरसोबत संजय दत्त वाणी कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. जून २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. + +इतर बातम्याशमशेरार��बीर कपूर +"" +राशीभविष्य सप्टेंबर आजच्या दिवशी तुमच्या राशीनुसार काय केल्यास होईल फायदा जाणून घ्या मराठी +लाइफस्टाइल टीम लेटेस्टली + सप्टेंबर या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब तर जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य. + आजचे राशीभविष्य राशीभविष्य राशीभविष्य सप्टेंबर +"" +आनंदाची बातमी नगरच्या उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लागणार ! . +आनंदाची बातमी नगरच्या उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लागणार ! +अहमदनगर शहरातील प्रलंबित उड्डाणपुलाच्या बांधकामसाठी आवश्यक असलेली भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने शहरातील २३ जणांना नोटिसा बजावल्या होत्या. +यापैकी बहुतांश जणांनी आम्ही आमची जागा देण्यास तयार असल्याची संमती जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे त्यामुळे उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. +उड्डाणपुलासाठी लष्कराच्या हद्दीतील जागा संपादनाचा विषय संरक्षण मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला आहे. आता या खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र केव्हा मिळते याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागलेले आहे. +जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची एकत्रित बैठक घेऊन भूसंपादनाचा विषय मार्गी लागण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. +पुणे रस्त्यावरील सक्कर चौकापासून ते औरंगाबाद रस्त्यावरील जीपीओ चौकापर्यंत ३ किलोमीटर अंतरात हा पूल प्रस्तावित आहे. पण या दोन्ही ठिकाणी वाहने उतरण्याची सुविधा करावी लागणार आहे. +दुसरीकडे उड्डाणपुलाची लांबी व रुंदी यामध्ये कमीजास्त होईल का यासंदर्भातसुद्धा आता चर्चा सुरू झाल्या आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सक्कर चौकाजवळून या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. +सहा हजाराची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यास झाली इतक्या वर्षाची शिक्षा +अहमदनगर राष्ट्रवादीचा हा नगरसेवक पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्यात +"" +प्राणी गणनेचीच झाली शिकार! पुढारी + +होमपेज प्राणी गणनेचीच झाली शिकार! +प्राणी गणनेचीच झाली शिकार! + +राधानगरी अभयारण्यात नुकतीच झालेली वन्यजीव गणना निष्फळ ठरली आहे. कारण गणनेदरम्यान जीपीएस रीडिंग घेतले नसल्याने ही गणना व्यर्थ मानली जाणार आहे. वनपाल आणि वनरक्षक संघटनेने विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारल्याचा परिणाम गणनेवर झाला. त्यामुळे रात्रंदिवस परिश्रम करून तसेच मोठी सामग्री वापरून करण्यात आलेल्या प्राणी गणनेचीच शिकार झाली आहे. कामात हयगय करणार्यांवर वन विभाग कारवाई काय करतो याकडेही लक्ष लागून राहिले आहे. +राष्ट्रीय व्याघ्र संनियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणातर्फे राज्यातील जंगलपट्ट्यात वन्यजीव गणना कार्यक्रम पार पडला. जानेवारीपासून हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. राधानगरीदाजीपूर अभयारण्यात वनरक्षक वनपालांनी गणनेत सहभाग घेतला होता. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून ही गणना करण्यात आली. प्रत्यक्ष वन्यप्राणी त्यांची विष्ठा पावलांचे ठसे आदींवरून माहिती नोंदवण्यात आली. वन विभागासाठी ही गणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते पण यंदा ही गणनाच फुसकी ठरली. कारण वनपाल आणि वनरक्षक संघटनेच्या आंदोलनाचा फटका या मोहिमेला बसला. कारण वनपाल आणि वनरक्षकांनी गणनेत जीपीएस रीडिंग घेतले नाही. जीपीएस रीडिंग ही अत्यंत महत्त्वाची गोष्टच झाली नसल्याने हे रेकॉर्ड अपुरे मानले गेले. त्याचा परिणाम आता पुन्हा गणना करावी लागणार आहे. पुन्हा रात्रंदिवस परिश्रम करून पुन्हा पाणवठे तसेच विविध क्षेत्रांत जागून काम करावे लागणार आहे. गणना निष्फळ ठरली असल्याने यासाठी वापरली गेलेली सामग्री वाया गेल्यासारखा प्रकार आहे. +पुन्हा गणनेची तयारी +वन्यजीव गणना निष्फळ ठरल्याने आता पुन्हा वन विभागात दुसर्यांदा गणनेची तयारी सुरू झाली आहे. वन्यजीव गणना म्हणजे साधी सोपी गोष्ट नसते. यासाठी खूप काटेकोर नियोजन केले जाते. पहिल्या गणनेची आकडेवारी आता दुसर्या गणनेशी जुळण्याची शक्यतासुद्धा कमी असते पण आतातरी गणना गंभीरपणे केली जाणार आहे का हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. +"" +लक्ष्य नाबाद ५०० . + व्हिडिओ लक्ष्य नाबाद ५०० +सुविधा एक्स्प्रेस अचानक रद्द महाराष्ट्रातले प्रवासी जम्मूत खोळंबले रोखठोक राजीनामा देणार का घेणार वाडेकरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात गावसकरांची बॅटिंग निवृत्तीनाथांच्या पालखीचं जूनला प्रस्थान ठाण्यातल्या नगरसेवकाचा पाणी प्रश्नावर रामबाण उपाय अवैध बस वाहतुकीविरोधात नाशिकमध्ये शिवसेना ���ैदानात वसई स्टेशनचा स्लॅब कोसळल्यानं प्रवासी गटारात मध्य रेल्वेच्या विरोधात मनसेचं आंदोलन सुनिल लांबा देशाचे नवे नौदल प्रमुख पिंपरी चिंचवड निवडणुकीआधी राष्ट्रवादी संभ्रमात जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी कॅन्सरचा धोका असलेल्या जेमिनी तुपाची कारवाईनंतरही विक्री सुरुच डोंबिवली ब्लास्टच्या रुग्णांच्या उपचारांबाबत विखेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा खडसेंच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी पुलगावच्या दारुगोळ्याच्या आगीत १६ जणांचा बळी विधान परिषद निवडणूक १० जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात कोल्हापुरालाही पाणीटंचाईच्या झळा विहिरींवर १ कोटींहून अधिक खर्च... तरीही गाव तहानलेलंच जायकवाडीला पाणी सोडलं... पोहचलं मात्र अर्धच कर्ज मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा बँकेच्या पायऱ्यांवरच ठिय्या उजनीतील पळसनाथ मंदिर दुष्काळामुळे उघडं विषवल्लीचा भारताला विळखा ...शौचालयाचेही पैसे खाल्ले २४ गाव २४ बातम्या ३१ मे २०१६ २४ तास स्पेशल +हितगुज डॉ. मनीष ज्वाईन्ट रिप्लेसमेंट सुवर्ण कोकण सतिश परब यांचे मार्गदर्शन २७ मे २०१६ हॅलो २४ तास सीए करिअर निवडताना लेडीज स्पेशल फेकबाबाला अटक लेडीज स्पेशल दहावीच्या निकाला मुली आघाडीवर लेडीज स्पेशल शिवसेनेची मासे विकणारी नगरसेविका लेडीज स्पेशल महिला सेलिब्रिटी ज्यांनी राजकारणात पाय रोवला लेडीज स्पेशल आसाम अंगुरलता भाजपच्या आमदार सुवर्ण कोकण २४ मे २०१६ सुवर्ण कोकण २२ मे २०१६ झी हेल्पलाईन चिंचभवन नागपूरमध्ये सोयी सुविधांचा अभाव झी हेल्पलाईन बिलोली नांदेड दिव्यांगाना मिळणार प्रमाणपत्र झी हेल्पलाईन धुळ्यात खरबुज शेतीचे मोठे नुकसान झी हेल्पलाईन संत्रा शेती बुलडाणा सुट्टीची पाठशाला हॅलो २४ तास इंजिनिअरिंग मेडिकल प्रवेश परिक्षांमधील यश हॅलो २४ तास चाटे निवासी कोचिंग संकुल १७ मे २०१६ सुवर्ण कोकण सतीश परब १३ मे २०१६ हॅलो २४ तास चाटे निवासी कोचिंग संकुल १२ मे २०१६ वयाच्या १३ व्या वर्षी जडला डायबेटीस आणि... लेडीज स्पेशल दिल्लीची टीना डब्बी युपीएससीत पहिली लेडीज स्पेशल पेन्टींगच्या विक्रीतून डोनेशन सोनिया गांधींचं मोदींना भावनिक प्रत्यूत्तर पुण्याच्या १३ वर्षीय जलपरीचा विक्रम कला सफर +मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर बोलले ओम पूरी सैराटफेम रिंकू राजगुरू नव्य�� भूमिकेत स्पॉट लाईट ओ वुमनिया स्पॉट लाईट गेला उडतच्या टीमशी गप्पा स्पॉट लाईट वीना जामकरचा ड्रीम रोल मराठ मोळ्या कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार महेश काळे यांनी श्रोत्यांना केलं मंत्रमुग्ध गायक महेश काळे यांना राष्ट्रीय पुरस्कार पहिल्याच सिनेमात रिंकूची राष्ट्रीय भरारी पाकमधील कराचीत कबीर खानवर बूट फेकण्याचा प्रयत्न चला हवा येऊ द्यामध्ये खेळ मांडला गाण्याची लावली वाट स्पॉट लाईट चला हवा येऊ द्या २६ एप्रिल २०१६ स्पॉट लाईट राधिका आपटेशी खास बातचीत फर्स्ट डे फर्स्ट शो फिल्म रिव्ह्यू रंगा पतंगा फर्स्ट डे फर्स्ट शो फिल्म रिव्ह्यू कापूसकोड्यांची गोष्ट मराठी सिनेमा वृंदावन स्पॉट लाईट रंगा पतंगाच्या टीमशी बातचीत फर्स्ट डे फर्स्ट शो वेल डन भाल्या हवाची कट्यार काळजात घुसली हवाच्या सेटवर उमेशची धमाल मिथिला पालकरचं कौसल्येचा राम कप साँग प्रशांत दामले घेऊन येतायत रहस्यमय भोभो स्पॉट लाइट ऱंगा पतंगा भाग २ स्पॉट लाइट ऱंगा पतंगा भाग १ खेळ मांडला +रोखठोक राजीनामा देणार का घेणार रोखठोक मन की बात २६ मे २०१६ रोखठोक नियमांची छमछम २५ मे २०१६ रोखठोक ब्रेडनं कॅन्सर होतो २४ मे २०१६ रोखठोक रणसंग्राम १९ मे २०१६ रोखठोक कोर्टाची लक्ष्मणरेषा रोखठोक पदवीचं राजकारण रोखठोक सगळं नीट होणार रोखठोक पगाराची खास गिनती! ४ मे २०१६ रोखठोक भाजप मनसे ३ मे २०१६ रोखठोक सरकारचं धोरण वेळकाढूपणाचं आहे का रोखठोक पाणी मुरतंय कुठे रोखठोक खरेदी व्यवहारात पारदर्शकता कधी रोखठोक मालेगाव बॉम्बस्फोट रोखठोक न्यायदेवतेचे अश्रू २५ एप्रिल २०१६ रोखठोक चौथ्या गोळीची घोषणा रोखठोक स्वस्त घरांचा भुलभुलैय्या रोखठोक राज्य कोणाचं सरकारचं का कोर्टाचं रोखठोक आंबेडकरी विचारांची नवी मांडणी रोखठोक प्रश्न ज्याचा त्याचा १२ एप्रिल २०१६ रोखठोक सुवर्णकारांचा संप भाग २ रोखठोक सुवर्णकारांचा संप भाग १ रोखठोक दुष्काळ वि. आयपीेएल ६ एप्रिल २०१६ रोखठोक उघड दार देवा आता ५ एप्रिल २०१६ + गाडीत कपल ते करत होतं... पाहा लोकांनी काय केलं! +आयटीआय विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी +जे टाळण्यासाठी राणीनं मुंबई सोडलं... तेच पॅरीसमध्येही घडलं! +राहुल गांधींनंतर... अमित शाहदेखील दलितांच्या दारात! +मंत्रीमहोदय घाबरतात नंबरच्या गाडीला +पावसासाठी दुबईत कृत्रिम डोंगर तयार करणार +...म्हणून बॉयफ्रेंडनं विद्यार्थीनीला भररस्त्यात जाळलं +तन्मय भट्टला हंटरनेच चोपले पाहिजे +महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेसाठी उद्या मिळणार खुशखबर... +गूगल फेसबुक ट्विटर वापरणाऱ्यांवर उद्यापासून लागणार गूगल टॅक्स +पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर +मेव्हणीला घेऊन पळला पत्नीने धू धू धुतला दोघांचे मुंडन करून फिरवलं +हत्तीने बाईक स्वारांची अशी काही वाट.... +"" +ग्राहकांनो बँकेच्या आलेल्या मेसेजकडे दुर्लक्ष करु नका वर हा परिणाम होईल लेटेस्टली +बातम्या + +सध्या बँकेकडून येणारे मेसेजेसकडे लोक जास्त दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. तर न पाहताच मेसेज डिलिट करुन टाकतात. मात्र ग्राहकांनो तुमची ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. काही वेळेस बँकेकडून महत्वाची माहिती देण्यासाठी मेसेज पाठवले जातात. त्यामुळे सध्या स्टेस्ट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना एक महत्वाचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर पाठवत आहे. +स्टेट बँक पाठवत असलेल्या मेसेजमध्ये केवायसी डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी मेसेज पाठवले जात आहे. जर हे कागदपत्र अपडेट न केल्यास बँक अकाउंटमधून पैसे भरण्यास किंवा काढण्यास त्रास होणार आहे. तसेच बँक अकाउंट बंद होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. आरबीआय बँकेने सर्व बँकांना त्यांच्या ग्राहकांचे केवायसी कागदपत्र असणे अनिवार्य केले आहे.हेही वाचा मध्ये नोकरीची संधी पाहा कसा आणि कुठे कराल अर्ज +तुम्ही केवायसी कागदपत्र अपडेट केले नसेल तर हे करा +जर तुम्ही स्टेट बँक मधील अकाउंट सोबत केवायसी कागपत्र अपडेट केले नसल्यास जवळच्या सेस्ट बँकेच्या शाखेत जाऊन अपडेट करावे. तसेच केवायसीसाठी पासपोर्ट वाहन परवाना आधार कार्ड पॅन कार्ड किंवा असणे अपेक्षित आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते अपडेट केले जाणार आहे. मात्र ज्या ग्राहकांचे खाते वर्ष जुने असल्यास त्यांनी ज्याच्या नावावर अकाउंट आहे त्याचे आयडी प्रुफ असणे आवश्यक असणार आहे. + अलर्ट मेसेज केवायसी डॉक्युमेंट स्टेट बँक ऑफ इंडिया +अहमदनगर मध्ये स्टेट बँकेचे एटीएम हॅक करून चोरटयांनी मारला लाखावर डल्ला +"" +के प्रकार चुनें + छूट + + + . दवा खरीदें + + + + + + + + + + + . + + + + + + + घेण्यापूर्वी गर्भवती महिलांनी डॉक्टरांशी बोलणी करावीत. तुम्ही ही गोष्ट केली नाही तर यामुळे तुमच्या शरीरावर काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. + +तुम्ही स्तनपान देत असाल तर घेतल्याने तुम्हाला गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांनी ते आवश्यक आहे असे सांगितल्याशिवाय तुम्ही घेऊ नये. + +मूत्रपिंड वर चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत. + + हे यकृत साठी हानिकारक नाही आहे. + + हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे. + + + + + + +नाही चे तुम्हाला सवय लागणार नाही. +नाही घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल. +होय परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच घ्या. +होय हे मानसिक विकारांवर काम करते. + + +अन्नपदार्थासोबत घेणे सुरक्षित असते. + + आणि अल्कोहोल एकत्र घेतल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. + + के लिए सारे विकल्प देखें +"" +एशियाई रेसलिंग चैंपियनशिपः नवजोत कौर ने रचा इतिहास जीता गोल्ड मेडल + एशियाई रेसलिंग चैंपियनशिपः नवजोत कौर ने ... +"" +जिओकडून ग्राहकांना प्राइम मेंबरशिपचा बोनस + +महाराष्ट्र टाइम्स.कॉम +रिलायन्स जिओचे ग्राहक असाल आणि तुमची मेंबरशिप रिन्यू झाली की नाही हे तपासता येईल. तुमच्या मोबाइलमधील माय जिओ अॅपवर जा. अॅपच्या वरील डाव्या बाजूस हॅम्बर्गर मेन्यू दिसेल. तिथे माय प्लान सेक्शनमध्ये जाऊन जिओ प्राइम मेंबरशिपचा पर्याय दिसेल. तुमची मेंबरशिप रिन्यू झाली की नाही याची माहिती तुम्हाला इथे समजेल. +सध्या जिओच्या प्राइम मेंबरशिपची किंमत ९९ रुपये आहे. ऑटो रिन्यू मेंबरशिप ऑफर फक्त सध्या जुन्या प्राइम ग्राहकांना लागू आहे. तुम्ही नवीन ग्राहक असाल तर ९९ रुपयांचा रिचार्ज करून प्राइम मेंबरशिप घेता येईल. +फायदा काय +या प्राइम मेंबरशिपमुळे जिओ सिनेमा जिओ म्युझिक जिओ टीव्ही आदी अॅप तुम्हाला वापरता येऊ शकतात. + +इतर बातम्यारिलायन्स जिओ मेंबरशिप +फेसबुकने आणले बर्थडे स्टोरीचे नवीन फिचर... +"" +नगर पंचाईत... + +नगर पंचाईत... +जालना जिल्ह्यातील बदनापूर घनसावंगी जाफराबाद आणि मंठा या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. यानिमित्ताने या शहरांच्या विकासाला मोठी गती मिळेल असे वाटत होते मात्र दोन वर्षांपासून नगरपंचायतींची अवस्था ग्रामपंचायतींसारखीच राहिलेली आहे. नवीन आकृतिबंधानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे भरली गेलेली नाहीत. हक्काचा मुख्याधिकारी कायमस्वरूपी मिळत नाही. नगरपंचायत��चा कारभार अजूनही दाटीवाटीने चालतो. अद्ययावत कार्यालयाची उभारणी झालेली नाही. विकासकामे करताना पदाधिकाऱ्यांसोबत प्रशासनाचीही गैरसोय होते. +मंठा दोन वर्षांत दहा मुख्याधिकारी... +कृष्णा भावसार +मंठा नगरपंचायतची स्थापना होऊन दोन वर्षे झाली. या दोन वर्षांच्या कालावधीत दहा मुख्याधिकारी झाले. मंजूर २९ पैकी २७ पदे रिक्त आहेत. परिणामी विकासात्मक कामे व नागरी सुविधा महत्वाची कागदपत्रे आदी कामात विस्कळितपणा आला आहे. +दोन वर्षापूर्वी मंठा ग्रामपंचायतची नगर पंचायत झाली. आता नागरिकांना नागरी सुविधा व्यवस्थित मिळणार असे वाटत होते. परंतु पूर्वीचेच ग्रामपंचायतचे कर्मचारी नगरपंचायतला काम करीत आहेत. मंजूर २९ पैकी दोन पदे भरली असून २७ पदे रिक्त आहेत. कर्मचारी कमी असल्याने नागरी सुविधा पुरविण्यास अडचणी येत असल्याचे मुख्याधिकारी केशव कानपुटे यांनी सांगितले. तर अभियंत्याचे पद रिक्त असल्याने नवीन बांधकाम परवाना विकासात्मक कामाचे नियोजन करणे अंदाजपत्रक प्रस्ताव तयार करणे तसेच रस्ते पाणीपुरवठा आदी तांत्रिक कामात अडचणी येत असल्याची माहिती नगराध्यक्षा पार्वती बोराडे यांनी दिली. मंठा शहराकरिता बावीस सफाई कामगारांची गरज आहे. सध्या तात्पुरत्या मानधनावर १३ महिला व ४ पुरुष असे एकूण सतरा सफाई कामगार असून स्वच्छतेची काही कामे गुत्तेदारी पध्दतीने राबवीत असल्याचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब बोराडे यांनी माहिती दिली. +ग्रामपंचायतीच्या इमारतीत कामकाज +ग्रामपंचायतच्या जुन्या इमारतीतच नगरपंचायतचे कामकाज सुरु आहे. ही इमारत अपुरी आहे. त्यामुळे कामकाज पाहताना गैरसोय होते. येथे नगरपंचायतीची नवीन अद्ययावत इमारत होणे गरजेचे आहे. +व्यापारी संकुलाची दैना +याशिवाय शिवाजी चौक नगरपंचायत कार्यालय बाजार मैदान या ठिकाणी जुने व्यापारी गाळे आहेत. त्यांची दैना झालेली आहे. त्या ठिकाणी नवीन व्यापारी संकुलाचे प्रस्ताव तयार असून याबाबत लवकरात लवकर पावले उचलण्याची गरज आहे. यामुळे अनेकांना व्यवसायाकरिता जागा मिळणार आहे. +घनसावंगी अधिकारी कर्मचारीच मिळेनात +घनसावंगी नगरपंचायतीत कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचारी नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर कामे खोळंबली असल्याचे चित्र आहे. +नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर प्रशासकीय संकुलात उपअधीक्षक भूमी अभिलेख ���ार्यालयांच्या जागेवर नगरपंचायत कार्यालय अस्तित्वात आले. येथे नगरपंचायतीच्या इमारतीसाठी शासनाकडून निधी एक कोटी ७२ लाख रुपयांचा निधी मिळाला असून जुन्या जिल्हा परिषदेच्या जागेवर येथे इमारत करण्यात येणार आहे मात्र कामास अजूनही प्रारंभ झालेला नाही. +नगरपंचायत घनसावंगी येथे लोकसंख्येच्या आधारांवर आकृतिबंधानुसार राज्यस्तरीय संवर्गातील २० व राज्यस्तरीय संवर्गातील पदाव्यतिरिक्त १३ असे एकूण ३३ पदांची मान्यता आहे. तरीही येथे केवळ कर निर्धारक म्हणून दोन जणांची नुकतीच बदलीवरून नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित कारभार ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी दोन स्वच्छता कर्मचारी दोन लिपिक दोन शिपाई एक अशा सात तसेच मानधन तत्त्वावर दोन कर्मचाऱ्यांद्वारे पाहिला जात आहे. +कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळेना +नगरपंचायतीची ४ एप्रिल २०१५ रोजी मान्यता मिळाल्यानंतर येथे तत्कालीन नायब तहसीलदार उद्धव नाईक यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जालना नगरपरिषदेचे दिलीप साळवे यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान प्रभागरचनेत तफावत आल्यानंतर त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी अंबड येथील मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्याकडे पदभार देण्यात आला. त्यांनी निवडणुकीनंतर पदभार सोडल्यानंतर जालना नगरपरिषदेचे कर निर्धारक केशव कानपुडे यांच्याकडे पदभार देण्यात आला. त्यानंतर तत्कालीन नायब तहसीलदार सी. एफ. मिरासे यांच्याकडे पदभार देण्यात आला. मुख्याधिकारी दिलीप खाटेकर यांची पूर्णवेळ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या काळात स्वच्छतागृहाचे मोठे काम उभे राहिले मात्र त्यांनी रजेच्या नावावर पदभार सोडून विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करून घेतली. त्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर विक्रम मांडुरके यांनी पदभार स्वीकारला मात्र मागील एक महिन्यापासून त्यांनीही रजा घेतली. आता दोन महिन्यांचा कालावधी होऊन कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून हा पदभार पुन्हा एकदा अंबडचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. +नगरपंचायतीस नव्याने नियुक्त मुख्याधिकारी येत असतात मात्र य���थे कायमस्वरूपी न राहता ते पदभार सोडून देतात. त्यामुळे येथे अनुभवी मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे करण्यात आली आहे. + योजनाताई देशमुख नगराध्यक्षा नगरपंचायत घनसावंगी +प्रशासन नगर पंचायत पाणी व्यापार तहसीलदार +सांगलीतील ड्रेनेज ठेकेदारास पन्नास लाखांचा दंड +सांगली सांगलीमिरजेच्या ड्रेनेज कामाची ठेकेदार कंपनी एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ठाणे यांना अखेर आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पन्नास लाख... +"" +. + . +आस्पावतातः . हिमालयाक लागून आशिल्लो वाठार भारताच्या उदेंत शीमेवयली पर्वतांवळ तशेंच मध्य खासिया आनी गारो दोंगुल्ल्यो. . नर्मदा आनी गोदावरी हांचेमदलो वाठार दक्षिण आनी उत्तर भारताक वेगळावपी पर्वतावळ उदेंतेक संताळ परगणा दक्षिणेक हैद्राबाद आंध्र अस्तंतेक गुजरात उत्तरेक राजस्थान ह्या चार शीमांभितर हो वाठार आस्पावता. . दक्षिणेक वायनाडसावन कन्याकुमारी मेरेन पातळिल्लो अस्तंत घाटांतलो वाठार. . अंदमाननिकोबार हे जुंवे आनी भारताचो हेर भाग. आफ्रिका खंडा उपरांत भारतांत आदिवासी लोकांचो आंकडो सगळ्यांत चड आसा. +भारतांतल्यो विंगड विंगड आदिवासी जमाती फुडलेतरेन आसातः +आंध्रप्रदेशः चेंचू कोया गदबा जतपुस कोंडादोरा कोंडाकापुस कोंडारेड्डी खोंड सुगली लंबाडी येनाडी येरू कुल भिल गोंड डोंगरी रेड्डी कोलाम् वाल्मिकी परधान बोगता. +आसामः गारो खासी कुकी मिझो मिकिरनाग अबोर डफ्ला मिश्म अप्तनि सिंग्फो काचरी. +बिहारः असुर बैगा बंजारे बिरहोर गोंड हो खाडिया खोंड मुंडा कोरवा उराँव संताळ माल पहारिआ भूमिज सवरिया पहाडिया मुसाहर थारु. +महाराष्ट्र आनी गुजरातः भिल गोंड हातूंत अगारिया असुर बिसनहॉर्न कोया हांचो आस्पाव जाता वारली कोळी ठाकूर दुबळा बैगा गदवा कमार काडिया खोंड कोल कोलाम् कोरकु कोरवा मुंडा उराँव परधान आनी वाघेरी. +केरळः कदर इरुल मुथुवन कनिक्कर मलंकुरवन मलयरयन मलवेतन मलयन मालंपटारम् येरवा मन्नन उल्लतन उरळी विशवन अरनदन कुटटुनैकन कोरग कोत कुरिचियन कुरूमन परियन पुलयन मालसर कुरूंब. +मध्यप्रदेशः कोरल भिल बैगा गदबां गोंड खोंड कोल कोलम् उराँव परधान. +मद्रासः तोड कदर इरुल कोत अदियन अरनदन कटटुनैकन कोरग कुरिचियम मालसर कुरूमन मुयुवन पसियन पुलयन मलयाली कुरूंब एरवल्लन कनिक्कर मन्न�� पलियन उरळी विशवन हळबा. +म्हैसूर कर्नाटक गौदलु हक्विपिक्वि इरुलिग बेरड सोलेगा जेतु कुरुब मलैकुडि भिल गोंड तोड वारली चेंचू कोया अरनदन येराव होलेय केरम. +ओरिसाः बैगा बंजारे बिरहोर बोंदो चेंचू गदबा गोंड हो जतपुस जुआंग खडिया कोल खोंड कोया उराँव संताळ सवरा पोरजा. +पंजाबः गड्डि स्वंगल भोट. +राजस्थानः भिल गरासिया दुबळा गोंड कोरकु कोळी कातकरी वारली पारधी सेहरिया. +अस्तंत बगालः हो कोल मुंडा उराँव भूमिज संताळ गारो लेपचा असुर बैगा बंजारे गोंड बिरहोर खोंड कोरवा लोहार. +हिमाचल प्रदेशः गड्डि गुर्जर लहौल लांब पगवल. +मणिपुरः अंगामी मिझो कोम पैते पुरुम सेमा. +त्रिपुराः लुशाई मग कुकि हलम खासी भुतिया मुंडा संताळ भिल जमतिया रिआंग आनी उच्छै. +वर्गीकरणः मानववंश शास्त्रज्ञांनी आनी समाजीक वावुरप्यांनी भारतांत सद्या अस्तित्वांत आशिल्ल्या आदिवासी जमातींचें वर्गीकरण फुडलेतरेन केलाः +. वन्य समाजः ट्रायबल कम्युनिटीज् दाट रानां दोंगरदेगणां सारक्या वाठारांनी आपल्या मूळ जाग्यार राबितो करून रावपी लोक. हे लोक आपली आदीकाळासावन चलत आयिल्ल्या जीवनक्रमासारकीच जीण जियेतात. +. अर्धवन्यसमाजः सेमीट्रायबल कम्युनिटीज् गांवगिऱ्या वाठारांत वा गांवालागसार येवन राविल्ल्यो आदिवासी जमाती. ह्यो जमाती शेती सारके वेवसाय करतात. +. संस्कारित वन्य जमातीः कल्चर्ड ट्रायबल कम्युनिटीज् ज्यो शारां सारक्या सुदारिल्ल्या वाठारांत वचून शारांतल्या सुदारिल्ल्या धंदोवेवसायांत पडल्यात त्यो आदिवासी जमाती ह्या वर्गांत मोडटात. हांचेर आर्विल्ल्या जिविताचे संस्कारय जाल्ले आसतात. +. विलीन जमातीः हिंदू भौसाभितर पुराय तरेन आस्पावन घेतिल्ल्यो आदिवासी जमाती ह्या वर्गांत मोडटात. +सादारण समाजः भारतांतल्या आदिवासी जमातींत कुटुंब हो मुखेल घटक. पितृसत्ताक कुटुंब पध्दत चडशा जमातींनी दिश्टी पडटा. आसामांतल्या खासी गारो जमातींत मातृसत्ताक कुटुंबपध्दत चलता. जायत्यो आदिवासी जमाती स्वतंत्र उपजमातींत वांटिल्ल्यो आसात. ह्यो उपजमाती अंतर्विवाही आसतात. कुटुंब कूळ सकुलक अर्धक गांव नात्यांभितल्ले संबंद हे आदिवासींच्या समाजीक संघटनेचे म्हत्वाचे घटक. आदिवासीचे सगळे रितीरिवाज जल्म लग्न आनी मरण ह्या तीन म्हत्वाच्या अवस्थांकडेन संबंदीत आसतात. +बायलांची सुवातः मातृसत्ताक कुटुंबांत बायलेचो पांवडो खूब ऊंच आसता. हॉबहाउस हाच्या मतान गोरवांम्हसरां सारकीं जनावरां पोसपी जमातींत टक्के तर शेती सारके वेवसाय करपी जमातींत टक्के बायलांचो पांवडो खूब सकल आसता. कादर मलपतरम पल्लियन इरूला पणियन चेंचू आनी अंदमानपिग्मी जमातींत दादल्याबायलांचो पांवडो सारको आसता. पितृसत्ताक कुटुंबांत दादल्याचो बायलांचेर शेक चलता. ह्या कुटुंबांत बायलांचेर कडक बंधनां आसतात. तोडा बायलांक बाळंतपण भश्टे जावप सरकिल्या वेळार धर्मीक बंधनां पाळचीं पडटात. गोंड बायलेक लग्नापयलीं लैंगिक मेकळेंपण आसता. लग्न जावपाविशीं तशेंच सोडचीठ घेवपाविशीं गोंड बायलेक पुराय मेकळीक आसता. थारु जमातींत दादल्याचेर बायलेचो पुराय ताबो आसता. +भासः भारतांतल्या आदिवासींची भास खास करून द्राविडी आनी ऑस्ट्रोआशियाई भाशावर्गांत मोडटा. हिमालयाचे दक्षिणेक रावपी कांय आदिवासी सिनोतिबेटन भाशावर्गांतली भास उलयतात. सगळ्या आदिवासी भाशांभितर गोंडी ही मुखेल भास जावन आसा. ही भास सुमार लाख लोक उलयतात. तमिळ भाशेकडेन संबंदीत आशिल्ली कुरूख ही उराँव आदिवासीची भाशा आसा. छोटानागपूर वाठारांत मुंडा भाशा आनी तिचे बोलीभाशेंत वेव्हार चलतात. चिखीत बरपावळीची परंपरा नाशिल्ल्यान तशेंच आदिवासींचे पंगड एकामेकांसावन पयस राविल्ल्यान आदिवासींची भाशा समजप कठीण. +भारतांतल्या आर्विल्ल्या भाशांचो संपर्क आयिल्ल्यान आदिवासी भाशांचेर बरोच परिणाम जाला. मुंडारी जमातीची बोली आता ना जावपाक पावल्या. मणिपूरच्या आदिवासींनी बंगाली लेखन पध्दत आपणायल्या. खासी सताळी भासांक कलकत्ता विद्यापीठान दुसऱ्या पांवड्याची भास म्हूण मान्यताय दिल्या. नागा जमातींतल्या कांय बोलीभासांची किरिस्तांव मिशनऱ्यांनी लिपी घडयल्या. +भेसः आदिवासी कपडे खूब कमी वापरतात. बोंडो आदिवासी चडशे नागडेच रावतात. छतिसगडचे आदिवासी कमराभोंवतणी कपड्याची एक पट्टी बांदतात. परिया आदिवासींत बायलो दंडाचेर गोंदोवन घेतात हिंदू वरीच आदिवासी लग्नांत कुकूम लायतात. हो कुकूम न्हवऱ्यान व्हंकलेक लावपाचो आसता. नागा आदिवासींत जायत्या जाणांनी किरिस्तांव धर्म आपणायला त्या वांगडा भेसय बदलला. कोंड जमात कमराक केळीचीं पानां गुठलायतात.उदेंतेक संताळ परगणा + ... +"" +पन्नास लाख जणांना मुद्रा योजनेत कर्जवाटप +मुंबई देशातील आर्थिक विषमता दूर करण्याच्���ा उद्देशाने पंतप्रधानांनी सुरू केलेली मुद्रा बँक योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेतून मागील दोन वर्षांत ५० लाख ३८ हजार जणांना कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यापुढील काळातही ही योजना प्रभावीपणे राबवून बेरोजगारांचे जीवनमान बदलण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी या वेळी सांगितले. +मंत्री मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. या वेळी मुनगंटीवार म्हणाले की गोरगरिबांना विनातारण आणि विनाजामीन कर्ज मिळावे यासाठी मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. योजनेतून २०१६१७ मध्ये १६.९ हजार कोटी रुपयांचे तर २०११७१८ मध्ये आतापर्यंत ८.८ हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. २०१६१७ मध्ये ३३ लाख ४४ हजार तर २०१७१८ मध्ये आतापर्यंत १६ लाख ९३ हजार इतक्या बेरोजगारांना या योजनेतून व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले आहे. यापुढील काळातही मिशन मोडवर ही योजना राबवून जास्तीत जास्त बेरोजगारांना कर्ज आणि कोशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल असे त्यांनी या वेळी सांगितले. +नोकरी देणाऱ्यांची संख्या वाढावी +नोकरी मागणाऱ्या हातांपेक्षा नोकरी देणाऱ्या हातांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. या धोरणातूनच पुढे आलेल्या या योजनेला अधिक प्रभावी करण्यासाठी त्याची कौशल्य विकास विभाग स्टार्टअप योजना बचत गटविषयक विविध योजना यांच्याशी सांगड घालून पुढील आर्थिक वर्षातही ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल असे मुनगंटीवार म्हणाले. +बैठकीस आमदार अनिल सोले वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता आयटी सचिव श्रीनिवासन एसएलबीसीचे समन्वयक श्री. मस्के ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रमाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्यासह मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे विविध सदस्य आदी उपस्थित होते. +योजनेचा उद्देश आर्थिक विषमता दूर करणे हा आहे. त्यासाठी राज्यातील विशेषतः मागास जिल्ह्यांतही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. योजनेंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावरही भर देण्यात यावा. +सुधीर मुनगंटीवार वित्त आणि नियोजनमंत्री +कर्ज सुधीर मुनगंटीवार बेरोजगार तारण व्यवसाय +"" +स्वातंत्र्य दिनाआधी संसद रोषणाईनं उजळली + +स्वातंत्र्य दिनाआधी संसद रोषणाईनं उजळली +स्वातंत्र्य दिनानिमित्त संसद भवनावर रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली. रात्री संसदेत खास रोषणाई करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज याचे उद्धाटन केले. १५ ऑगस्टच्या आधी रंगीत तालिम सुद्धा जोरदार करण्यात येत आहे. पाहा संसद आणि रंगीत तालिमचे काही खास फोटो +संसदेत लागली ८७६ लाईट्स +रंगीबेरंगी लाईट्स +या बल्बचे वैशिष्ट्ये म्हणजे हे बल्ब रंगीबेरंगी असून ते सतत बदलत असतात. यासाठी वीज खूपच कमी लागते. या उद्धाटन सोहळ्याल खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. +संसदेतील रात्रीचा झगमगाट +नव्या प्रकाशात संसद भवन खूपच मनमोहक दिसत होते. नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमध्ये अशीच रोषणाई २०१७ मध्ये करण्यात आली होती. +लाल किल्ल्यावर परेड +संसद भवनच्या सजावटीसोबतच लाल किल्ल्यावर १५ ऑगस्टनिमित्त परेडची रंगीत तालिम करण्यात आली. +"" +गोव्यातील राज्य सरकारच्या पर्यटन खात्यात कचरापेटी खरेदी घोटाळा ! होप फाऊंडेशनचा आरोप सनातन प्रभात +सनातन प्रभात आशिया भारत गोवा गोव्यातील राज्य सरकारच्या पर्यटन खात्यात कचरापेटी खरेदी घोटाळा ! होप फाऊंडेशनचा आरोप +गोव्यातील राज्य सरकारच्या पर्यटन खात्यात कचरापेटी खरेदी घोटाळा ! होप फाऊंडेशनचा आरोप +पणजी पर्यटन खात्यात मोठ्या प्रमाणात कचरापेटी खरेदी घोटाळा झालेला आहे. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे हा आरोप गोवास्थित होप फाऊंडेशन या अशासकीय संस्थेने येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेला होप फाऊंडेशनचे संचालक डॉम्निक परेरा यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. +पत्रकार परिषदेत संचालक परेरा म्हणाले गोव्यातील समुद्रकिनारपट्टीच्या स्वच्छतेचे कंत्राट दृष्टी संस्थेला देण्यात आले आहे. गेली ५ वर्षे ही संस्था वादाच्या भोवर्यात सापडलेली आहे. या संस्थेकडे स्वच्छता करण्यासाठी आवश्यक अनुभव नाही आणि या संस्थेने कर्मचारीकपात केली आहे. संस्थेने समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठीच्या शुल्कातही वाढ केलेली आहे. या संस्थेने अनेक गोमंतकियांना कामावर��न काढून टाकून गोव्याबाहेरील लोकांना कामावर घेतले आहे. या संस्थेने प्रथम ६ लक्ष ७२ सहस्र १२८ रुपये खर्चून १७८ दुसर्यांदा १७ लक्ष रुपये खर्चून २५५ तिसर्यांदा २४ लक्ष ७१ सहस्र रुपये खर्चून ७१० आणि शेवटी ३० लक्ष ६३ सहस्र रुपये खर्चून ७१० कचरापेट्या खरेदी केल्या. या संस्थेने संबंधित देयके खात्याला सुपुर्द करून शासनाकडून याचे पैसे घेतले मात्र एकही कचरा पेटी समुद्रकिनारपट्टीवर पोचवली नाही. संस्थेने यामधील एका देयकामध्ये फोंडा येथील सरदेसाई इमारतीतील एका व्यावसायिकाने या कचरापेट्या खरेदी केल्याचे म्हटले आहे मात्र होप फाऊंडेशनचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले असता त्यांना त्या इमारतीत हे कार्यालय नसल्याचे आढळून आले. शासनाने या प्रकरणी अन्वेषण करून सत्य लोकांसमोर आणावे अन्यथा होप फाऊंडेशन हे प्रकरण गोवा लोकायुक्तांसमोर नेणार आहे. +"" +तीन मुले तीन मुले +अशुभ वार्ता +असेच दिवस चालले होते. मधुरीच्या मंगाची आठवण सारे गाव जणू विसरून गेले. परंतु मधुरी कशी विसरेल तिच्या जीवनाची सारी ओढ मंगाकडे होती. तिचे डोळे तिकडे होते. वाट पाहून ती दमली. रडून रडून डोळे कोरडे झाले. समुद्रावर जाणे तिने आता बंद केले. तेथे गेल्यावर तिला भरून येई म्हणून ती जाईनाशी झाली. +आई अलीकडे तू का ग जात नाही समुद्रावर सोन्याने विचारले. +समुद्राकडे मला पाहवत नाही. तू जात जा. ती म्हणाली. +मी जाईन बाबा आले की नाही पहात जाईन. त्यांची चौकशी करीत जाईन. आजीबाईकडे जाऊन खाऊ खाईन. सोन्या म्हणाला आणि खरेच सोन्या समुद्रावर जाऊ लागला आजीबाईजवळ गप्पा मारीत बसे. तिच्याजवळ खाऊ मागे. खाऊ खाई. +काय रे सोन्या आईला फार वाईट वाटते का म्हातारीने विचारले. +होय आजी. आई झोपतही नाही. रात्री देवाची प्रार्थना करीत बसते. आम्हांला जवळ घेते व रडते. ती समुद्रावर येत नाही. समुद्राकडे तिला बघवत नाही. आजी खरेच बाबा नाही का येणार +येतील हो बाळ. +केव्हा येतील किती तरी दिवस झाले का ग येत नाहीत किती तरी गलबते येतात. बाबांचेच तेवढे का येत नाही कोठे अडकले कोठे रुतले आजी सांग कधी येईल त्यांचे गलबत +मी काय सांगू बाळ +अशी बोलणी चालत. सोन्या तिकडे खलाशांकडे जाई. त्यांच्याजवळ बोले. प्रश्न विचारी. सोन्या दिसे चांगला. खलाशांना त्याचे कौतुक वाटे. +तू येतोस का आमच्याबरोबर खलाशी त्याला विचारीत. +बाबा गेलेत येत नाहीत. मग मी कशाला येऊ आधी बाबा येऊ देत. आणा ना तुम्ही माझे बाबा. सोन्या सांगे. +आणि पुन्हा एक नवीन गलबत आले. बंदरावर गर्दी जमली. +व्यापारी आले. देवघेव करणारे आले. +आई आज नवीन गलबत आले आहे. तू येतेस सोन्याने विचारले. +बाळ तूच जा व विचारून ये. ती म्हणाली. +सोन्या गेला. आईला वाईट वाटते म्हणून त्याने आग्रह केला नाही. तो आला. तेथे त्याला कोण विचारतो इकडे तिकडे फिरत होता. शेवटी कंटाळून तो म्हातारीच्या खानावळीत आला. तो तेथे एक प्रवासी उतरला होता. आजीबाईजवळ बोलत होता. +"" +इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचा कोल्हापुरात बैलगाडी मोर्चा +इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचा कोल्हापुरात बैलगाडी मोर्चा +कोल्हापूर पेट्रोल डिझेल घरगुती गॅस दरवाढीविरोधात कॉंग्रेसच्या वतीने आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी आणि सायकली चालवत मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकार हाय हाय च्या घोषणा ही यावेळी देण्यात आल्या. विशेष म्हणजे या मोर्चात बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या तर बुलेटला बैलगाडीत ठेवून इंधन दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आलाय. +गेल्या वर्षभरात गॅसच्या किमतीत वेळा वाढ झाली. पेट्रोल डिझेलच्या किमती तर रोज वाढत आहेत. पेट्रोल तर डिझेलचा दर रुपयांवर पोहोचला असून त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. राज्यात इंधनावर विविध कर लावले जात आहेत. पेट्रोल डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून ग्राहकांची लूट सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कॉंग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलांवर मोदी सरकार आणि इंधन दरवाढ निषेधाच्या घोषणा लिहिल्या होत्या. मोदी सरकार हाय हाय.. गाजर सरकार हाय हायच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. +"" +अलीकडे काय पाहिलंत ३३ ऐसीअक्षरे +अलीकडे काय पाहिलंत ३३ + आदूबाळ सोमवार + +हैदर पाहतो आहे. खूप अस्वस्थ + आदूबाळ सोमवार . +हैदर पाहतो आहे. खूप अस्वस्थ करणारा सिनेमा. कधीतरी तपशिलात लिहीन म्हणून इथे जागा अडवून ठेवतो आहे. +गेट आउट नावाचा जबरदस्त + प्रणव सोमवार . +गेट आउट नावाचा जबरदस्त थ्रिलर पाहिला. ट्रेलर बिलर न बघता डायरेक्ट पिक्चर बघा. +हॅम्लेट आणि जरा समजून घ्या + सर्वसंचारी सोमवार . +पुण्यात आल्या आल्या आधी हॅम्लेट आणि आज जरा समजून घ्या चे प्रयोग पहायला मिळाले. त्या�� हॅम्लेट ने पुष्कळ निराशा केली. नेपथ्य संगीत वेशभूषा आणि प्रकाशयोजना या आघाड्यांवर कुठलीच खास समज नव्हती. सुमित राघवन एक रोचक आणि दिलचस्प अभिनेता आहे पण त्याच्यामधल्या अनेक शक्यता नुसत्या दिलखेचक कधी कधी तर वगनाट्य श्टाईल मध्ये ड्वायलाग टाकून टाळ्या मिळवण्याच्या भानगडीत वापरून घेता आलेल्या नाहीत. अजूनही पुष्कळ लिहिता येईल पण हॅम्लेट चे अनेक पदर या प्रयोगाला सापडलेले नाहीत आणि त्यामुळे एक अत्यंत बहुपेडी नाट्यकथानक इथे सपाट करून देतात. संगीत ऐकून तर वैतागून गेलो ! हॅम्लेट आणि लिआर्ट्स मधील द्वंद्वयुद्धाची कोणतीही शारीरिक तयारी दिसत नव्हती ! आणि तलवारी वगैरे खऱ्या तलवार म्यानातून काढल्याचा फुल्ल हत्ती गणपती मंडळ इश्टाईल खांनननणण असा साऊंड इफेक्ट होता पण तलवार खुपसल्यानंतर रक्त वगैरे काही आलेलं नव्हतं! नाटकातील नाटक हा इतका जबरदस्त आणि स्ट्रॉंग आणि दुर्मिळ प्लॉट असलेलं हे नाटक आहे पण त्याचा देखील प्रभावी वापर म्हणजे अभिनय शैलीमध्ये काही बदल उत्तम आणि लाईव्ह गाणी नव्हता !! एक ना दोन अनेक तक्रारी आहेत ! हे झालं मंचावर घडणाऱ्या गोष्टींचं ! प्रेक्षक ही कमी नव्हतेच ! हशा आणि टाळ्या कुठे द्याव्यात याचं एक ट्रेनिंग सेशन घ्यावं का प्रेक्षकांचं असं वाटण्याइतपत लोक कुठेही हशा आणि टाळ्या देत होते ! असो ! +जरा समजून घ्या आत्ताच पाहून आलो. मुळात या प्रकारचं चर्चा नाट्य हा माझा आवडता प्रकार नाही तरीही मोहन आगाशे यांचा करिष्माच भारी आहे. चटपटीत मनोरंजक ८० च्या दशकांतील नाट्य दिग्दर्शनाचा थोडासा पोत असलेलं मला किंचित संजय पवारांची आठवण होत होती पण तो पूर्वग्रह असू शकतो तरीही आजच्या दैनंदिन आणि घरोघरी आत्यंतिक परिचित असणाऱ्या टीव्ही पे चर्चा फॉरमॅटचा चतुर आणि योग्य दृकश्राव्य वापर करून हा प्रयोग छान लय घेतो ! आता यातली चर्चा त्याचा विषय त्यातले ताणेबाणे यावर खूप बोलावं लिहावं लागेल त्यातही सर्वच गोष्टी आवडल्या पटल्या असं नाहीच तरीही मोहन आगाशे अखेरपर्यंत त्यांची जादू पसरवत राहतात आणि इतर कलाकार त्यांना योग्य साथ देतात ! वा ! मजा आया! +शास्त्रीय समजुती किती खऱ्या + आचरटबाबा मंगळवार . +शास्त्रीय समजुती किती खऱ्या किती खोट्या +लिंक. + . +आदूबाळ आणि सर्वसंचारी यांच्या पुढच्या खरडींवर लक्ष ठेवून आहे. +अनुमती + तिरशिंगराव सोमवार . +बरेच ���िवस मराठी चॅनेलवर अर्धवट बघितलेला गजेंद्र अहिरेंचा अनुमती हा मराठी चित्रपट संपूर्ण पाहिला. त्यानंतर या दिग्दर्शकाचे नांव अजेंद्र गहिरे ठेवावे असे वाटले. बाळ गाडगीळांनी वापरलेला मेलोमेलोड्रामा हा शब्द या चित्रपटाला चपखल बसतो. बायको कोमात निवृत्त शिक्षकाकडे तुटपुंजे पैसे उच्च शिक्षण न घेतल्यामुळे मुलाची साधारण नोकरी जावयाची फारशी आर्थिक मदत करण्याबद्दलची अनिच्छा बापाची आणि मुलीची घुसमट आणि बायकोला कृत्रिम रीत्या जिवंत ठेवायचे की नाही याची अनुमती द्यायला नायकाचा विरोध याभोवतीच चित्रपट फिरतो. त्यांत नायक विक्रम गोखले असल्यामुळे भावनांचे ओव्हरॲक्टिंग करतानाच अंडरप्ले केल्याचा अभिनय स्वाभाविकच. नटसम्राट टाईप भावनिक कांगाव्याचे क्षणोक्षणी दर्शन घडते. त्यांतल्या त्यांत रीमा लागूने नॉर्मल अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे पण तिलाही मराठी नाटकातील टिपिकल मस्तपैकी कॉफी हा वाकप्रचार काही टाळता आला नाहीये. बाकी सई ताम्हणकर सुबोध भावेला घेतलंय एवढंच! +हल्ली माझ्या मेंदूतली एकामागोमाग अनेक केंद्रे असंवेदनशील झाली असल्यामुळे हा चित्रपट बघताना मी निर्विकारच राहिलो. चित्रपटभर तो दाढीचे पांढरे खुंट वाढलेला पाणावलेल्या डोळ्यांचा भप्प चेहेराच माझ्या डोळ्यांवर आदळत राहिला. त्यावर उतारा म्हणून पाठोपाठ सुरु झालेला मुंबईपुणेमुंबई भाग १ पण बघून टाकला. +विक्रम गोखले यांचा ओव्हर ऍक्ट + सुबोध जावडेकर सोमवार . +विक्रम गोखले यांचा ओव्हर ऍक्ट करतानाच अंडरप्ले करण्याचा स्वाभाविक अभिनय हे आवडलं. बादवे मेलो मेलो ड्रामा हे मुकुंद टाकसाळे यांचं आहे +काय काय चालतंय... + ३१४ विक्षिप्त अदिती गुरुवार . +नायक विक्रम गोखले असल्यामुळे भावनांचे ओव्हरॲक्टिंग करतानाच अंडरप्ले केल्याचा अभिनय स्वाभाविकच. हे मलाही फार आवडलं. नटसम्राट टाईप भावनिक कांगावा हेही भारी आहे. त्याच मुशीतून आलेली मस्तपैकी कॉफी माझ्याही डोक्यात जाते. कडवट लोकांनी पिण्याचं पेय आहे ते मस्तपैकी कसली डोंबलाची! +मुंबईपुणेमुंबईबद्दल तुमचं काय मत पडलं +मुंबईपुणेमुंबई १ + सामो गुरुवार . +कॉफी आणि अजून काही नाही + नंदन सोमवार . + पण तिलाही मराठी नाटकातील टिपिकल मस्तपैकी कॉफी हा वाकप्रचार काही टाळता आला नाहीये. + खी खी खी! मराठीतले एक सदैव कार्यरत असणारे लेखक आणि त्यांच्या पावल���वर पाऊल ठेऊन आपण कसे भरभरुन जगणारे रसिक आहोत याचं फेसबुकवर प्रदर्शन मांडणारे किञ्चितलेखक यांच्या स्वच्छंदपणे जगण्याच्या लक्षणांत सदैव बाहेर पडणारा पाऊस अहाहा टेकडीवर फिरायला जाणं अहाहा मस्तपैकी वेलची घालून केलेल्या कॉफीचा वाफाळता मग अहाहा आयुष्य सुंदर आहे अहाहा असं डोकावत असतं ते आठवलं! + नवी बाजू सोमवार . +...पुण्यात आता स्टारबक्स झालेच तर गेला बाजार सीसीडी नाहीतर बरिस्ता पोहोचले आहेत ना +इफ आय अॅम नॉट मिष्टेकन मागच्याच भेटीत फ.कॉ.रोडवर की कुठेशीक स्टारबक्षात डोकावल्याचे अंधुकसे आठवते. आणि एकदोन भेटींमागे कुठेशीक सीसीडीतही टपकलो होतो असे वाटते. सो अनलेस आय वॉज़ हॅल्यूसिनेटिंग पुण्यात स्टारबक्स नि सीसीडी आहेत. +बरे स्टारबक्ससीसीडी मरूद्यात वैशालीरूपालीपुण्यातली तमाम उडपी रेष्टारण्टे वारली तर नाहीत ना +नाही म्हणजे डोंट गेट मी राँग. मस्तपैकी वेलची घालून केलेल्या कॉफीच्या वाफाळत्या मगाशी ज्या काहीशा पारंपरिक कॉफीस इफ आय अॅम नॉट मिष्टेकन मागल्या पिढीत मैफिलीतली कॉफी किंवा संगीत कॉफी म्हणून ओळखले जात असे आपले काहीही वाकडे नाही. इट हॅज़ इट्स ओन प्लेस. आपल्याला आवडते ब्वॉ. कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार पु.ल. गोग्गोड असते दुधाळ असते परंतु तरीही आवडते. पण त्या ठराविक माहौलातच. एरवी आवर्जून पिईनच अशातला भाग नाही. आख़िर रूट्स का मामला है बाबा! +तर आपला आक्षेप मस्तपैकी वेलची घालून केलेल्या वाफाळत्या कॉफीस नाही तर तीस अंतिम सत्य मानण्यास कॉफीजगतात त्यापलीकडेही काही असू शकते हे नाकारण्यास वा त्याकडे ढुंकूनही न पाहण्यास आहे. माणसाने संगीत कॉफी प्यावी उडप्याकडची प्यावी दोन भांड्यांतून खेचूनखेचून मद्राशीष्टाइल प्यावी एस्प्रेसो प्यावी नि कडक काळीकुट्ट तुर्कीसुद्धा१ प्यावी. जायफळ२ घालून प्यावी वेलची घालून प्यावी दालचिनीची पूड घालून प्यावी नाहीतर काहीही न घालता प्यावी. बिनदुधाची प्यावी३ दूध घालून प्यावी फेसाळती प्यावी नाहीतर वरून फेस टाकून प्यावी४. +१ हीतसुद्धा अनेकदा वेलची घालतात बरे का! पण साखर असलीच तर बेताचीच असते नि दूध अजिबात नसते. +२ ४ इटालियन कापुचिनोवर वरून जायफळाची किंवा दालचिनीची पूड शिंपडली तर ती अपस्केल. तुर्की कॉफीत वेलची घातली तर ती एक्सॉटिक. खुद्द इटालियन कापुचिनोत वरून घातलेले फेस आणि वाफाळते दूध यांचे मिश्रण म्हणजे क्या कहने! पण आमची भटांची मस्तपैकी वेलची घातलेली वाफाळती कॉफी तेवढी डौनमार्केट यह कौन सी बात हुई +आणि गोग्गोडचेच म्हणाल तर कधी खाली मायॅमीच्या बाजूला गेला असाल तर तेथील क्यूबन उल्हासनगरात जे काफे कुबानो नामक एवढ्याशा कपातले एस्प्रेसोमधले साखरेचे संपृक्त द्रावण मिळते ते तेवढे एथ्निक म्हणून लै भारी होय +३ टिपिकल अमेरिकन ब्लॅक कॉफी हा प्रकार मला व्यक्तिशः तितकासा आवडत नाही. वेळप्रसंगी चालवून घेतो झाले. परंतु तरीही. +मस्तपैकी कॉफी बद्दल आंदोलन + मन१ सोमवार . +.. +मस्तपैकी कॉफी आणि साहित्यातल्या इतर ममव आवडी + राही सोमवार . +आंबेमोहोराचा मऊ गुरगुट्या तोही वाफाळता वगैरे भात. +वाफाळता भात वर पिवळे धम्मक वरण. त्यावर तुपाची नुसते तूप नव्हे साजुक तूप धार. लिंबाची फोड वगैरे +नवीन आठवणी भुट्टा वुइथ पाऊस रिमझिमता हातात हात धुवांधार कोसळता वगैरे. ऑर भुट्टा वुइथ कडाक्याची थंडी धुके वगैरे. मगदुराप्रमाणे पेग वगैरे.सोनेरी फसफसते कडवट घसा जाळीत इ. +अति जुन्या आठवणी धारोष्ण निरसे दूध कडब्याच्या वासासकट वैलावरचे खरपूस सायवाले दूध +क्वचित कधीमधी फडफडते मासे कालवण हुमण सुक्के वगैरे. +बाकी अधून मधून मऊसूत पोळ्यातुपाची वाटी थाल्पिट निखारा चूल भाकरी.. आंबाडीची भाजी वर जिवंत किंवा कशीही लसणीणाची फोडणी... + + आचरटबाबा बुधवार . + युट्युबवर. +आपण सुटलो पळालो प्राण्यांचं काय +मुरांबा + ३१४ विक्षिप्त अदिती सोमवार . +मागच्या आठवड्यात कधी तरी मुरांबा नामक मराठी चित्रपट नेटफ्लिक्सवर बघितला. तो बघितला एवढी शिक्षाच माझ्यासाठी पुरेशी आहे का चमचाभर पाण्यात जीव देण्याशिवाय गत्यंतर नाही +अगदी कंटाळवाणा आहे. + सामो सोमवार . + तिरशिंगराव सोमवार . +मुरांबा आणि तत्सम चित्रपट फक्त ममवं साठी असतात. ऐसीकर कंपुबाज आणि तत्सम लोकांसाठी नसतातच ते! +महाबोर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र् + पुंबा सोमवार . +महाबोर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पिक्चर. सतत बद्धकोष्ठी पेन्शनराचे भाव वागवत हिंडणारा च्युत्या हिरो त्याचे मूर्ख आणि भोचक आईबाप चिकणी पण ह्या भोप्याचा पिच्छा न सोडवू शकणारी हिरोईन पानचट संवाद. +सतत बद्धकोष्ठी पेन्शनराचे भाव वागवत हिंडणारा + सामो गुरुवार . +हाहाहा अगदी अगदी. +नितांतसुंदर + नील लोमस सोमवार . +काय म्हणजे हा चित्रपट नितांतसुंदर नाही + ३१४ विक्ष��प्त अदिती सोमवार . +कौशल्य आणि कला यांतला फरक न समजणारे गोग्गोड लोक अाणि त्यांचा गोग्गोडपणा! +खरंच कसे सुचतात असे सिनेमे + आचरटबाबा शुक्रवार . + सामो शुक्रवार . +सिनेमाने स्वप्ने विकावी प्रचार करावा लोकजागृती करावी प्रेक्षकाला अस्वस्थ करावं. यापैकी एकही करत नाही हा सिनेमा. मग काय पहायचं काय त्यात +मंटो + चिंतातुर जंतू सोमवार . +कुणी नंदिता दासचा मंटो पाहिला का + चिंतातुर जंतू मंगळवार . +बहुचर्चित तुंबाड पाहिला. धारपांचा आत्मा सापडेल अशा आशेनं गेलात तर निराश व्हाल. सोहम शाह तुम्हाला आय कँडी वाटत असला तर मोठ्या पडद्यावर ओलेत्या आणि अर्धनग्न अवस्थेत तो बराच काळ बघायला मिळेल ह्या कारणासाठी जाऊ शकता. +इतकंच + नील लोमस मंगळवार . +जंतूजी तुम्ही दोन वाक्यांत तुंबाडला उडवून लावलंत!!! +वाट बघावी लागणार... + ३१४ विक्षिप्त अदिती मंगळवार . +नारायण धारपांचं काहीही वाचलेलं नाही. पण आता एवढी रसभरीत वर्णनं केल्यावर तुंबाड बघावा लागणार. कधी येईल तो नेटफ्लिक्सवर घरचा मोठ्या टीव्ही सोफ्यावर बसून बघितला की मोठ्या पडद्याचा आनंद ऑलमोस्ट मिळतो. सिनेमा चालतोय का बराच तसं असेल तर कदाचित नेटफ्लिक्सवर इतक्यात येणार नाही. ख्रिसमसची सुट्टी कारणी लावता येईल. +भयपट पहायची हिंमत होणार नाही + सामो बुधवार . +भयपट पहायची हिंमत होणार नाही पण धारपांनी रंगविलेले समर्थ समर्थच ना पहावेसे वाटतात. + क्रेमर शुक्रवार . +कुठेतरी श्री राही अनिल बर्वे यांची मुलाखत वाचली. ते म्हणाले की तुंबाडची कथा त्यांना एका मित्राने फार पुर्वी नागझिऱ्याला सांगितली. नंतर त्यांनी जेव्हा धारपांची कथा वाचली तेव्हा त्यांचा अपेक्षाभंग झाला. नेमके शब्द आठवत नाही पण त्यांना कथा फारच उथळ वाटली. मी स्वत धारपांची दोनतीन पुस्तके वाचली आहेत आणि धारप हे सामान्य दर्जाचे लेखक आहेत असे माझे मत झाल्याचे स्मरते. कदाचित पुन्हा वाचतांना मत बदलेल. पण रत्नाकर मतकरी आणि धारप हे उगाचच उचलुन धरलेले लेखक आहेत हे मत मी ठामपणे मांडतो. आणि या मताच्या पुष्ट्यर्थ काही लिहीण्याची जबाबदारी निर्लज्जपणे नाकारतो. +१ आणि रक्तब्रम्हांड + नील लोमस शुक्रवार . +राही स्वत अनिल बर्व्यांच्या लिखाणाला बोअर म्हणून निकालात काढतो. त्याच्या मते मराठीतला पहिला आणि शेवटचा जागतिक दर्जाचा लेखक म्हणजे जी. ए. +त्याची पुढची मेगाबजेट फिल्म ही जी. ए��. च्या विदूषक कथेवर आहे. रक्तब्रम्हांड म्हणे! +कालच विदूषक पुन्हा वाचली. ह्या शब्दबंबाळ डायलॉगी कथेला पडद्यावर कसे दाखवणार हे फार औत्सुक्याचे आहे. +विदूषकात अभयराज आणि विजयराज प्राथमिक दिव्ये ऑलरेडी पार करून आलेली असतात. ही दिव्ये सामान्य प्रजाजनांनी सुचवलेली असतात. ही दिव्ये उदा. पर्वताच्या एका कड्यावरून दुसऱ्या कड्यावर लोंबकळत जाणे इत्यादी टाइपची आहेत. आता चित्रपट जर ही प्राथमिक दिव्ये दाखवणार असेल तर त्याचा बाहुबली होऊ नये म्हणजे झालं!! +धारपांचा दर्जा + चिंतातुर जंतू गुरुवार . +नंतर त्यांनी जेव्हा धारपांची कथा वाचली तेव्हा त्यांचा अपेक्षाभंग झाला. नेमके शब्द आठवत नाही पण त्यांना कथा फारच उथळ वाटली. +धारप हे सामान्य दर्जाचे लेखक आहेत असे माझे मत झाल्याचे स्मरते. +इथे मुद्दा तो नाही. जर चित्रपटाचं कथाबीज धारपांच्या कथांवरून घेतलेलं आहे अशी जाहीर सूचना त्यात दिलेली असली तर धारपांच्या कथांचा चित्रपटाशी कसा संबंध लागतो ते पाहण्यासाठी धारप आवडावेत किंवा श्रेष्ठ दर्जाचे वाटावेत अशी गरज नाही. दिग्दर्शकाला धारपांची कथा जर उथळ वाटली असेल तर मग त्यात तिला पडद्यावर आणावं असं काय त्यात दिसलं हेसुद्धा पाहावं लागेल. +मी नारायण धारप लहानपणी वाचायचो + ऐसीकेदारे गुरुवार . +तेव्हा ग्रंथालयात त्यांची पुस्तके शोधतांना कसले जाम थ्रिलींग फील यायचे. +नावे आठवत नाहीत आता पुस्तकांची पण तो उत्साह अजुनही आठवतो. +मलाही फार आवडायची धारपांची + सामो गुरुवार . +मलाही फार आवडायची धारपांची पुस्तके. +अंधाधून व तुंबाड हे दोन + पुंबा बुधवार . +अंधाधून व तुंबाड हे दोन सिनेमे पाहिले. दोन रविवार मस्त गेले. +अफाट मेहनत घेतलीये दोन्हीही दिग्दर्शकांनी हे दिसतं. डिटेलिंग स्ट्राँग कथा पदोपदी उत्कंठा वाढवणारं संगित आणि मुख्य कलाकारांचा संयत समजुतदार अभिनय यामुळे पिक्चर्स जबरदस्त झालेत. राघवन आणि राही यांच्या पुढच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष असेल यापुढे. +कथा आणि अभिनय + चिंतातुर जंतू बुधवार . +अफाट मेहनत घेतलीये दोन्हीही दिग्दर्शकांनी हे दिसतं. डिटेलिंग स्ट्राँग कथा पदोपदी उत्कंठा वाढवणारं संगित आणि मुख्य कलाकारांचा संयत समजुतदार अभिनय यामुळे पिक्चर्स जबरदस्त झालेत. +अंधाधुनबद्दल हे विधान ठीक आहे पण स्ट्राँग कथा आणि मुख्य कलाकारांचा संयत समजुतदार अभिनय हे तु��बाडचं वैशिष्ट्य खरंच वाटलं का मला तर सोहम शाहनं पैसा घालून स्वतःला सगळ्या अंगांप्रत्यंगांनी दाखवत ठेवण्याचा अट्टहास केलाय असं वाटलं. +सहमत मला तर हस्तरपेक्षा + बॅटमॅन सोमवार . +सहमत मला तर हस्तरपेक्षा जास्ती डेंजर तो सोहम शाहच वाटला साला हावरट मेक्स अ डील विथ द डेव्हिल हिमसेल्फ. त्याची ती आज्जीही तितकीच डेंजर आहे बायदवे.... + चिंतातुर जंतू गुरुवार . +पंजाबी कौटुंबिक मूल्यांचा उदोउदो करणारा फीलगुड सिनेमा पाहायला आलो आहोत हे एकदा मान्य केलं तर बधाई हो गंमतीशीर आहे. किंबहुना मराठी मध्यमवर्गीय मूल्यांचा उदोउदो करणारा फीलगुड सिनेमा बनवणारे लोक त्यापासून बरंच काही शिकू शकतील. उदा. सेंटी क्लायमॅक्सपर्यंत जाण्याआधी ममवंची चांगली खिल्ली कशी उडवायची टोकदार संवाद कसे लिहायचे प्रसंगांना चढउतार कसे द्यायचे भाषेची गंमत कशी साधायची पात्रांमध्ये रंग कसे भरायचे आणि हे सगळं कमी बजेटमध्ये कसं साधायचं इ. इ. थोडक्यात आजच्या ममवसाठी बनवला जाणारा सिनेमा किती कल्पनादरिद्री आहे त्याची कल्पना येण्यासाठी आणि कोथरूडमधला ममव मधल्या वारीही गर्दी करून फुल एन्जॉय करेल असा सिनेमा कसा असतो ते पाहण्याचा हा उत्तम मार्ग आहे. +ममव + ३१४ विक्षिप्त अदिती गुरुवार . +थोडक्यात आजच्या ममवसाठी बनवला जाणारा सिनेमा किती कल्पनादरिद्री आहे त्याची कल्पना येण्यासाठी आणि कोथरूडमधला ममव मधल्या वारीही गर्दी करून फुल एन्जॉय करेल असा सिनेमा कसा असतो ते पाहण्याचा हा उत्तम मार्ग आहे. +आमच्या गरीब गावात पूर आला पण तुंबाड नाही आला. पुराबरोबर बधाई होमात्र आला. +मराठी मध्यमवर्गीय मूल्यांचा + ओंकार शुक्रवार . +मराठी मध्यमवर्गीय मूल्यांचा उदोउदो करणारा फीलगुड सिनेमा बनवणारे लोक त्यापासून बरंच काही शिकू शकतील. +हे एकदम मस्त. हलली मला मराठी ममव चित्रपटांमधली ममव घरे म्हणजे अँटीक गोष्टींचे वस्तुसंग्रहालय आहे का काय असे वाटते. +पात्राची निवड + उज्ज्वला गुरुवार . +नीना गुप्ता कितीही चांगली नटी असली तरी ती साठीची आहे. आणि दिसतेही तेवढी. चित्रपट माध्यमात दृक आणि श्राव्य बाजू कशीही धकवून कसं चालेल हे म्हणजे लिमिटेड माणुसकीमधे रजत कपूरने मुळीच मेहनत न घेतलेलं अमराठी ऐकावं लागण्यासारखंच आहे. रेणुका शहाणे अधिक शोभली असती. मी नाही पाहिलाय हा सिनेमा पण माझ्या स्त्री कलीग्जना त्यात काही जीव आहे असं वाटलं नाही. प्रौढांचे कामजीवन या विषयासाठी एवढं शर्करावगुंठन लागावं हे त्यांना पटलंच नाही. + नील लोमस शुक्रवार . +हेच म्हणतो! ठीकठाक सिनेमा आहे. +तीसऱ्यांदा + सामो सोमवार . +पुन्हा रिव्हर आॅफ नो रिटर्न पाहीला. आवडता सिनेमा आहे. +बधाई हो हा चित्रपट मुळात + शान्तादुर्गा मंगळवार . +बधाई हो हा चित्रपट मुळात कामजीवनाविषयी नाहीच. उत्तर हिंदुस्थानी कुटुंबात जिथे घरच्या कर्त्या स्त्रीला दुय्यम दर्जा मिळतो किंवा ममव चा तसा समज आहे अशा कुटुंबातल्या विविध नात्यांविषयीचा हा चित्रपट आहे असं मला वाटलं. नीनाची सासू आणि दोन्ही मुलगे शेवटी तिच्या बाजूने कसे उभे राहतात ही कथेतली मजा आहे. बाकी पंजाबी माहोल वगैरे मान्य. आणि आमिर खान इ. पन्नाशीतले हिरो चालतात तर नीना चालवून घ्यायला माझी हरकत नाही. + अबापट सोमवार . + बघितला.सामान्य चित्रपट आहे. क्वीन बद्दल थोडीफार माहिती असलेल्या मंडळींना या चित्रपटात काही विशेष मिळणार नाही. ओरिजिनल गाणी मोठ्या पडद्यावर आणि चांगले अकॉस्टिक्स असलेल्या थिएटर मध्ये बघायला मिळणे हा आनंद. शेवट लाईव्ह एड मधील परफॉर्मन्सने केली हे उत्तम. + हा चित्रपट उत्तम वाटावा म्हणून की काय याच्या समोरच्या स्क्रिनवर घाणेकर लावले होते. +आडयन्स पण सुमार.घसा साफ करून घेण्यासाठी हा योग्य चित्रपट होता. पण सगळी जनता गप्प होती. +माझ्या दोन्ही बाजूला सभ्य आदरणीय ज्यांच्या संगतीत मी सभ्य वागण्याचा प्रयत्न वगैरे करतो अशी मंडळी बसलेली असल्याने मी गप्प होतो. रॉकप्रेमीमॉब बरोबर जाऊन गाण्यांना मनसोक्त कोकलण्याचा आणि उरलेल्या वेळी दंगा करत टीपी करण्याचा चित्रपट. +आमच्या वेळचं पुणं नाही राहिलं. +क्वीन + ३१४ विक्षिप्त अदिती सोमवार . +माझ्यासारख्या अजाण लोकांसाठी क्वीन म्हणजे कंगना राणावत नव्हे. क्वीन नावाचा रॉक बँड. +राणीचा भाग + नील लोमस सोमवार . +हा हा हा. मी अण्णांनी क्वीन केव्हा पाहिला याचा विचार करत होतो. +वरची खवचट श्रेणी मीच दिली आहे + अबापट सोमवार . +वरची खवचट श्रेणी मीच दिली आहे हुकुमावरून ... +टीना फेच्या मालिका + ३१४ विक्षिप्त अदिती गुरुवार . +नीलचा हा प्रतिसाद बघून मला अनब्रेकेबल किमी श्मिड्ट दोनतीन भागांपुढे सहन झाली नाही. ३० रॉकचाही कंटाळा आला. आता टीना फे म्हटलं की मी दूर राहते. +तिचं मेम्वॉर वाचलं होतं ठीकठाक आहे. बराच काळ ती मी कशी सुंदर नाही म्हणून उगाच रडारड करते. ग्रीक वंशाची असल्यामुळे कल्ल्यांचे केस गोऱ्या मुलींपेक्षा मोठे केस तपकिरी आहेत भुरे नाहीत वगैरे. टीना फे आपण जाड असण्याबद्दल तक्रार करते आणि ती छापली जाते. मॉडेलिंग व्यवसायाबद्दल त्याच्या बेगडीपणाबद्दल लिहिण्याची चांगली संधी ती वाया घालवते. दोन्ही मालिका तशाच वाटतात बेगडीपणावर विनोद करण्याची संधी घालवणं म्हणजे निगुतीनं स्वयंपाक करायचा आणि मग ऐन वेळी जेवायचंच नाही! आणि मग भरलेल्या ताटाला हिणवून दाखवायचं कसं फसवलं! +दोन्ही मालिकांमधले विनोद अगदीच उठवळ वाटतात. साटल्य दिसलं तर पैसे वापस! थोडं बघून सोडून दिलं. +नेटफ्लिक्सवरची फ्रेंच मालिका + ३१४ विक्षिप्त अदिती शुक्रवार . +नेटफ्लिक्सवरची मालिका अ व्हेरी सिक्रेट सर्व्हिस बघायला सुरुवात केली आहे. दोनच भाग बघून झालेत. फारच आवडत्ये ही मालिका. +१९६० सालात मालिका सुरू होते. आपण महायुद्ध जिंकलं आपण मानवाधिकारांच्या बाबतीत अतिशय प्रगत आहोत आणि आपण फार प्रगत आहोत असं फ्रेंच जनतेला वाटत आहे. त्याच काळात शीतयुद्ध सुरू आहे. आफ्रिकेतल्या कॉलन्यांमध्ये स्वातंत्र्ययुद्धं अंतिम टप्प्यांत आलेली आहेत. म्हणजे फ्रेंच जनता आपापल्या फेकांमध्ये रममाण आहे. +तेव्हा एका तरुणाची सिक्रेट एजंट म्हणून नियुक्ती होते. मध्यमवयीन बेरड बूर्ज्वा फ्रेंचांच्या नाटकी चाळ्यांमध्ये हा साधासा गावंढळ तरुण थोडा हडबडलेला असतो. पण ते लोक त्याला महत्त्व देत आहेत म्हणून तो तिथे नोकरी सुरू करतो. +पहिल्या दिवसाच्या शेवटी तो बाथरूममध्ये जातो. तिथे एक उच्चभ्रू स्त्री चेहऱ्यावर बेदरकारपणा घेऊन येते. तुला भलत्या ठिकाणी आला आहेस असं वाटत असणार ती त्याला म्हणते. आपली मनस्थिती हिला बरोबर समजली असं त्याला वाटतो. तो तिचे आभार मानतो. तुला माझा कळवळा आलेला पाहून बरं वाटलं तो म्हणतो. तिच्या चेहऱ्यावरची बेदरकारी अजिबात कमी न करता म्हणते तू बायकांच्या बाथरूममध्ये आला आहेस. +फ्रेंचांची लाचखोरी सुंदर बायकांपुढे पुरुषांनी लाळ गाळणं बायकांनी त्यांचा उपयोग करून घेणं थोडक्यात बूर्ज्वा आणि मध्यमवयीनम्हाताऱ्या फ्रेंचांकडून जे चाळे अपेक्षित असतात ते सगळे विनोद करण्यासाठी साटल्यानं वापरले आहेत. ममव लोक चाळे करण्याच्या बाबतीत बाळू ठरतात. मग ममव विनोदही बाळू छापाचे होतात. + अनुप ढेरे मंगळ��ार . +खरंच मजा आली कट्ट्याला. नंदन नील तिमा संदीप हे लोक प्रथमच भेटले. जागा खरंच छान होती. नंतर विडीकाडी करताना अंगमलय डायरी वगैरे सिनेमांबद्दल गप्पाही छान झाल्या. +खरडफळ्यावर चाललेली चर्चा धाग्यावर आणत आहे. व्यवस्थापक + आदूबाळ मंगळवार . +अंगमलय डायरी वगैरे सिनेमांबद्दल गप्पाही छान झाल्या. +काय चर्चा झाली मी कालच बघितला आणि आवडला. कट्ट्यावरचं काय मत +नेटफ्लिक्सवर आहे + ३१४ विक्षिप्त अदिती मंगळवार . +नेटफ्लिक्सवर दिसतोय हा सिनेमा. बघेन वेळ झाला की लवकरच. सध्या अ व्हेरी सिक्रेट सर्व्हिस बघणं सुरू आहे. +कट्ट्यावरचं मत + अनुप ढेरे मंगळवार . +त्यात चित्रित केलेलं लोकल राजकारणगुन्हेगारी इतर तशा सिनेमांपेक्षा उदा वसेपुर जास्त प्रभावी आहे. ते का वगैरे. + आदूबाळ मंगळवार . +वगैरे म्हणून उडवू नका ढेरेशास्त्री. तपशीलवार सांगा. +मला आवडलेल्या जाणवलेल्या गोष्टी + एकरेषीय नसलेलं कथानक + अन्न या घटकाचा प्रभावी दृश्यवापर + मारामाऱ्यांमधले अत्यंत पर्सनल असे अँगल + नील लोमस मंगळवार . +अन्न या घटकाचा प्रभावी दृश्यवापर +याच मुद्यावरून चित्रपट आठवला होता कट्ट्यात. पोर्कभोवती फिरणाऱ्या कथानकाचं अप्रूप आणि लोकल ख्रिस्ती धार्मिक पार्श्वभूमी म्हणून रोचक वाटला होता. पात्रं बरीच अतरंगी आहेत चित्रपट भरपूर गतिमान आहे. अजगराचं मांस ज्या सहजतेने खाऊ घालतोत्वचेला चांगलं असतं म्हणून ते पाहून पिचचर तिथेच जिंकला आहे ते कळालं. लहानपणी मला कंबरेला चांगलं असतं म्हणून आमच्या एका शिकारी आज्ज्याने घोरपड खायला घातली होती. तेव्हा अगदी वाटलं तो प्रसंग पाहून. गेले ते दिवस! +याबरोबरच माझ्या मित्रमंडळीत प्रेमम सिनेमाची पारायणं करण्याची प्रथा आहे! नावावरून टिपिकल दाक्षिणात्य ब्लॉकबस्टर वाटत असला तरी चित्रपट खूपच साधा सरळ आहे. माझ्यावर बॅन आणलाय तो मी अर्धाच पाहिला म्हणून. +वेगळाअपारंपरिक ताल असलेली गाणी + आदूबाळ मंगळवार . +अंगमलीसंदर्भातला आणखी एक मुद्दा आठवला वेगळेअपारंपरिक ताल असलेली गाणी. + नील लोमस मंगळवार . +अंगमलीसंदर्भातला आणखी एक मुद्दा आठवला वेगळेअपारंपरिक ताल असलेली गाणी. +येस येस. शिवाय अचानकच आलेलं दो नैना परिंदे हे गाणं. तेही किंचित दक्षिणी हेलात. नाहीतर आपल्याइथे हिंदीऊर्दूचा वापर कसा करतात गाण्यात ते ठाऊकच आहे. +पलिकडेच बसून अंगमली + आदूबाळ मंगळवार . +पल��कडेच बसून अंगमली बघणाऱ्या माझ्या आईचा अभिप्राय एवढ्या मारामाऱ्या करून लुंग्या बऱ्या सुटत नाहीत यांच्या! + नील लोमस मंगळवार . +आदिती रिव्हर पाहायला सुरू केलीय. पहिला एपिसोड पाहिला पण अजून पकड घेतली नाही मालिकेने. पुढे रोचक आहे का लीड तर जबरा अभिनय करतोय. सिक्रेट सर्व्हिस इकडे दिसत असेल तर नक्कीच पाहीन. +वन डे ऍट अ टाइम बिंजली. आवडली डोक्यात जाईल असं वाटलं होतं पण खिदळणं पेरलेला मेलोड्रामा असल्याने बोअर झाली नाही. खरी मजा आली ती पाहताना. मला जाम आवडतो त्यात दोन मातबर नट. बऱ्याच दिवसांनी अशी मिश्किल मस्त मालिका पाहिली. +रिव्हर पाहाच. + ३१४ विक्षिप्त अदिती मंगळवार . +नील धीर धरून रिव्हर बघच. मला बहुदा तिसऱ्या भागात रस वाटायला लागला. फारच छान मालिका आहे. +अ व्हेरी सिक्रेट सर्व्हिस बहुदा भारतात दिसेल कारण फ्रेंच आहे भारतीय नाही. द कोमिन्स्की मेथडचं पोस्टर बऱ्यापैकी आकर्षक वाटलं. +नार्कोस मेक्सिको हा पुढचा अध्याय आलेला आहे आणि आपद्धर्म म्हणून तोही बघेन. मात्र एकंदर चित्रण दर्शन फार अमेरिकाकेंद्री असल्यामुळे हळूहळू कंटाळा आला. + १४टॅन मंगळवार . +मी व्हेनम पाहिला. मस्त टाईमपास आहे. +तुम्ही लोक ते वायर वगैरे अति इंटेलेक्च्युअल कसं पाहू शकता कोण जाणे. नार्कोज सेक्रेड गेम्स स्ट्रेंजर थिंग्ज इ. अत्यंत कमी सोडून नेटफ्लिक्स जाम ओव्हररेटेड वाटलं. +वायर जाम बोअर झाली. अतिच वास्तववादी वगैरे ठीक आहे म्हणा फक्त कथेच्या उत्कंठेमुळे पहावी लागली. नीचभ्रू म्हणा की काहीही म्हणा. +रॅंट लेख इन्कमिंग. +नेटफ्लिक्सचा फायदा + नील लोमस मंगळवार . +नार्कोज सेक्रेड गेम्स स्ट्रेंजर थिंग्ज इ. अत्यंत कमी सोडून नेटफ्लिक्स जाम ओव्हररेटेड वाटलं. +नेटफ्लिक्सचा मोठा उपयोग म्हणजे मला सब स्वतंत्ररित्या उतरवावी लागत नाहीत. मिडनाईट डिनर वुड जॉब सामुराई गुरुमे डॉक मार्टिन बिग सिक हॅपी व्हॅली माईंडहंटर फार्गो ओजे असली रत्नं सापडली. संदर्भासाठी काही चित्रपट पटकन पाहता येतात. शेरलॉक वगैरे यशस्वी कलाकार आहेतच. भारतीय भाषेतला चांगला चित्रपट टोरेंटवर मिळणे अवघड असते. ती खाज कधी कधी भागते. प्राईम आणि हे असे मिळून वापरले तर मला टोरेन्ट्स पालथे घालावे लागत नाही. क्लासिक फार कमी आहेत पण सध्यापुरतं भागतं. + ३१४ विक्षिप्त अदिती बुधवार . +उठवळ खरेदीसाठीही नेटफ्लिक्स चांगलं आहे. +उठवळ ख��ेदी दुकानात जायचं आणि भाराभार वस्तू घेऊन घरी यायचं. कपडे शोभेच्या वस्तू ताटंवाट्याचमचे वगैरे. मग कोणते कपडे आपल्या अंगाला बसतात कोणती ताटं आपल्या डायनिंग टेबलाशी जुळतात कोणत्या शोभेच्या वस्तूंमुळे आपलं घर दिव्यज्योतीमय वाटतं असं काही घरी येऊन बघायचं. मग उरलेल्या वस्तू परत द्यायच्या त्यांचे पैसे परत मिळतात. +ही सगळी खरेदी क्रेडिट कार्डावर करायची म्हणजे नको असलेल्या वस्तू दोनचार बाळगल्याबद्दल आपल्या खिशातून दमडाही जात नाही. +नेटफ्लिक्स तशा खरेदीसाठी बरं आहे. मालिकेचा अर्धा भाग बघून ठरवलं पूर्ण बघायची का नाही सिनेमाची पहिली पंधरा मिनीटं बघून ठरवलं असं काही. शिवाय हे सगळं प्रकरण आर्थिकदृष्ट्या न्याय्य आहे का नाही माहीत नाही मात्र कायदेशीर आहे आणि मध्यमवर्गीयांना परवडतील एवढ्या किंमतीत दर महिन्याला सेवा मिळते. +वस्तू जमा करून घरी ठेवायच्या हा प्रकार भारतीय लोकांत फार बोकाळलेला नाही. सिनेमांच्या डीव्हिड्या आणि डिस्कां भरभरून सिनेमे ठेवण्यापेक्षा हे सोयीचं असतं. +भारतात सध्या नेटफ्लिक्सवर किती बरं सिलेक्शन येतं माहीत नाही मात्र दोनचार वर्षांपूर्वी हा पर्याय भारतात नव्हता दहापंधरा वर्षांपूर्वी कुठेच नव्हता. हळूहळू किमान लोकप्रिय सिनेमे मालिकाही तिथे दिसतील. कोणास ठाऊक तुपारेसुद्धा येईल नेटफ्लिक्सवर. मग आदूबाळची मर्जी राखण्यासाठी मी एखादा भाग बिट्टी धरून बघेनही. + अस्वल मंगळवार . +ॲमेझॉन प्राईमवरसुद्ध बरेच चित्रपट येतायेत. +सायफाय वाल्यांसाठी फिलिप डिकच्या कथांवर आधारित एक सिरीज आहे आणि सुद्धा. +कुणी गॉडझिलाचे पंखे असतील तर नेटफ्लिक्सावर गॉडझिलाची नवी वेब सिरीज आहे. २ भाग आलेत स्वतंत्र. नक्की बघा निदान पहिला भाग तरी. +जबरदस्त स्केल आहे. +गॉडझिलाचे पंखे असतील तर + नील लोमस मंगळवार . +गॉडझिलाचे पंखे असतील तर नेटफ्लिक्सावर गॉडझिलाची नवी वेब सिरीज आहे. २ भाग आलेत स्वतंत्र. नक्की बघा निदान पहिला भाग तरी. +पाहतोच. कुणाच्यातरी रेकोची आवश्यकता होती. +बकेट लिस्ट पाहीला. + सामो मंगळवार . +विशेष वाटला नाही. संकल्पना नवीन होती पण ती फुलवता आली नाही. +मायानदी + चिंतातुर जंतू बुधवार . +मायानदी नावाचा मल्याळी चित्रपट पाहिला. फार उत्तम आहे असं नाही पण त्याच त्या भाईघाणेकरबकेट लिस्टी कंटाळू सिनेमात अडकलेल्या मराठी माणसासाठी मुरां��ापेक्षा फ्रेश सिनेमा कसा असू शकतो ह्याचे काही धडे ज्यातून घेता येतील असा व्यावसायिक सिनेमा केरळात होतो ह्याचं पुन्हा एकदा प्रात्यक्षिक मिळालं आधीचं प्रात्यक्षिक अंगमली डायरीज. गोष्ट अतिपरिचित आहे आणि त्यावरचा गोदारच्या ब्रेथलेसचा प्रभावही उघड आहे. पण व्यावसायिक सिनेमातही एक ताजेपणा टिकवून काय करता येतं हे त्यात दिसतं. गुन्हेगार नायक आणि त्याच्या मागावर पोलीस हा धागा मुख्य कथानक असायला हवा पण त्याऐवजी अनेक उपकथानकं गंमतीशीर होऊन भाव खाऊन जातात. इन्स्टाग्रॅम जमान्यातलं धरसोड प्रेम मल्याळी फिल्म इंडस्ट्रीतले बावळट होतकरू आणि प्रस्थापित ह्यांची थट्टा त्या इंडस्ट्रीत स्ट्रगलर असलेली नायिका आणि तिची मुस्लिम मैत्रीण मी तुला माझ्याशी सेक्स करू दिला म्हणून आपण रिलेशनशिपमध्ये आहोत असं समजू नकोस म्हणणारी नायिका तरुण जिमटोन्ड पोलीस आणि मध्यमवयीन पोट सुटलेले पोलीस ह्यांच्यातला संघर्ष अशा सगळ्या उपकथानकांच्या माध्यमातून आताच्या तरुण पिढीचं एक प्रातिनिधिक चित्र उभं राहातं आणि जुन्यानव्याचा संघर्ष व्यावसायिक सिनेमाला परवडेल एवढाच टोकदार करून दाखवला जातो. +हा सिनेमा कुठे पहायला मिळेल + घनु बुधवार . +हा सिनेमा कुठे पहायला मिळेल हिंदी डब असल्यास उत्तम. नेट्फ्लिक्स आणि प्राईमवर नाहीये. +काल यूट्यूब वर काही गाणी पाहिली आणि खुप दिवसांनी असा सिनेमातला रोमांस पहायला मिळाला. ते कातिल गाणं तर लाजवाब म्हणजे चित्रिकरण अभिनय संगित गायन आणि आय होप शब्द पण गोड असावेत. +नुकतंच + राजेश घासकडवी गुरुवार . +नुकतंच बघितली. म्हणजे दोनतीन आठवड्यांपूर्वी. पहिला सीझन आवडला. पण नंतर तोचतोचपणा आला आहे असं वाटलं. त्यात ते सततचं सीग हाईल आणि कोन्निचुवाचा कंटाळा आला. +भरपूर घटना कथानकाला अधूनमधून ट्विस्टा रंगसंगती वगैरे चांगलं आहे. त्यामुळे मालिका पकड घेते. रंजक आहे हे निश्चित. अमेरिकेवर जर्मनीचं राज्य आलं तर काय होऊ शकेल याची अधूनमधून तरल आणि काही बटबटीत उदाहरणं आहेत. एक सीझन बघायला हरकत नाही. +नेटफ्लिक्सवर ही + राजेश घासकडवी गुरुवार . +नेटफ्लिक्सवर ही मालिका पाहून कालच संपवली. तीबद्दलही माझं मत काहीसं अध्येमध्येच झालं. पहिला भाग प्रचंड परिणामकारक वाटला. चित्रीकरण सुंदर आहे. वेगवेगळ्या काळांसाठी आणि ट्रॊट्स्कीच्या मनोवृत्तींसाठी वेगवेगळ��� रंगसंगती वापरलेली स्पष्ट जाणवते. कलाकार त्या त्या मूळ व्यक्तींसारखे दिसतात आणि वागतातही. विशेषतः फ्रीडा काहलो आणि लेनिन खूप आवडले. आठ भागांच्या मालिकेत चार ते पाच सेक्स सीन्स आहेत. +काही खटकलेल्या गोष्टी कथा काळामध्ये सतत मागेपुढे जात राहाते. रशियन प्रेक्षकासाठी ते ठीक असावं पण ज्यांना तो इतिहास माहीत नाही त्यांच्यासाठी जड जातं. तसंच काही ठिकाणी घटना थोड्या सोप्या व्यक्तिकेंद्रित केल्या आहेत असं वाटलं. तसंच नंतरची कथा जवळपास नाहीच. एकदम सालचा मेक्सिकोमधलं चित्रण आहे. +पौरुष सत्ता आणि त्यापोटी वैयक्तिक व सामुदायिक त्याग व त्यातून घडणारे मृत्यू याभोवती ही मालिका फिरते. पहिले काही भाग पाहून प्रत्येकाने ठरवावं इतपत चांगली आहे. +डार्क + चिंतातुर जंतू मंगळवार . +नेटफ्लिक्सवर डार्क नावाची जर्मन मालिका पाहिली. कथा गुंतागुंतीची आहे पण अखेर निराशा करणारी. फार रहस्यभेद न करता सांगायचं तर १९५३ १९८६ आणि २०१९ अशा तीन वर्षांत वेगवेगळे प्रसंग घडतात. एकाच गावातली काही कुटुंबं आणि त्यांच्या वेगवेगळ्या पिढ्यांमधले परस्परसंबंध कथेच्या मुळाशी आहेत. आणि विज्ञानकाल्पनिकांत अतिवापर झालेली एक संकल्पना. १९८६च्या कथानकाला चेर्नोबिल दुर्घटनेची पार्श्वभूमी आहे तर १९५३ला अर्थात महायुद्धानंतरच्या शीतयुद्धाची परंतु त्यांचा वापर प्रभावी वाटला नाही. कथेतली गुंतागुंत काही प्रमाणात उत्सुकता टिकवून धरते पण सीझन संपला तरी फार प्रश्न अनुत्तरित राहतात. अनेक व्यक्तिरेखा स्पष्टपणे सुष्टदुष्ट अशा कोष्टकात मांडता येत नाहीत ही एक जमेची बाजू. +चला म्हणजे जंतूंना + बॅटमॅन शुक्रवार . +चला म्हणजे जंतूंना फ्रेंचसोबतच जर्मनही येतं तर. मोठे लोक्स!!!! +बरी अद्दल घडली मलाच. + ३१४ विक्षिप्त अदिती शुक्रवार . +परवा म्हणजे समजून घेणे नेटफ्लिक्सवर लिटल थिंग्ज नावाचं प्रकरण दहा मिनीटं बघितलं. लहान मुलांचे कार्यक्रम मोठ्या माणसांनी बघू नयेत. मोठ्या माणसांसाठी अ व्हेरी सिक्रेट सर्व्हिस वगैरे कार्यक्रम नेटफ्लिक्सवर असताना लहान मुलांचे कार्यक्रम बघितल्याची शिक्षा आपसूक मिळाली. +छोटी सी बातें + नंदन शनिवार . +परवा म्हणजे समजून घेणे नेटफ्लिक्सवर लिटल थिंग्ज नावाचं प्रकरण दहा मिनीटं बघितलं. +लिटल थिंग्ज म्हणजे पाहिला तेवढा भाग फारच बेगडी वाटलं. सोबॅडदॅटइट्सगुड क्याटॅग्रीतही बसायचं नाही. +बाहेर जायचा कंटाळा आला म्हणून मिथिलातै आपल्या ष्टुडंटावस्थेतच असणाऱ्या क्यु उपनेत्र वाढलेली दाढी हाफ पँट्स चेहऱ्यावर आळस लाडुल्यासाठी झटपट नाश्त्याला बेकन आमलेटं फ्रूट ज्युसेस इत्यादी कॉन्टिनेन्टल स्प्रेड रचतात हे तर फारच भारी आहे. टेकाडे भावोजींना ग्रह उच्चीचे असले तर फारतर एखादं थालीपीठ मिळत असे! +थोर... + ३१४ विक्षिप्त अदिती शनिवार . +टेकाडे भावोजींशी तुलना करण्याबद्दल नंदनला प्रत्यक्ष भेटीत नारळाची वडी आणि मोगऱ्याचं फूल देण्यात येईल. + नवी बाजू शनिवार . +तुम्हाला रादर तुमच्या पिढीला टेकाडे भावोजी ठाऊक आहेत याचे अंमळ आश्चर्य वाटले. +बाबापू... + ३१४ विक्षिप्त अदिती शनिवार . +बाबापू सकाळी रेडिओ आकाशवाणीचे मुंबई केंद्र ऐकत असत. +त्यात सर्पदंशावरचे उपाय झाल्यावर कशी काळनागिणी सखे गं ऐकवलं होतं. + नवी बाजू शनिवार . +१. टेकाडेभावोजी रात्री वाजायचे. +२. मीनावहिनींचे यजमान प्रभाकरपंत बोले तो त्यांचे काम करणारा नट आकाशवाणीवरून रिटायर झाल्यावर टेकाडेभावोजी बंद पडले. ही घटना साधारणतः आम्ही मिडल किंवा हाय स्कुलात असताना घडली. बोले तो १९७०च्या दशकाच्या उत्तरार्धात. त्यावेळेस तुमचा जन्म जरी झाला असलाच तरी तेव्हा तुम्ही कळत्या वयातल्या असाल असे वाटले नव्हते. +पुन्हा प्रपंच + नंदन शनिवार . +मुंबई आकाशवाणीवर हा कार्यक्रम सकाळी असायचा निदान नव्वदच्या दशकापर्यंत तरी. +ओरिजिनल संच बाळ कुडतरकर नीलम प्रभूकरुणा देव इ. जाऊन त्यांच्याजागी नवीन कलाकार आले आणि कार्यक्रम शीर्षक थोडेसे बदलून प्रपंचपुन्हा प्रपंच इ. साधारण त्याच थीमवर चालू राहिला असावा असं दिसतं. +अहो प्रपंच. अहो प्रपंच. प्रपंच नेहमी करावा नेटका. हसताखेळता.हसताखेळता अशा सुरुवातीची ट्युन आठवते. + ३१४ विक्षिप्त अदिती शनिवार . +१९७०च्या दशकात मी अजिबातच अस्तित्वात नव्हते. याचा अर्थ लोकांकडून ऐकूनच टेकाडे भावोजी माहितीचे आहेत. +नव्वदच्या दशकात टेकाडे भावोजी रेडिओवर ऐकल्याचं स्पष्ट आठवत नाही. मात्र सर्पदंशानंतर कशी काळनागिणी सखे गं आणि वीजबचतीनंतर मालवून टाक दीप या गोष्टी सकाळीसकाळी ऐकल्याचं स्पष्ट आठवतं. हल्ली मी ट्रंप गव्हर्नमेंट शटडाऊन वगैरे गोष्टी सकाळी ऐकते. +द गुड प्लेस निव्वळ सिटकॉमपेक्षा बरंच जास्त. + ३१४ विक्षिप्त अदिती शुक्रवार . +द गुड प्लेस नावाची अमेरिकी विनोदी मालिका नेटफ्लिक्सवर आहे. तुम्ही नुकतेच मेला आहात. स्वर्ग आणि नरक असं काही नसतं. सगळ्याच धर्मांना मेल्यावर काय होतं याचा थोडा अंदाज लागला आणि सगळ्याच धर्मांच्या काही गोष्टी चुकल्या. आता मेल्यावर तुम्ही द गुड प्लेसमध्ये पोहोचला आहात. अशी काहीशी मालिकेची सुरुवात होते. +मालिकेत मुख्य सहा पात्र. चार मेलेले लोक एक अमरत्व असणारा द गुड प्लेसमधला मायकल आणि एक सहाय्यक रोबॉट जेनेट. मेलेल्या लोकांत एक अमेरिकी व्हाइट ट्रॅश किंवा मराठी संदर्भात कोब्राभिमानी मुलगी एक तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक एक तैवानी वंशाचा मठ्ठ अमेरिकन आणि एक सोशलाईट. हे सगळे लोक तरुण वयात अकाली मेलेले. +पहिल्या अध्यायात द गुड प्लेस किंवा चांगलं म्हणजे काय याबद्दल विनोदी अंगानं चर्चा आहे. म्हणायला हे सगळे द गुड प्लेसमध्ये असतात पण तिथे सतत काहीनाकाही बिनसत असतं. दुसऱ्या अध्यायात ... आता रहस्यभंग होणार आहे त्यामुळे पांढऱ्या अक्षरांत लिहीत आहे. +पहिल्या अध्यायाच्या शेवटी समजतं की हे लोक प्रत्यक्षात बॅड प्लेसमध्ये आहेत आणि मायकलनं नवीन पद्धतीनं बॅड प्लेसची रचना केली आहे. व्हाइट ट्रॅश असणाऱ्या एलिनॉरला माहीत आहे की द गुड प्लेसमध्ये असण्याइतकं तिचं वर्तन चांगलं नव्हतं आपल्यापेक्षा आपल्या आजूबाजूचे लोक चांगले आहेत हे तिला समजतं पण मान्य करायचं नाही. तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक कधीही निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे त्याला आणि त्याच्या जवळच्या लोकांना त्रास होतो. सोशलाईट असणारी पाकिस्तानी वंशाची तहानी अतिशय उथळ आहे आणि दिसण्यावरून लोकांची किंमत करते. चौथा तैवानी वंशाचा अमेरिकी जेसन अतिशय ढ आहे. या लोकांच्या आपापल्या असुरक्षिततेमुळे ते एकमेकांचं आयुष्य कठीण करतात एकमेकांचा छळ करतात. +तिसऱ्या अध्यायात हा अजून नेटफ्लिक्सवर आलेला नाही निहिलिझम किंवा कशालाचकाहीअर्थ नाही इथे गाडी येते. त्यात जरा विनोद आणि गुंतागुंतीच्या प्लॉटची मात्रा जास्त आणि मूलभूत विचार थोडा कमी पडला असं वाटतंय. तरीही विनोद आणि कोणतीच गोष्ट फार अंगाला लावून न घेणं चांगलं जमलं आहे. +एकूणच चांगलं आयुष्य म्हणजे काय भौतिक सुखं असली तरीही आपलं आयुष्य सुखाचं का नसतं याबद्दल तिरकस विनोदी पद्धतीनं यात कॉमेंटरी आहे. दिग्दर्शन अभिनयाची बाजूची उजवी आहे. निव्वळ सिटकॉमपेक्षा बर���च जास्त मालिकेत आहे. +थोडक्यात जरा विचार करणाऱ्या बौद्धिक वाढ झालेल्या लोकांसाठी चांगली मालिका आहे. +अवांतर हा अपमान तिथे चालतो. मी तिथेच शिकले. मात्र तद्दन शिवीगाळ अशी ऐकू येते. +एकच सीजन + नील लोमस शनिवार . +पुण्यात अजूनही एकच सीजन दिसतो! दुसरा भाग उतरवून पाहिला. जबरदस्त पर्याय असल्याने तिसरा भाग पाहायचे अजून ऐरणीवर आले नाही. क्रेजी एक्स गर्लफ्रेंड विशेषतः गाण्यांसाठी पाहिले नसेल तर पाहा. +लेबर ऑफ लव्ह ग्रीनबुक द ब्लु रूम् + अमुकढमुक शनिवार . +थोडं फार काही पाहिलंय ते आशा जाओर माजे लेबर ऑफ लव्ह बंगाली २०१४ मूकपट छान मांडणी उत्तम चलचित्रीकरण व अभिनय ग्रीन बुक हॉलिवूड २०१८ रोड ट्रिप सिनेमा सत्यकथेवर आ. द ब्लू रूम फ्रेंच २०१४ थ्रीलर कथा फार खास नाही पण मांडणी आवडली +मराठी यावर्षी पाहिलेला एकमेव बायोस्कोप अव्वल कावळा व दिलएनादान + चिंतातुर जंतू शनिवार . +तुम्हाला जॉनी गद्दार संकट सिटी अंधाधुन वगैरे सिनेमे आवडत असले तर हा बम्बइरिया पाहा. पुष्कळ पात्रं पुष्कळ क्रेझीनेस आणि त्यातून बांधलेलं गुंतागुंतीचं कथानक. सिनेमा फारसा चालेल असं दिसत नाही. बहुतेक योग्य कनेक्शन्स नसल्यामुळे किंवा पैसे न चारल्यामुळे एरवी चाटूगिरी करणाऱ्या समीक्षकांनी सगळीकडे परीक्षणं वाईट लिहिली आहेत. अर्थात मध्यंतरानंतर कथानकाचे सगळे धागे एकत्र आणताना आणि त्याला सामाजिक जाणीव वगैरे आशय देताना आपण ॲक्शन सिनेमा करतोय की कॉमेडी ह्यात गोंधळ झाला आहे आणि त्यामुळे विनोदाचा धागा विरळ होत जातो हे खरं आहे. पण तरीही असा सिनेमा सध्या होतोय ही चांगली गोष्ट आहे. +एका मित्राच्या सुचवणीवरून + आदूबाळ शनिवार . +एका मित्राच्या सुचवणीवरून प्रिझन ब्रेक ही सीरिज पाहतो आहे. माझ्या नानाची टांग. + अबापट शनिवार . +नील +काल पयल्यांदा बघितलं. डायलॉग रायटर मूळचा पुणे ३० असावा किंवा अमेरिकन असल्यास किमान न बां चा होतकरू शिष्य असावा असा दाट संशय आला . +बरं आहे की . मायकेल डग्लसच नाव वाचून इतके दिवस टाळत होतो. +नोकरी विषयक इंटरनेट वरील सर्व जाहिराती एकाच ठिकाणी म्हणजे + शनिवार . +नोकरी विषयक इंटरनेट वरील सर्व जाहिराती एकाच ठिकाणी मिळविण्याचे केंद्र म्हणजे . नोकरी माहिती केंद्र +देशमुखांचे पत्र + नील लोमस मंगळवार . + स्वधर्म मंगळवार . +यांच्याबद्दल पहिल्यापासून अादर होता. मला वाटतं सर्वात जास्��� वेळा ते सांगोल्यातून निवडून गेले अाहेत. शेकापचे असावेत. त्यांचे वय बरेच अाहे पण विधानसभेच्या ग्रंथालयाचा उपयोग करणारे कदाचित एकमात्र राजकारणी असावेत. या वयातही मतदारांची कामे अगदी लक्ष घालून करतात हे पाहून कुठेतरी अाशा अाहे असे वाटले. मागे दहावीच्या पेपरातल्या चुका पाहून माननीय शिक्षणमंत्र्यांना तावडे ट्वीटरवर लिहीले होते. काडीचीही दखल घेतली गेली नाही. +पर्मनंट आमदार + नील लोमस मंगळवार . +सांगोल्यात परवा एका फ्लेक्सवर पर्मनंट आमदार असा त्यांचा उल्लेख पाहिला. अर्थात देशमुख काही फ्लेक्सबाजी करणारे नाहीत पण अनुयायी काळानुसार असलं करतच असतील. तात्पर्य म्हणजे सर्वस्तरीय वट असलेला मोरल लोकनेता सध्यातरी कुणी दिसत नाही. कदाचित देशमुख शेवटचे. वयवर्षे . +शेकापचा आमदार सोलापूर + आदूबाळ मंगळवार . +शेकापचा आमदार सोलापूर जिल्ह्यात मला वाटलं शेकापची ताकद रायगडबाहेर नाही. +बाकी सर्व ठीकच परंतु... + नवी बाजू मंगळवार . +...तेवढा तो आर्शिवाद खटकला. +हा शब्द अशा पद्धतीने लिहिण्यास फक्त ट्रकच्या पाठीवर मुभा आहे. पाहा आई तुझा आर्शिवाद. अन्यत्र नाही. +खबीस + अभिनय शनिवार . +. +डॉग्ज ऑफ बर्लिन + चिंतातुर जंतू शुक्रवार . +डॉग्ज ऑफ बर्लिन ही जर्मन मालिका पाहिली. शहरातला ड्रग माफिया त्यांच्या मागावर असलेले पण त्यात अपयशी ठरणारे आणि व्यक्तिगत आयुष्यातही समस्याग्रस्त पोलीस वांशिक ताणतणाव वगैरे घटक पाहिले तर अमेरिकन मालिका वायरचा प्रभाव आहे हे स्पष्ट आहे. मालिका जर्मन असल्यामुळे कदाचित हिंसा क्रौर्य आणि लैंगिक चित्रणं अधिक आहेत. कृष्णवर्णीयांऐवजी तुर्की वंशाचे लोक आहेत आणि जर्मनीतल्या नीओनात्झींचा एक पेड कथेला आहे. शिवाय फूटबॉल त्यातलं बेटिंग वगैरे खूप गुंते कथानकात लीलया गुंफले आहेत. मालिकेतल्या गुंत्यांची उकल कोणत्या दिशेला जाणार ह्याचा मोठ्या प्रमाणात अंदाज बांधता येतो. त्यामुळे कसलेल्या प्रेक्षकाला विशेषतः शेवटाकडे कंटाळा येऊ शकेल. मात्र केवळ दहा भागांत गुंतागुंतीचं कथानक उत्कंठावर्धक कसं करावं त्यात समकालीनता सामाजिकराजकीय संदर्भ कसे आणावेत त्याच वेळी त्याला अनपेक्षितरीत्या तलम कसं करावं आणि कथानकातले सगळे गुंते एकत्र आणून कसे सोडवावेत ह्यासाठी भारतातले मालिकासिनेलेखक वगैरे लोकांना उदा. सेक्रेड गेम्स अभ्यासासाठी लावायला हव��. मराठी मालिकासिनेलेखक सगळ्याच्या पलीकडे गेलेले असल्यामुळे त्यांना ह्या सल्ल्याचा काही उपयोग नाही. + नील लोमस शनिवार . +जंतूंजी तुम्ही सल्ले द्यायलाच मालिका आणि चित्रपट पाहू लागलाय की काय बधाई हो चा सल्ला मुरांबावाल्याना मायनदीचा सल्ला हिंदीमराठीवाल्या आर्टसी चित्रपटकारांना आणि हा आता सेक्रेड गेम्स वाल्या लोकांना. बादवे तुम्ही ल्युथर मालिका पाहिली का + चिंतातुर जंतू शनिवार . +जंतूंजी तुम्ही सल्ले द्यायलाच मालिका आणि चित्रपट पाहू लागलाय की काय +सल्ले देणं हा पोटापाण्यासाठी करायचा भाग असल्यामुळे ते श्वासोच्छवासासारखं नकळत होतं. पण ह्या सल्ल्यांचा गर्भितार्थ काय असेल ते ओळखा. ल्यूथर बरी आहे का मला वायरमुळे इद्रिस एल्बा आवडतो पण म्हणून अख्खी मालिका पाहायची सहनशक्ती असेलच असं नाही. +बाय द वे सीरियल किलरविषयीच्या अक्कलवंत भावनिक सीरिज आवडत असतील तर फ्रेंच मालिका ला मॉंत पाहा. आई सीरियल किलर मुलगा पोलीस आणि नव्या कॉपीकॅट सीरियल किलरच्या शोधात. शिवाय कारोल बूके आणि जाक वेबेर हे विख्यात फ्रेंच अभिनेते पाहायला मिळतात हा बोनस. ट्रेलर इथे किंवा नेटफ्लिक्सवर. + नील लोमस शनिवार . +ल्युथर तुम्ही पाहिली असावी असं वाटलं म्हणून तुम्हाला विचारलं. मी नाही पाहिली अजूनही. ला मॉंत नक्की पाहीन. +गलीबॉय पाहिला. झकास पिक्चर + पुंबा शनिवार . +गलीबॉय पाहिला. झकास पिक्चर आहे. रणवीर सिंगने बेक्कार दंगा केलाय. आलीया पण नेहमीप्रमाणे रॉक्स! +गाण्यांचा तर नाद नाहीच!!!! +आण्णा तुम्ही पाहिला तर सांगा कसा वाटला ते. +आण्णा तुम्ही पाहिला तर + अबापट शनिवार . +गर्वसे कहो मी स्वतःहून कुठलाही चित्रपट बघत नाही हो. सु दुर्दैवाने माझ्या आसपास कुटुंब इन्क्लुडेड बघण्यासाठी दबाव टाकणारी मंडळी आहेत. आता तुम्ही म्हणताय तर ... + शनिवार . +सगळे ३७ भाग पाहिले. ३० भागापर्यंत आवडली. नंतर जाम बोर झालं +"" +जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे! पाटावर किंवा जमिनीवर बसून जेवणाची पद्धत खेडेगावांपुरतीच मर्यादित राहिली आहे. मेट्रोपोलिटन किंवा अगदी छोट्यछोट्या शहरांमध्येही आता डायनिंग टेबल वगैरे आले आहेत. मात्र आज तुम्हाला आम्ही जमिनीवर बसून जेवणाचे फायदे सांगणार आहोत. मग तुम्हीही आठवड्यातील किमान एक दिवस तरी जमिनीवर बसून जेवाल हे नक्की.१ बसून जेवणाचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे बसल��याने पाठ कंबर आणि पोटाजवळील स्नायूंवर ताण येऊन पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. त्यामुळे अन्नपचनास सुलभता येते. शिवाय शरीर लवचिक बनण्यासही मदत होते. २ जमिनीवर बसून जेवल्यास अर्धपद्मासनाची स्थितीत आपण असतो. त्यात ताट जमिनीवर असल्याने आपल्याला घास घेण्यासाठी वाकावं लागतं. त्यामुळे सतत होणारी शारीरिक हालचाल पोटाजवळील स्नायूंना चालना देते. पर्यायाने पचनक्रीया सुधारते. ३ अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला अधिक उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. ४ सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे घरातल्या सर्वांसोबत जमिनीवर बसून जेवल्यास दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटूंबातील सर्वांशी जवळीक वाढते. ५ जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. +"" +अतिवापर +मुंबई काही मिनिट स्मार्टफोन हातात नसेल तर आपल्यापैकी काहीजण सैरभैर होतात. पण आता जास्त वेळ फोन वापरणे धोकादायक बनत चालले आहे. आपल्याला फोन वापरताना हे जाणवत नसेल पण आता हा जास्तीचा वापर जीवघेणा ठरत चालला आहे. शरीराचे स्मार्टफोनच्या अतिवापराने मोठे नुकसान होते. त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो रात्रभर झोप न येणे गॅजेट अॅडिक्शन अशा त्रासांना +स्मार्टफोन आणि टॅब्लेटचा प्रमाणाबाहेर वापर केल्यास लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये झोपेची समस्या उद्भवू शकते तसेच त्यांना निद्रानाश होऊ शकतो. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका ताज्या संशोधनात हा निष्कर्ष समोर आला आहे. दिवसातून दोन तासांपेक्षा अधिक वेळ या गोष्टींवर घालविला तर या मुलांना झोप पूर्ण करण्यास अडचण येऊ शकते असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीला सात +"" +गाणी व कविता मालवणी ब्लॉग + गाणी व कविता + ऑगस्ट जानेवारी गाणी व कविता + ऑगस्ट जानेवारी गाणी व कविता + ऑगस्ट जानेवारी गाणी व कविता +जत्रा आता भरनत नाय जात्रा पयल्यासारखे दिवस्याढवळ्या लॉक पाया पडान जातत रीतभात नी वरगणीसाठी जात्रांची नाटका टीवी वयलेच कार्यक्रम टायमपास करतत. तेवा ढोलांच्या कुडपार जात्रांच रगतात भरा गावाघरात मनापानात जात्राच जात्राच भरा साफसफाय देवळांची माटवबिटव घालीत पोशाखांनी दागिन्यांनी दॅवसुदा नटत + ऑगस्ट जानेवारी गाणी व कविता + ऑगस्ट जानेवारी गाणी व कविता + ऑगस्ट फेब्रुवारी गाणी व कविता + ऑगस्ट नोव्हेंबर गाणी व कविता +"" +जवान पोलीसनामा +जम्मूकाश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांचा खात्मा चकमक सुरू + +पोलिसनामा ऑनलाईन टीम जम्मूकाश्मीरमधील कुलगाम भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. आतापर्यंत तीन दहशतदवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. तर तीन जवान जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळाली आहे. जम्मूकाश्मीर पोलीस व +पोलिसनामा ऑनलाईन पाकिस्तानच्या सुरू असणार्या कुडघोड्यांचा भारतीय जवानांना सामना करावा लागत आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. गोळीबारला चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलातील जवान शहीद झाला आहे.राजौरी + सह हे अॅप्स मोबाइलमधून काढून टाका भारतीय जवानांना आदेश +चायनीज वर बंदी घातल्यानंतर ची सीता दीपिका चिखलियानं दिली अशी +भारत सरकारनं आता चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. यात टिकटॉक आणि युजी ब्राऊजर यांचाही समावेश आहे. आयटी अॅक्ट ए अंतर्गत सरकारनं हे पाऊल टाकलं आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात सुरू असणारा सीमावाद कमी होत नाहीये अशात सरकारनं हे पाऊल टाकलं +जम्मूकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा +पोलिसनामा ऑनलाईन जम्मूकाश्मीरमधील अनंतनाग येथील वाघमा परिसरात स्थानिक पोलिसांसह लष्कराचे जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली आहे. आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात अद्यापही चकमक सुरू असून + च्या जवानांना कोरोनाची लागण आतापर्यंत जवानांचा मृत्यू + मोदी सरकार चीनला मोठा झटका देणार वस्तूंची नवी यादी तयार + मोदींसमोर ठाकरे म्हणाले भारत मजबूत मजबूर नाही डोळे काढून + +सर्वपक्षीय बैठक ज्यांनी देशाकडे वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना धडा शिकवला +जखमी जवानांच्या प्रकृतीत वेगाने होतेय सुधारणा लष्करी अधिकार्यांची माहिती + +पोलिसनामा ऑलनाईन पूर्व लडाखच्या गलवान खोर्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे जवान शहीद झाले. चकमकीत भारताचे काही जवान जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारा��ाठी लेह येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व जवानांच्या प्रकृतीत +अनाथ पोपटाच्या पिल्लाचं संगोपन +मोदी सरकारच्या या योजनेद्वारे विनामूल्य + ऑगस्ट राशिफळ मीन +पुण्यात चांगल्या कामाचं कौतुक अन् चुकाल तर टीका देखील जिल्हाधिकारी नवल किशोर राम +"" +...फक्त इकडं थोडं लक्ष द्या सुनंदन लेले + +किती जिल्हास्तरीय संघटना क्रिकेटच्या वृद्धीकरता झटत आहेत किती जिल्हा संघटना मनपूर्वक प्रयत्न करून जास्तीत जास्त सामने खेळाडूंना खेळायला मिळावेत म्हणून काम करत आहेत पुणे जिल्हा क्रिकेट संघटना सहाशेपेक्षा जास्त सामने विविध वयोगटांत भरवते. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेत माजी खेळाडू आणि अनुभवी कारभारी एकत्र येऊन जोमानं प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट दिसतं. या दोन संघटना सोडून कोणती जिल्हा संघटना मुलांकरता भरपूर सामने खेळायला मिळावेत म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करते औरंगाबाद जळगावधुळे आणि नाशिक थोडे प्रयत्न करत असले तरी ते पुरेसे आहेत असं वाटत तरी नाही. +भारतीय क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट सुचवायची किंवा शिकवायची सोय नाही. याला साधं कारण म्हणजे सगळे क्रिकेट संयोजक आपण करतो ते सर्वोत्तम याची खात्री बाळगून असतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळापासून याची सुरुवात होते ती थेट सर्व राज्य तसंच जिल्हा क्रिकेट संघटनांपर्यंत सगळे राज्यकर्ते समजतात की ते फक्त आणि फक्त क्रिकेटच्या भल्याचा विचार करत आहेत आणि जे काही करत आहेत ते सर्व भारतीय क्रिकेट सर्वोच्च स्तरावर जावं याकरताच. म्हणून हा लेख लिहिताना म्हणावं वाटतं की तुमचं सगळं बरोबर आहे... फक्त इकडं थोडं लक्ष द्या. मी चढत्या क्रमानं जाण्याचा प्रयत्न करतो आणि या लेखापुरता तरी महाराष्ट्राचं क्रिकेट आणि महिला क्रिकेट यांच्यापुरता मर्यादित राहतो. +निष्क्रिय जिल्हा संघटना +गेल्या दशकात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या कारभाऱ्यांनी मुद्दा मांडला की महाराष्ट्र क्रिकेट म्हणजे पुण्याचं क्रिकेट नाही तर सर्व जिल्ह्यांतल्या क्रिकेटचं मिळून महाराष्ट्राचं क्रिकेट आहे. मुद्दा बरोबर आहे पण अगदी खरं सांगा की किती जिल्हास्तरीय संघटना क्रिकेट वृद्धीकरता झटत आहेत किती जिल्हा संघटना मनपूर्वक प्रयत्न करून जास्तीत जास्त सामने खेळाडूंना खेळायला मिळावेत म्हणून काम करत आहेत पुणे जिल्ह�� क्रिकेट संघटना सहाशेपेक्षा जास्त सामने विविध वयोगटांत भरवते. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेत माजी खेळाडू आणि अनुभवी कारभारी एकत्र येऊन जोमानं प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट दिसतं. या दोन संघटना सोडून कोणती जिल्हा संघटना मुलांकरता भरपूर सामने खेळायला मिळावेत म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करते औरंगाबाद जळगावधुळे आणि नाशिक थोडे प्रयत्न करत असले तरी ते पुरेसे आहेत असं वाटत तरी नाही. +महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा कारभार अपेक्षित लोकांच्या हाती राहावा म्हणून राज्यकर्त्यांनी जिल्हा संघटनांशी सतत गोडीत गुलाबीत वागून झुलवत ठेवलं. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत विविध बैठकांना उत्साहानं हजेरी लावणाऱ्या जिल्हा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला भत्ता वाढवण्याकरता किंवा आंतरराष्ट्रीय सामन्याचे मोफत पासेस मिळवण्याकरता जितका प्रयत्न केला त्याच्या पन्नास टक्के प्रयत्न जिल्ह्यांतलं क्रिकेट वाढवण्याकरता केला असं वरकरणी तरी वाटत नाही. +महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची आर्थिक बाजू गेले काही वर्षं जरा कमकुवत असल्यानं जिल्हा संघटनांना क्रिकेट सामने किंवा प्रशिक्षण भरवण्याकरता अपेक्षित प्रमाणात निधी देणं शक्य होत नाहीये. हे मान्य केलं तरी किती जिल्हा संघटनांचे पदाधिकारी अर्थकारणाच्या बाजूत स्वावलंबी होण्याकरता प्रायोजकांकडे जाण्याची तयारी ठेवतात स्वत महाराष्ट्र क्रिकेट संघटना बीसीसीआयकडून मिळणारा निधी आणि आंतरराष्ट्रीय सामने भरवल्यावर मिळणाऱ्या मिळकतीवर संपूर्णपणे अवलंबून आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मुख्य कार्यकारिणीत असल्याचं मिरवणारे लोक वयोगटांतल्या खेळाडूंकरता स्पर्धा भरवण्याकरता प्रायोजकांकडे निधी मागायला गेले आहेत असं माझ्यातरी कानावर आलेलं नाही. याचा दुष्परिणाम असा झाला आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व वयोगटांतल्या खेळाडूंना पुरेसे सामने खेळायला मिळत नाहीत. महाराष्ट्राच्या विविध वयोगटांत आणि रणजी संघाची चालू मोसमातील कामगिरी त्याचं द्योतक आहे. +त्याच्या उलट पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेला महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून अजिबात आर्थिक पाठबळ मिळत नसून ते सहाशेपेक्षा जास्त सामने संपूर्ण वर्षात भरवण्याची किमया साधून दाखवतात हे लक्षणीय आहे. याचाच अर्थ पुणे जिल्हा क्रिकेट ��ंघटनेचे कार्यकर्ते समाजात जाऊन प्रायोजकांना भेटून विविध स्पर्धांकरता निधी जमा करण्यात यशस्वी होतात. बाकी जिल्हा संघटना पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेकडून काही शिकणार का +गेल्या वर्षी महाराष्ट्र रणजी संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली ज्यामुळं रणजी संघ मुख्य गटातून खालच्या गटात फेकला गेला. संघ आणि कर्णधारात बरेच बदल केले जात असताना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं प्रशिक्षकाला मात्र कायम ठेवले. सुरेंद्र भावे उच्चशिक्षित अनुभवी आणि ज्ञानी प्रशिक्षक असला तरी सुरेंद्रला गेल्या दोन वर्षांत रणजी संघातल्या खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणं जमलेलं नाही ही सत्य परिस्थिती जाणूनही महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या कारभाऱ्यांनी त्यालाच रणजी संघाचा प्रशिक्षक नेमण्याचा अट्टाहास केला. महाराष्ट्र संघातल्या खेळाडूंना मुख्य स्पर्धेअगोदर अति पावसानं आणि संघटनेतल्या अंतर्गत वादांमुळं यंदाच्या मोसमात खूपच कमी सामने खेळायला मिळाले होते. पुरेसा सामन्याचा सराव झाला नसल्यानं यंदाच्या मोसमात अधिक सावधान राहणं गरजेचं होतं. अपेक्षित काळजी घेतली नाही ज्यानं १९ वर्षांखालच्या संघानं सुरुवातीला सामने सलग गमावले. रणजी संघाला तर हिमाचल आणि जम्मूकश्मीरसारख्या त्यामानानं दुबळ्या संघांसमोर मोठे पराभव स्वीकारावे लागले. +पाणी मानेपर्यंत आलं असतानाही काहीही हालचाल न करणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं अखेर पाणी नाकावरून जायला लागल्यावर उपाययोजना केल्या. इच्छा असूदेत अथवा नसूदेत सुरेंद्र भावेला रणजी संघाच्या प्रशिक्षकपदावरून बाजूला करण्यात आलं तसंच नौशाद शेखला कर्णधारपदावरून हलवलं गेलं. संघातही मोठे बदल केले गेले. या निर्णयांमुळं कामगिरीत बदल झाला असं म्हणणं बरोबर नसलं तरी सत्य हेच आहे की अखेर गेल्या आठवड्यात झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्र रणजी संघानं झारखंड संघाला चांगला खेळ करून पराभूत केलं. +बोन टेस्टचा बोजवारा +काही वर्षांपूर्वी १९ वर्षांखालच्या भारतीय संघाचं सराव शिबिर पुण्यात चालू होतं म्हणून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला भेटायला मी गेलो होतो. त्यावेळी खासगीत बोलताना राहुल द्रविड म्हणाला होता कधीकधी मला लाज वाटते की मला वय चोरून खेळणाऱ्या खेळाडूंसोबत काम करावं लागतं. धडधडीत खोटं वागून किती निर्लज्जपणे वावरतात हे खेळाडू. कमालीच्या सभ्य राहुल द्रविडला वय चोरून वयोगटातलं क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा जाम राग आहे. त्याचा राग योग्य आहे कारण काही वर्षांपूर्वी एका राज्य संघटनेच्या १९ वर्षांखालच्या संघातल्या १५ पैकी १४ जणांचा जन्म सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातला दाखवला गेला होता. सर्वांचे जन्म बरोबर सप्टेंबर महिन्यात आणि तेसुद्धा शेवटच्या आठवड्यात झाले असतील हे अशक्यच आहे. याचाच अर्थ उघड आणि सामूहिक चोरी राजरोसपणे केली जात होती. +अखेर बीसीसीआयनं खेळाडूंच्या खऱ्या वयाचा अंदाज यावा म्हणून बोन टेस्ट करायची मोहीम राबवणं सुरू केलं. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आधिपत्याखाली खेळणाऱ्या खेळाडूंना बोन टेस्ट प्रकाराची मदत होण्यापेक्षा फटकाच जास्त बसतोय. यंदाच्या मोसमात १४ वर्षांखालच्या पुण्यातल्या खेळाडूंना बोन टेस्टचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. सोबतचं टेबल बघा म्हणजे तुम्हाला थोडा अंदाज येईल. कारण खरंच यानं लहान असलेल्या खेळाडूंना बोन टेस्टनं तीन ते चार वर्षं मोठं असल्याचं दाखवलं आहे. तीन बोन टेस्टमध्ये तीन निकाल समोर आले आहेत. सचोटीनं नियम पाळणाऱ्या मुलांना त्यांच्या पालकांना आणि पर्यायानं प्रशिक्षकांना या बोन टेस्ट प्रकाराचा खूप ताप उगाच सहन करावा लागतो आहे. +मोठा नो बॉल +नुकताच बीसीसीआयचा वार्षिक बक्षीस समारंभ पार पडला. समारंभ चांगलाच दिमाखदार झाला तरी त्यात महिला क्रिकेटमधला सर्वोच्च मानाचा म्हणजेच जीवनगौरव पुरस्कार अंजुम चोप्राला दिला गेल्यानं चांगलीच खळबळ उडाली. फक्त बारा कसोटी सामने खेळलेल्या आणि जेमतेम चाळिशी पार केलेल्या अंजुम चोप्राला जीवनगौरव देताना बीसीसीआयनं काय निकष लावले याचं जाणकारांना कोडं पडलं आहे. शुभांगी कुलकर्णी संध्या आगरवाल आणि पूर्णिमा राव या तीन दिग्गज खेळाडूंना डावलून बीसीसीआयनं काय विचारांनी अंजुम चोप्राला सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराकरता रांगेतून पुढं आणलं हे कळत नाहीये. अंजुम चोप्राला सर्वोच्च पुरस्कार देताना बीसीसीआयनं दोन दशकातल्या मोठ्या खेळाडूंना अगदी सहजी मागं टाकलं जो प्रकार महिला क्रिकेटमध्ये पचत नाहीये. हा निर्णय घेताना कोणी काय विचार केला हे कळणं कठीण असलं तरी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली असताना असा मोठा नो बॉल पडणं अपेक्षित नक्कीच नव्हतं. +लेखा��्या सुरुवातीला मी म्हटलं आहे की भारतीय क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट सुचवायची किंवा शिकवायची सोय नाही. याला साधं कारण म्हणजे सगळे क्रिकेट संयोजक आपण करतो ते सर्वोत्तम याची खात्री बाळगून असतात. म्हणून या गोष्टी सुचवताना म्हणावंसं वाटतं तुमचं सगळं बरोबर आहे... फक्त इकडं थोडं लक्ष द्या. + +सुरेंद्र भावे +"" +तुकाराम मुंढेंनी आदेश देताच नागपूरच्या या डाॅनच्या बंगल्यावर चालला बुलडेजर... गुन्हेगारांमध्ये खळबळ + +संतोष आंबेकरने इतवारीत हमालपुऱ्यातील घर अतिक्रमण केलेल्या जागेवर बांधल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी मनपाला पत्रव्यवहार करून पोलिसांनी आंबेकरचे घराचे अतिक्रमन काढण्याचा निर्णय घेतला होता. आज मंगळवारी मनपाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण पथकाला अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज सकाळी अकरा वाजता कारवाईला प्रारंभ झाला होता. +नागपूर कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या इतवारीतील घरावर मनपाच्या अतिक्रमविरोधी पथकाने मंगळवारी कारवाई केली. मनपा प्रशासनाने कारवाई केल्यावे डॉन आंबेकर थेट रस्त्यावर आला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे. सध्या डॉन आंबेकर हा बलात्कार मोक्का खंडणी वसुली आणि जिवे मारण्याची धमकी देणे आणि व्यापाऱ्याचे अपहरण करण्याच्या प्रकरणात मध्यवर्ती कारागृहात आहे. +डॉन संतोष आंबेकरने महाराष्ट्रासह अन्य राज्यात आपली दहशत पसरवित मोठमोठ्या व्यापाऱ्यांकडून कोट्यवधीची खंडणी वसूल केली आहे. आंबेकरच्या टोळीतील प्रत्येक सदस्याकडे पिस्तूल असल्यामुळे तसेच त्याच्यावर अनेक खंडणीचे आणि अपहरणाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याची दिवसेंदिवस हिंमत वाढत होती. आयपीएस अधिकारी नीलेश भरणे आणि पोलिस उपायुक्त गजाजन राजमाने यांनी गुन्हे शाखेचे सूत्र हाती घेताच आंबेकरला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आंबेकरवर आतापर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांची फाईल बाहेर काढत त्याची धिंड काढत न्यायालयात हजर केले होते. +मनपापोलिसांची संयुक्त कारवाई +दुसरीकडे संतोष आंबेकरने इतवारीत हमालपुऱ्यातील घर अतिक्रमण केलेल्या जागेवर बांधल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी मनपाला पत्रव्यवहार करून पोलिसांनी आंबेकरचे घराचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला ���ोता. मंगळवारी मनपाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण पथकाला अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज सकाळी अकरा वाजता कारवाईला प्रारंभ झाला होता. + गरम पाण्याच्या नळाची तोटी तुटून चार विद्यार्थी भाजले +आंबेकरने तीन प्लॉट जोडून मोठा बंगला बांधला होता. त्याचा एक प्लॉट नेहा संतोष आंबेकर हिच्या नावे होता. ज्याचे . चौरस मीटर बांधकाम हे अनधिकृत होते. दुसरा प्लॉट अमरचंद मदनलाल मेहता यांच्या नावे होता. ज्यावर त्याने . चौरस मीटर अनधिकृत निर्माण कार्य केले होते. तिसरा प्लॉट संतोष आंबेकरच्या नावावर होता. त्याचे . चौरस मीटर बांधकाम हे देखील अनधिकृत होते. तिन्ही प्लॉटवर चौरस मिटर . चौरस फुट बांधकाम हे अनधिकृत होते. ज्याच्यावर आज अतिक्रमणविरोधी पथकाने जेसीबी व पोकलेनच्या मदतीने ही कारवाई केली. +म.न.पा.उपायुक्त महेश मोरोणे व पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. + आता महिन्यातून एकदा रुग्णालय व्हिजिट मस्ट...लवकरच निघणार अध्यादेश +गुन्हेगारी जगताला मोठा हादरा +कारवाईदरम्यान लकडगंज पोलिसांचा मोठा फौजताफा तैनात करण्यात आला होता. लकडगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हिरवे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक योगेश चौधरी व म.न.पा.चे सहा.आयुक्त अशोक पाटील प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्यासह त्यांची चमू या कारवाईत सहभागी होती. +कोट्यवधीच्या बंगल्याचा भाग पाडला +डॉन आंबेकर याने राजस्थान पश्चिम बंगाल आणि गुजरात येथील कारागीर आणून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून टोलेजंग बंगला बांधला होता. या बंगल्यात महागडे लाकूड आणि नक्षिकाम केलेले होते. अतिक्रमण विभागाच्या ताफ्याने थेट जेसीबीने बंगला पाडण्यास सुरुवात केल्यानंतर क्षणार्धात टुमदार बंगला भुईसपाट झाला. + बायकोच्या जिवापेक्षा दुचाकी प्यारी... गरीब सासरा कुठून आणणार वारंवार पैसे +इतवारीला छावणीचे स्वरूप +डॉनचा बंगला पाडत असल्याची वार्ता शहरभर पसरल्यामुळे अनेकांनी कारवाई पाहण्यासाठी गर्दी केली. तसेच गुन्हेगारी जगतातील काहींनी गुपचूप कारवाई पाहण्यासाठी हजेरी लावली. तर आंबेकरच्या टोळीतील सदस्यांनीही सकाळपासूनच गर्दी केली होती अशी माहिती आहे. आंबेकरच्या साम्राज्याला खऱ्या अर्थाने बंगला पाडल्यामुळे सुरूंग लावल्याची चर्���ा आहे. + +पिंपरी पालिकेची सलग तीन दिवस मंडईत कारवाई +पिंपरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन करणाऱ्या पिंपरी कॅम्पातील विक्रेत्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग तीन दिवस... +संकटात तुमचा नगरसेवक संपर्कात आहे का +जळगाव जगात कोरोना या संसर्ग आजाराने थैमान घातले असून शहरातही लॉकडाउनमध्ये संपूर्ण शहर थांबलेले आहे. त्यात मेहरुणचा एक रुग्ण कोरोनाग्रस्त... +भीषण ! ना मास्क ना ग्लोव्ज इथं नागरिकांना लॉकडाऊन संपलाय असं वाटतंय बहुदा +मुंबई कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु बोरिवली पश्चिमेकडील... +"" +टाटा सूमो एसटीडी ऑनरोड कीमत डीजल फीचर स्पेसिफिकेशन फोटो +टाटा सूमो एसटीडी +सूमो एसटीडी ओवरव्यू +सूमो एसटीडी रिव्यू +टाटा सूमो एसटीडी के मुख्य स्पेसिफिकेशन +टाटा सूमो एसटीडी के मुख्य फीचर्स +टाटा सूमो एसटीडी के स्पेसिफिकेशन +टाटा सूमो एसटीडी रंग +सूमो एसटीडी फोटो +टाटा सूमो एसटीडी यूजर रिव्यू +"" +युद्ध गुन्ह्याबाबत असद यांच्या विरोधात सबळ पुरावे . +युद्ध गुन्ह्याबाबत असद यांच्या विरोधात सबळ पुरावे +जिनीव्हा सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या विरोधात युद्ध गुन्ह्याच्या संबंधातील सबळ पुरावे उपलब्ध आहेत त्या आधारे त्यांना दोषी ठरवून शिक्षा जाहींर करता येऊ शकते असे संयुक्त राष्ट्रांच्या एका आयोगाने म्हटले आहे. सीरियात नागरीकांवर बळाचा मोठा वापर करून त्यांच्या हत्यांना अध्यक्ष कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी करण्यासाठी संयुक्तराष्ट्रांनी एक आयोग नेमला आहे. +या आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की या संबंधात जी चौकशी करण्यात आली आहे त्यात अध्यक्षांच्या विरोधात सबळ पुरावे उपलब्ध झाले आहे त्या आधारे त्यांना दोषी ठरवले जाऊ शकते. तथापी सीरियातील घटनांबाबत कोणत्याही आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्याची सोय नसल्याने तेथील नागरीकांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे असेही या आयोगाशी संबंधीत काही सदस्यांनी म्हटले आहे. आम्ही सीरियाच्या अध्यक्षांच्या विरोधात अहवाल दिला तरी त्याचा काही परिणाम होण्याची शक्यता नसल्याने आम्हालाच नैराश्य आले आहे असेही आयोगाच्या एका सदस्याने म्हटले आहे. + रोजगार निर्मितीसाठी रिपाइंची पूरक भूमिका! + ��िज्ञानप्रेमींनी अनुभवली समुद्रातील सफर +"" +मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा ... तर महाराष्ट्रात दंगली पेटतील! +... तर महाराष्ट्रात दंगली पेटतील! +खालील बातमी म टा च्या सौजन्याने +मराठी माणसाच्या विरोधात उत्तर भारतीयांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची आणखी विधाने येत राहिली तर माझा मराठी माणूस खवळेल आणि मग महाराष्ट्रात दंगली पेटतील. मात्र याला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. आपण पोकळ धमक्या देत नसून मराठी माणसाला भडकाविणाऱ्या नेत्यांना बेडरूमच्या बाहेर पडणे मुश्किल करून टाकू असेही ते म्हणाले. +काँग्रेसचे खा. संजय निरुपम मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह तसेच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. या सर्व नेत्यांना मराठी नेत्यांनीच आश्रय दिला. निरुपम हा उद्धवच्या गळ्यातला ताईत होता. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच छटपूजा गिरगाव चौपाटीवर नेऊन तिचे स्वरूप मोठे करण्यात आले. कृपाशंकरच्या घरी उद्धव ठाकरे जातात आणि छटपूजेचे स्वागत करणारे शिवसेनेचे होर्डिंगजही लागतात असा टोलाही लगावला. +उत्तर भारतीय नेत्यांनी वेड्यावाकड्या गोष्टी करून दाखवाव्यात असे माझे त्यांना आव्हान आहे मग ते कसे घराबाहेर पडतात ते मी पाहीन असा इशारा त्यांनी दिला. माझ्याविरोधात आग ओकणाऱ्या हिंदी चॅनेल्सवर माझी करडी नजर आहे. मी आग ओकतो आणि हे नेते काय मध ओकतात का माझ्या वाक्यांचा हिंदी चॅनेल्सवाल्यांनी विपर्यास केल्यास त्यांचे कॅमेरे महाराष्ट्रात फिरणार नाहीत याचाही बंदोबस्त मी करेन असे ते म्हणाले. + विनोदकुमार शिरसाठ + +दंगली राडा करणे यातून बाहेर पड़ा नाही तर एक दिवस महाराष्ट्र भारतात खालून पहिला नंबर होइल . भिहर च्या मुख्यमंत्र्या कड़े पहा . कर्नाटक चा अगरबत्ती उद्योग बिहारात वाढवला. +.. +नुसता आरडओरड दमबाजी भाषेचा दुराभिमान करत भाषेचे राजकारण करून तरुणांना बहाकावण्या बरोबर गुप्त ब्लू प्रिंट चे गाजर दाखवत मोकाट सुटण्या पेक्षा बिहारच्या नितीश कुमारचा आदर्श घ्या. उद्योगा मुळे बंगलोर म्हैसूर चा अगरबत्ती उद्योग कामगाराच्या वाढत्या वेतनमानाच्या मागणी मुळे अडचणीत आला . नितीशकुमारांनी हि बाब हेरून आपले तज्ञ अध...िकारी म्हैसूर ला या व्यवसायाच्या अभ्यासास���ठी आणि हा व्यवसाय बिहारला खेचून आणण्यासाठी पाठवले .आणि हा उद्योग बिहार मध्ये उभारला . अगरबत्ती उद्योग हा परंपरेने म्हैसूरचा म्हणून ओळखला जातो. पण गेल्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने कर्नाटकातला हा उद्योग बिहारमध्ये स्थलांतरित झाला. अगरबत्ती बनवण्यासाठी आवश्यक कोळसा मिश्रित मसाला वळलेल्या बांबूच्या काडय़ा आता बिहारमधून येतात. आज देशविदेशातल्या अगरबत्ती काडीची मोठी गरज बिहार भागवतो आहे. या कुटिरोद्योगाच्या आधारे बिहारमधल्या गया मुंगेर भागलपूर या भागांतली सहा लाख कुटुंबं आणि ५०० च्यावर व्यापारी या उद्योगावर उपजीविका करीत आहेत. +पवारसाहेबांच्या कृपने मिळालेलं मंत्रिपद सांभाळा ... +राज आझमी यांची वक्तव्ये तपासणार आर आर आबा ... +आवरा आता राज ठाकरेंचा इशारा +"" +मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज मे शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत नाराज होते. शिवसेनाभाजपच्या व्यासपीठावर उपस्थित राहून त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी क्षीरसागर +मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज मे शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत नाराज होते. शिवसेनाभाजपच्या व्यासपीठावर उपस्थित राहून त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामाही सुपूर्द केला. त्यावेळी त्यांनी टीव्ही मराठीशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकण्यामागचे कारणही सांगितले. +राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याला अनेक कारणे आहेत. पक्ष वाढवण्यासाठी निष्ठेने ताकदीने मेहनत घेतली. जिल्ह्यात सहा आमदार आहेत त्यापैकी आमदार निवडून आणले. गेल्या काही वर्षांपासून पक्षात कोंडी घुसमट अवमूल्यन होणं हे सातत्याने घडत गेले. आम्ही संयमाने वाट पाहिली की यात काही दुरुस्ती होईल सुधारणा होईल. पण दुर्दैवाने त्या गोष्टी झाल्या नाहीत आणि शेवटी कार्यकर्त्यांचा संयम किती काळापर्यंत टिकेल हे सांगता येत नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह होता भुमीका स्पष्ट करा आणि हि भूमिका मला घ्यावी लागली. असे कारण जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडण्यामागे असल्याचे सांगितले. +मी शरद पवार यांना माझी घुसमट सांगण्याचा प्रयत्न केला. अशी स्थिती अनेक जिल्ह्यात घडते आहे दुरुस्ती होईल अशी अपेक्षा होती पण तशा गोष्टी काही घडल्या नाहीत. मला भलं बरं कोणाला बोलायचे नाही. कलगीतुरा करायचा नाही. ज्या व्यापक गोष्टी आहेत त्या विशद केल्या. असेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले. +तसेच आताच नाही तर लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकार सत्तेत यावे नुसतं राष्ट्रवादी नव्हे तर राष्ट्रवाद जो पक्ष हातात घेऊन चालतो त्यांच्यासोबत राहावे ही जाहीर भूमिका घेतली होती. असेही क्षीरसागर म्हणाले. +वाचा निकालाच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीत भूकंप जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश +राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले कुणा व्यक्तीच्या येण्या किंवा जाण्याने माझ्यावर काही फरक पडणार नव्हता. ला मोदी लाटेत बीडमध्ये मी एकटा निवडून आलो. त्यामुळे कुणी आले गेले कुणाला महत्व द्यायचे हा नेतृत्वाचा प्रश्न असतो. शेवटी जुन्यानव्याचा बॅलन्स करणे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे सर्वांना त्यांच्या मगदुलाप्रमाणे स्थान देणं हे पक्षाचे काम असते. +जातविरहित राजकारण हा शिवसेना गाभा आहे. कामालागुणाला प्राधान्य दिलेला शब्द पाळणे हे मी पाहिले आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे क्षीरसागर म्हणाले. तसेच मी कुठल्या अटींवर प्रवेश केलेला नाही. कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे असेही त्यांनी नमूद केले. +आमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. त्यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्याना नेहमीच भेटतो. विकासकामांमध्ये मुख्यमंत्र्यानी आम्हला साथ दिली आहे असे क्षीरसागर म्हणाले. +जयदत्त क्षीरसागर हे बीडमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या केसरबाई क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. जयदत्त क्षीरसागर हे काँग्रेसमध्ये होते. नंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादीत आले. राष्ट���रवादीत एक ओबीसी चेहरा आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीस तोड म्हणून राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिमंडळात अनेकदा संधी दिली. देशासह राज्यात भाजपची लाट असताना बीड जिल्ह्यातून ते राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक विजयी झाले होते. जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सर्वात जास्त शिक्षण संस्था आहेत. बीड धारूर माजलगाव आणि शिरूर तालुक्यात जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती बीड नगरपालिका पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था क्षीरसागर यांच्या ताब्यात आहेत. +"" +मराठीहिन्दी होममहाराष्ट्रदेशविदेशग्लोबल महाराष्ट्रअर्थक्रीडासंपादकीयसिनेमॅजिकप्रगती फास्टलाइफस्टाइलइन्फोटेकभविष्यहसा लेकोफोटोगॅलरीव्हिडिओमुंबईठाणेपुणेकोल्हापूरनाशिकअहमदनगरजळगावऔरंगाबाद नागपूरशोकेसब्लॉगफीडबैकप्रॉपर्टीमहाराष्ट्र मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर अहमदनगर नाशिक जळगाव नागपूर बातम्यामनोरंजनक्रीडाअर्थव्हिडिओग्राफिक्ससिटीझन रिपोर्टर ब्युटी पेजेंट्स कर्मचाऱ्यांना कार घराचं मिळालं द.. मीच निवडणूक जिंगणारः डोनाल्ड ट्रम्प हिलरी क्लिंटन आणि मिशे ओबामा यांच.. पावसामुळे न्यूयॉर्कच्या विमानतळाव.. ट्रम्पची पुन्हा हिलरी क्लिंटनवर ट.. मोसूलः इराकी सैन्यांकडून आयएस शोध.. विराट कोहलीकडून भारतीय जवानांना द.. वर धुमश्चक्री पाकच्या ३ चौक्य..नाशिक धुळे नाशिक +आपण इथे आहात होम महाराष्ट्र नाशिक द्वारका परिसरातील कम्युनिकेशन विस्कळीत द्वारका परिसरातील कम्युनिकेशन विस्कळीत + . म. टा. प्रतिनिधी नाशिक मुंबईआग्रा हायवेच्या रुंदीकरणात द्वारका येथे होत असलेल्या भुयारी मार्गाच्या कामाअंतर्गत भारत संचार निगम लिमिटेडच्या बीएसएनएल केबल्स तुटल्यामुळे परिसरातील कम्युनिकेशन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. याचा मोठा फटका लँडलाइन मोबाइल आणि ब्रॉडबॅण्ड ग्राहकांसह बँक आणि एटीएम केंद्रांनाही बसला. द्वारका येथे उड्डाणपुलासह भुयारी मार्गाचे काम सध्या गतीने सुरू आहे. त्यातच याठिकाणी मोठी वाहतूक असल्याने या कामात अडचणी येत आहेत. भुयारी मार्गाच्या कामासाठी राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाने न्हाई बीएसएनएल महापालिका एमएसईबी आदिंना पत्र दे��न याठिकाणी असलेल्या त्यांच्या केबल्स तसेच पाइपलाइन्स काढून टाकण्याचे स्थलांतरित करण्याचे सूचित केले आहे. मात्र सोमवारी याठिकाणी जेसीबी मशिनद्वारे खोदण्याचे काम सुरू होते. यावेळी बीएसएनएलच्या केबल्स तुटल्याने द्वारका परिसरातील काठे गल्ली टाकळी रोड तिगरानिया कॉर्नर आदि भागांतील लँडलाइन ब्रॉडबॅण्ड मोबाइल टॉवर्स बँकांच्या ऑनलाइन सेवा एटीएम आदि सेवांवर त्याचा मोठा परिणाम झाला. दुपारपासून संध्याकाळपर्यंत या सर्व सेवा विस्कळीत होत्या. त्याचा मोठा फटका परिसरातील रहिवाशांसह ग्राहकांना बसला. या केबल्स स्थलांतरित करून सेवा सुरू करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान बीएसएनएलने न्हाईचे ऑफिस गाठत पूर्वसूचना न दिल्याची तक्रार केली आहे. आर्थिक नुकसानाची भरपाई देण्याचीही मागणी केली आहे. मात्र यासंदर्भात न्हाईच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता यापूर्वीच बीएसएनएल एमएसईबी महापालिका यांना स्थायी आदेश स्टॅँडिंग इन्स्ट्रक्शन्स देण्यात आले आहेत. मात्र त्यांनी केबल स्थलांतरित न केल्याने आज त्या तुटल्याची घटना घडली आहे. मुळात निर्धारित वेळेपेक्षा हायवेचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे दिवसरात्र काम करून हे काम पूर्ण केले जात आहे. द्वारका येथील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे अत्यंत क्लिष्ट काम पाहता सर्वच विभागांनी सहकार्य करणेचे गरजेचे आहे असेही न्हाईच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा तुमची प्रतिक्रियासर्वाधिक पाहिलेले व्हिडिओदिल्लीतील मन हादरवणारा अपघातरितेशजेनेलियाचा मुलासह ट्रेनने प्रवासपाहा माटुंग्याची कंदील गल्लीपाहाक्वांटिको२ मध्ये प्रियांका चोप्राचा हॉट अवतार. + टाटाचे समभाग घसरलेअमूल गर्लची पन्नाशीवेश्या व्यवसाय करणाऱ्या मॉडेलला पकडले + दिवाळीला द्या जरा हटके गिफ्टजीवनमृत्यूमधील अंतर फक्त १४ इंचकात्रज प्राणिसंग्रहालयाला हाय अॅलर्टएमआयएम पालिकांच्या रिंगणातशस्त्रास्त्र विक्रेत्यासाठी लूक आऊट नोटीस + आता आधीसारखा जोश राहिला नाही! धोनीआज उद्या एक्स्प्रेस वेवर गोल्डन अवर्सफटाक्यांमुळे हृदयविकाराचा धोका +महाराष्ट्र बातम्याऐ दिल...विरोधात कल्याणात निदर्शनेम��ाठा मोर्चे फडणवीसांविरोधात नाहीतः गडकरीअविश्वासानंतरही नवी मुंबई आयुक्तपदी मुंढेचमहाराष्ट्रातही लवकरच जेल टुरिझम!किल्ला बनवताना शॉक लागून मुलाचा मृत्यूनाशिक बातम्याफसवणूक प्रकरणात कोणाचीही गय नाहीइच्छुकांचा सोशल उतावळेपणा!उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा डॉ. धोंडगेंना पुरस्कारप्रकाशयात्रा आठवणींची कार्यक्रम आजलोकाश्रय मिळाला तरच मराठी भाषा टिकेल एक नजर बातम्यांवर महाराष्ट्र देश विदेश ग्लोबल महाराष्ट्र अर्थ क्रीडा संपादकीय सिनेमॅजिक प्रगती फास्ट लाइफस्टाइल इन्फोटेक भविष्य हसा लेको फोटोगॅलरी व्हिडिओनियमित कनेक्टेड राहामहाराष्ट्र टाइम्स अॅपसोबतआमच्या इतर साइट्स +"" +चौकाच्या मधोमध ठेवला कठडा + +चौकाच्या मधोमध ठेवला कठडा + +डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी चौकाच्या मध्यभागी लोखंडाचा बॅरीकेड ठेवण्यात आला आहे. एका खड्ड्यावर हा बॅरीकेड ठेवण्यात आला आहे. या चौकात पथदिव्यांचा प्रकाश मंद असतो. त्यामुळे एखादे भरधाव वाहन या बॅरीकेडवर आदळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैभव मायी +"" +काठमाडौं मोडेल स्कुलय् हुलाप्याखं धेँधेँबल्लाः क्वचाल लहना मिडिया +काठमाडौं मोडेल स्कुलय् हुलाप्याखं धेँधेँबल्लाः क्वचाल +सिल्लागा द्धितिया ११४० फ्रेअजरी ११ २०२० नृपेन्द्रलाल श्रेष्ठ +काठमाडौं मोडेल स्कुलया ब्वमि मस्तय् दथुइ हुला प्याखं धेँधेँबल्लाः कासा जुगु दु काठमाडौं मोडेल ओपन डान्स कम्पिटीशन २०७६ या नामं जुगु उगु धेँधेँ बल्लाःकासाय् अनया हे ब्वनेकुथिं अन ब्वनाच्वंपिं मस्तय् शैक्षिक क्षमताया लिसेलिसें इमिगु हे क्षमता न्ह्यब्बइगु कथंया हुलाप्याखं धेँधेँबल्लाः जूगु खः +ज्याझ्वलय् ब्वनेकुथिया निर्देशक राजेन्द्र महर्जनंसभापतित्वय् न्ह्याःगु खः ज्याझ्वलय् चर्यानृत्य गुरू चन्द्रमान मुनिकार मूपाहाँ कथं झायादीगु उगु ज्याझ्वलय् विशेष पाहाँ जामनं गुभाजुया निर्देशक रवि साय्मि झायादीगु खः +१ तगिंनिसें ९ तगिंतकया ब्वमिपिनि दथुइ जूगु खः कासाय् १ व २ तगिंया ब्वमिपिन्त छगू ब्वः ३ निसें ५ तक निगु ब्वः व ६ निसें ९ तक यानां स्वब्वय् जुगु कासाय् न्हापांगु ब्वय् निर्वेश श्रेष्ठं त्याकेत ताःलाःगु खः फस्ट रनर अप श्रिमिला महर्जन व सेकेण्ड रनरअपया उपाधी त्याकेत सविज्ञा श्रेष्ठ तालगु खः अथेहे निगूगु ब्वय् आकृति गुरूङ्गं धेँधेँबल्लाःया उपाधि त्याकेत ताःलाःगु खःसा फस्ट रनर अप व सेकेण्ड रनर अपया उपाधि छसि आकृति गुरूङ् व भावना आलेमगरं त्याकेत ताःलागु खः +स्वंगूगु ब्वया धेँधेँबल्लाः तसकं प्रतिस्पर्धात्मक जूगु खः उगु ब्वया कासाय् दृष्टि महर्जन त्याकेत तालाःगु खः फस्ट रनर अप जरिना मोक्तान व सेकेण्ड रनर अपया उपाधि असिम बोगटीं त्याकेत तालागु खः उगु ज्याझ्वलय् कलाकारपिं रूपेन्द्र श्रेष्ठ रेश्मी महर्जन व कोरियोग्राफर रिना महर्जन निर्णायकया जुयादिगु खः +कासाय् ताकेत तालाःपिन्त ब्वनेकुथिया प्रिन्सिपल भाजु रविन महर्जनं दसिपा मूपाहाँ मुनिकार व विशेष पाहाँ रवि साय्मिं ट्रफि लःल्हाना दीगु खः अथेहे ब्वनेकुथिया नेपाली विषयया स्यनामि हरिकुमार पौडेलं कासाय् त्याःपिन्त नगद पुरस्कार लःल्हाःनादिगु खः +"" +च्या च्या अहवालानुसार भारताचा मानवी विकास निर्देशांकानुसार जागतिक क्रमांक आहे. + . च्या च्या अहवालानुसार भारताचा मानवी विकास निर्देशांकानुसार जागतिक क्रमांक आहे. . . . . . + . च्या च्या अहवालानुसार भारताचा मानवी विकास निर्देशांकानुसार जागतिक क्रमांक आहे. . . . . . +"" +शेतकरी कुटुंबातील अश्विनीची भरारी + +बारड ता. मुदखेड येथील अश्विनी धोंडिबा आठवले हिने ओरल मेडिसीन अॅण्ड रेडिओलाॅजी या कठीण विषयात राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला असल्याने सुवर्णपदक बहाल करण्यात आले असून वैद्यकीय क्षेत्रात गुणवत्तेचा ठसा उमटवून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. +ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गातील अश्विनी धोंडिबा आठवले हिने डाॅक्टर बनण्याचा दृढ निश्चय केला होता. मुंबई येथील शासकीय डेंटल काॅलेजमध्ये प्रवेश मिळावून तिने बीडीएस पदवी संपादित केली आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकअंतर्गत दरवर्षी दंतरोग महाविद्यालयाअंतर्गत कठीण विषयात राज्यातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल प्रदान केले जाते. +या वर्षीच्या सुवर्णपदकासाठी तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. शेवटच्या वर्षात ओरल मेडिसीन अॅण्ड रेडिओलाॅजी या विषयात राज्यातील सर्व दंतरोग काॅलेजमधून गुण मिळवून अश्विनी आठवले हिते प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. +भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांच्या ह���्ते सुवर्णपदक सन्मानपत्र देऊन डाॅ. अश्विनी धोंडिबा आठवले हिचा गौरव करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब शेतकरी कुटुंबातील डाॅ. अश्विनी आठवले हिला सुवर्णपदक मिळाल्याने सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. +"" +शिवसैनिकांची हत्या काँग्रेसराष्ट्रवादी भाजपच्या संगनमताने ! अहमदनगर + शिवसैनिकांची हत्या काँग्रेसराष्ट्रवादी भाजपच्या संगनमताने ! +शिवसैनिकांची हत्या काँग्रेसराष्ट्रवादी भाजपच्या संगनमताने ! + +अहमदनगर लाईव्ह.कॉम केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या काँग्रेस राष्ट्रवादी व भाजपच्या संगनमताने झाली असा आरोप शिवसेनेचे नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केला. शिवसेनेचे उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांचा दशक्रिया विधी आटोपल्यानंतर शिंदे पत्रकार परिषदेत बोलत होते. +राज्यमंत्री दादा भुसे अनिल राठोड आमदार विजय आैटी महापौर सुरेखा कदम संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे रावसाहेब खेवरे यावेळी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. पीडित कुटुंबीयांमागे शिवसेना खंबीरपणे उभी आहे. +शिवसैनिकांवर दाखल झालेला ३०८ कलम मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे.पदाधिकाऱ्यांच्या हत्येनंतर शिवसैनिकांनी भावना व्यक्त केल्या ती दंगल नव्हती असे ते म्हणाले. +तत्पूर्वी शिंदे यांनी कोतकर व ठुबे कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिवसेना ही एक कुटुंब आहे. या कुटुंबातील सदस्यावर हल्ला म्हणजे शिवसेनेवर हल्ला आहे असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी कोतकर व ठुबे यांच्या पत्नीने मंत्र्यांसमोर आक्रोश केला. +शिवसैनिकांची हत्या काँग्रेसराष्ट्रवादी भाजपच्या संगनमताने ! +"" +भाज्यांचे दर कडाडले असून ग्राहक हैराण झाले आहेत. + +मार्केटमध्ये भाज्यांचे भाव घसरले व्यापारी शेतकरी हवालदिल +उठाव कमी असल्याने भाजीपाल्याच्या २५ गाड्या निव्वळ उभ्या आहेत. + +भाजीपाल्याचे दर कोसळलेत टोमेटोला कवडीमोल भाव +सध्या सर्वत्र भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलीये. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव कोसळलेत. + +.. म्हणून कड���डले भाज्यांंचे दर +राज्यभरात सध्या उष्णतेचा तडाखा सुरु असून त्याचा परीणाम भाजीपाल्यावर होऊ लागला आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळेही शेतकयांनी भाजीपाल्याचं उत्पादन कमी घेतलं आहे. त्याचा परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत दिसून आला. एरवी सरासरी भाजीपाल्याच्या गाड्यांची होणारी आवक घटून आता गाड्यांवर आली आहे. यामुळे भाज्यांचे भाव सरासरी ते टक्क्यांनी वाढले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात अशी परिस्थिती असल्याचं व्यापायांनी सांगितलंय + +दिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे दर कडाडले + + + +आवक वाढल्याने भाज्यांचे दर गडगडले +आवक वाढल्याने सध्या भाज्यांचे दर गडगडले आहेत.. फळभाज्यांचे दर घसरले असले तरी पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पाहुया सध्या नवी मुंबई मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत.. + +नवी मुंबई भाज्यांच्या किमतीत घसरण + +भाज्यांचे दर गगणाला गृहिणींचं बजेट कोलमडलं +जून महिना अर्धा सरला असला तरी मान्सून काहीसा लांबलाय आणि भाज्यांची आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलीय. बहुतांश भाजांनी शंभरी पार केल्यामुळे गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडलंय. + +मुंबईत भाजीचे दर गगनाला भिडलेत +ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरसरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत. + +ऐन सणासुदीत महागाईचे चटके भाज्या कडाडल्या +डॉलरच्या तुलनेत रुपयाने तळ गाठल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. वाढत्या महागाईमुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारालही महागाईने उच्चांक गाठला आहे. + +मुंबईत येथे मिळणार स्वस्त भाजी +मुंबईतील किरोकोळ भाजी विक्रेत्यांनी भाज्यांचे अव्वाच्या सव्वा दर वाढवल्यानंतर आता राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईभर १०० भाजी विक्री केंद्रं राज्य सरकारतर्फे सुरू केली जाणार आहेत. +"" +भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प +पडघम राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प भारत अमेरिका +भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या जवळपास दशकभराच्या काळात बरीच सुधारणा होत गेली आहे. विशेषतः अलीकडच्या काळात भारतअमेरिका संबंध नव्या उंचीवर गेलेले पाहायला मिळाले आहेत. यामध्ये संरक्षण किंवा सामरीक संबंधांबाबतचा आलेख हा चढता राहिलेला आहे. याचे कारण भारताची बदलत चाललेली आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका आणि त्याचबरोबर आशियातील सत्तासमतोलाच्या वर्चस्वाच्या राजकारणासाठी अमेरिकेला असणारी भारताची गरज हे आहे. त्यातूनच अमेरिकेने भारताला संरक्षणक्षेत्रातील संवेदनशील तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासही तयारी दर्शवली. संरक्षण संबंधांमध्ये सुधारणा होत चाललेली असताना व्यापारी संबंधांबाबत मात्र एक नकारात्मक घटना नुकतीच घडली आहे. +ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच जनरलाइज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरन्सेस जीएसपी पद्धतीनुसार भारताला दिलेला प्राधान्यक्रम व प्रवेश काढून घेण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. याचा काही अंशी फटका भारताला बसणार आहे. अमेरिकेप्रमाणे भारत आयात शुल्कमाफी किंवा कपात करत नसल्याचे सांगत ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेच्या काँग्रेसने मान्यता दिल्यास एक मेपासून जीएसपीअंतर्गत भारताने निर्यात केलेल्या वस्तूंवरील करसवलत रद्द होणार आहे. कालपरवापर्यंत पाकिस्तान प्रश्नाबाबत भारताच्या पाठीशी उभे राहणाऱ्या ट्रम्प यांनी अचानक हा निर्णय का घेतला तो कितपत योग्य आहे भारताला याचा काय फटका बसणार आहे भारत यासंदर्भात कोणती भूमिका घेऊ शकतो सर्वप्रथम जीएसपी पद्धतीविषयी. +१९७० च्या दशकामध्ये शीतयुद्धाच्या राजकारणाचा भाग म्हणून विकसनशील व गरीब देशांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी अमेरिकेने या पद्धतीची सुरुवात केली. १९७६ मध्ये सुरू झालेल्या या पद्धतीनुसार विकसनशील देशांमधील उत्पादकांकडून आयात केल्या जाणाऱ्या मालावर अमेरिकेने आयात करात सवलत देऊ केली. आतापर्यंत १२९ देशांना जवळपास ४८०० वस्तूंवर या सवलतीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मांस मच्छी हस्तशिल्प आणि अन्य कृषीउत्पादनांचा समावेश आहे. अमेरिका ब्रिटनसह युरोपियन महासंघाकडूनही जीएसपी अंतर्गत अशा मालाची आयात केली जाते. विकसनशील देशांची निर्यात वाढवण्यासाठी जीएसपी पद्धत प्रभावी ठरत आली आहे. भारताचा��� विचार केला तर आपल्या देशातून निर्यात होणाऱ्या हातमाग गारमेंट्स चामडी उत्पादने सेंद्रीय रसायने सोन्याचे दागिने अशा जवळपास ५००० वस्तूंवर ही सवलत मिळते. ट्रम्प यांचा हा निर्णय अमलात आली तर ही सवलत बंद होणार आहे. +भारताला का वगळले +गेल्या काही महिन्यांपासून चीनबरोबर अमेरिकेचे व्यापारयुद्ध सुरू असताना अचानक ट्रम्प यांनी भारताविरुद्ध असे पाऊल का उचलले याची मीमांसा करणे आवश्यक आहे. भारत आणि अमेरिका यांच्यामधील व्यापारतूट मोठी आहे. दोन्ही देशांतील व्यापार ८०९० अब्ज डॉलर्स इतका असला तर त्यात २१ अब्ज डॉलर्सची व्यापारतूट आहे. ही तूट भारताच्या पक्षातील आहे. ती कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार भारत अमेरिकेला अनेक वस्तू निर्यात करतो पण त्यावर अमेरिकेमध्ये आयात कर खूपच कमी आहे. पण अमेरिकेच्या ज्या वस्तू भारतात विकल्या जातात त्यावर आयातशुल्क अधिक असते. यामुळेच आजवर ही व्यापार तूट कमी झालेली नाही. आता अमेरिकेला ती कमी करायची आहे. +दुसरा मुद्दा असा की अमेरिकेला आजही भारतीय बाजारपेठेत म्हणावा तसा शिरकाव करता येत नाहीये. कारण भारताने काही निर्बंध घातले आहेत. शिवाय भारत आयातीवर मोठ्या प्रमाणात करही आकारत आहे. याबाबत अमेरिका विशेषतः ट्रम्प नेहमीच नाराजी दर्शवत आले आहेत. ट्रम्प यासंदर्भात नेहमी एक उदाहरण देतात. ते म्हणतात हार्ले डेव्हिडसन बाईक आम्ही भारतात विकतो तेव्हा त्यावर भारत १०० टक्के आयातशुल्क आकारतो. पण भारताची रॉयल एनफिल्ड अमेरिकेत विकली जाते तेव्हा अमेरिकेत त्यावर काहीच कर लावला जात नाही किंवा अत्यंत कमी कर आकारला जातो. स्वाभाविकपणे या सर्वांत भारताला खूप मोठा फायदा होतो आहे आणि अमेरिकेला तोटा होतो आहे. आजघडीला ११ देशांची अमेरिकेच्या व्यापारात तूट आहे. त्यापैकी एक भारतही आहे. त्यामुळे भारतातील बाजारपेठेत शिरकाव करता यावा आयातशुल्कही कमी आकारावे या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठीच भारताला जनरलायज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरन्सेसमधून वगळण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. +ट्रम्प यांचे काय चुकतेय +१ पहिली गोष्ट म्हणजे जीएसपी आणि व्यापारतूट यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. जीएसपी प्रणाली ही राजकीय कारणांसाठी तयार करण्यात आलेली आहे. त्यातून भारताला वगळले तरीही व्या���ारतूट कमी होणार नाही. भारत अमेरिकेला ४८ अब्ज डॉलर्सची निर्यात करतो. त्यापैकी केवळ ५.६ डॉलर्स इतकीच म्हणजे २५ टक्के निर्यात जीएसपी प्रणाली अंतर्गत होते. यातून भारताला १३०० कोटी रुपये आयातशुल्काचा फायदा होतो. या निर्यातीवर शुल्क वाढवले तरी परिस्थिती फारशी बदलणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही व्यवस्था अमेरिकेत काही उत्पादने कोणत्याही शुल्काशिवाय येण्यासाठी तयार केली आहे. त्या व्यवस्थेचा एखाद्या देशाविरोधात वापर करता येणार नाही. तसेच व्यापारतूट कमी करण्यासाठी किंवा बाजारात शिरकाव करण्यासाठी त्याचा वापर करता येणार नाही. पण ट्रम्प दोन चुकीच्या गोष्टींची तुलना करत आहेत. +२ भारत या व्यवस्थेअंतर्गत ज्या वस्तू अमेरिकेला देते तो कच्चा माल आहे. त्यावर अमेरिकेत प्रक्रिया करून तो माल तिसऱ्या देशाला जास्त किमतीला विकला जातो. त्यातून अमेरिकेलाही फायदा होतच आहे. त्यातून अमेरिकेत नोकऱ्या निर्माण होत आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांना फायदा होत आहे. ही सवलत काढून घेतल्यास या कंपन्यांच्या आणि अमेरिकेच्या नफ्यावरही परिणाम होणार आहे. +३ अमेरिका आणि भारत जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य आहेत. भारताने जकात शुल्कात शिथिलता आणली आणि काही उत्पादनांसाठी सवलत दिली तर ते फक्त अमेरिकेसाठी करता येणार नाही. जागतिक व्यापार संघटनेच्या प्रत्येक सदस्य देशासाठी ते करावे लागेल. कारण भारताने मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा केवळ अमेरिकेला दिलेला नाही तर इतर देशांनाही दिला आहे. तसेच यासंदर्भातील निर्णय जागतिक व्यापार संघटनाच घेते. पण ट्रम्प या गोष्टी विसरत आहेत. +४ व्यापारासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प भारत आणि चीनची तुलना करत आहेत. पण ती अयोग्य आहे. चीनबरोबरची अमेरिकेची व्यापार तूट ही १०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. परंतु भारताबरोबरची व्यापारतूट ही २१ अब्ज डॉलर्स आहे. त्यामुळे ही तुलनाच चुकीची आहे. तसेच चीनचा न्याय अमेरिकेला भारताला लावता येणार नाही. कारण चीन हा अमेरिकेचा शत्रू आणि भारत हा मित्र देश आहे. त्यामुळे दोन्ही देशांना एकाच तराजूमध्ये तोलणे चुकीचे आहे. +दबावाखाली ट्रम्प +या चुकीच्या आकलनापलीकडे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अमेरिकेत लॉबी सिस्टिम खूप मजबूत आहे. विविध वर्गांच्या तिथे लॉबी आहेत. त्यातील व्यापारी लॉबी खूप प्रभावी आहे. ती सातत्याने आपला फायदा पाहात असते. या व्यापार लॉबीचा ट्रम्प यांच्यावर प्रचंड दबाव आहे. ते केवळ अमेरिकेचा फायदा पाहतात. इतर देशांबाबत ते विचार करत नाहीत. चीनबरोबरचे व्यापार युद्धही अमेरिकेला याच लॉबीच्या दबावामुळे करावे लागले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला दिशा ही लॉबी सिस्टिम देत असते. या व्यवस्थेचा दबाव आल्यामुळेच ट्रम्प यांनी भारताला या सवलतीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. +भारताचे नुकसान किती +अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताचे फारसे नुकसान होणार नाही. भारत जितक्या वस्तू निर्यात करतो त्या निर्यातीपैकी २० टक्के वस्तू या प्रणाली अंतर्गत येतात. या प्रणालीतून भारताला बाहेर काढले तर त्या २० टक्के वस्तूंवर आयात शुल्क लावले जाईल. त्यामुळे भारताचे फारसे नुकसान होणार नाही. पण तरीही या सर्वांना प्रतीकात्मक महत्त्व आहे. भारताविरोधात कारवाई केली तर संरक्षण क्षेत्रामध्ये भारत अमेरिकेकडून जी शस्त्रास्त्र विमाने खरेदी करतो आहे त्यावर भविष्यात भारत कडक धोरण अवलंबू शकतो. अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे घेण्याऐवजी फ्रान्सकडूनही घेऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयामुळे आज भारताचे १० टक्के नुकसान होईल पण भारताने ठरवले तर आपण अमेरिकेचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान करू शकतो. +कायदेशीर मार्गाची उपलब्धता +जागतिक व्यापार संघटनेची डिस्प्युट सेटलमेंट किंवा तंटा निवारण यंत्रणा आहे. भारत आणि अमेरिका हे दोन्ही जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य असल्याने कोणत्याही देशाला इतर देशांबरोबर अचानक शुल्क वाढवण्याचा निर्णय या संघटनेच्या परवानगीशिवाय घेता येत नाही. त्यामुळे अमेरिकेच्या निर्णयाविरोधात भारत दाद मागू शकतो. तथापि सध्या अमेरिकेच्या असहकार्यामुळे जागतिक व्यापार संघटनादेखील मोडकळीला आली आहे. त्यामुळे भारताला तिकडूनही फारशी आशा नाही. +अशा वेळी भारताला अमेरिकेतील आपली लॉबी सिस्टिम वापरावी लागेल. आज अमेरिकेत १६ लाख भारतीय स्थायिक झालेले आहेत. याखेरीज भारताला सहानुभूती देणारे अनेक लोक अमेरिकन काँग्रेसमध्ये आहेत. या सर्वांकरवी दबाव आणून ट्रम्प यांना हा निर्णय घेण्यापासून परावृत्त केले पाहिजे. अन्यथा भविष्यातही ते भारतविरोधी निर्णय घेऊ शकतात. भारताकडे अजूनही चर्चेसाठी ६० दिवस आहेत. या काळात भारताकडून होणाऱ्या प्रयत्नांना यश मिळेल आणि अमेरिका हा निर्णय बदलेल अशी अपेक्षा आहे. +"" +विक्रांतवर शिवस्मारक उभारावं! +विक्रांतवर शिवस्मारक उभारावं! + + मे नौदलातून निवृत्त झालेल्या आणि भंगारात काढण्यात आलेल्या आयएनएस विक्रांत या युध्दनौकेवरच छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रस्तावित स्मारक करावे असं मत शिल्पकार प्रभाकर कोल्हटकर यांनी व्यक्त केले आहे. गुजरातमधल्या वल्लभभाई पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार म्हणून प्रभाकर कोल्हटकर प्रकाशझोतात आहेत. +अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी हजारो कोटी रुपये खर्च होणार आहे. तर दुसरीकडे नौदलाने आयएनएस विक्रांत ही युध्दनौका भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. +याविषयी प्रभाकर कोल्हटकर यांनी शिवस्मारक उभारलं तर विक्रांतला वाचवता येईल असं मत मांडलं आहे. त्यामुळे या युध्दनौकेचे जतनही होईल आणि शिवाजी महाराजांचे स्मारकही उभारता येईल असे त्यांनी म्हटले आहे. यातून दोन्ही उद्दीष्ट साध्य करता येतील असेही त्यांनी सांगितले. समुद्र किनार्यांवरून येणार्या इंग्रजांना रोखण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं होतं त्यामुळे विक्रांतवर त्यांचं स्मारक करणं योग्य ठरेल असंही मत कोल्हटकर यांनी व्यक्त केलं आहे. + च्या युद्धात विक्रांत विक्रांत लिलाव प्रभाकर कोल्हटकरभाजपलिलाव +"" +वाहतूक सेवेचा वेग मंदावला विमान सेवा मिनिटे उशिराने + +वाहतूक सेवेचा वेग मंदावला विमान सेवा मिनिटे उशिराने +मुसळधार पावसामुळे पाणी साचणारी ठिकाणे मध्य रेल्वेने शोधली आहेत. तिथे पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मि.मी. पावसात रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला. +मुंबई मुसळधार पावसामुळे रेल्वे रस्ते आणि हवाई वाहतुकीचा वेग मंदावला. विमानांचे उड्डाण आणि लॅण्डिंग ते मिनिटे उशिराने सुरू होते. मध्य रेल्वेवरील सायन कुर्ला आदी ठिकाणी रुळांवर पाणी साचले होते तर कांजूरमार्ग परिसरात रुळावर झाड पडल्याने आणि विक्रोळी घाटकोपरदरम्यान पालिकेच्या भिंतीचा भाग रुळावर कोसळल्याने मध्य रेल्वे ते मिनिटे उशिराने धावत होती. +कांजूरमार्ग स्थानकात पहाटे रुळावर झाड कोसळले आणि विक्रोळी ते घाटकोपरदरम्यान पहाटे वाजता पालिकेच्या भिंतीचा भाग रुळावर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी रुळांवर कोसळलेल्या भिंतीच्या मातीचा ढिगारा तत्काळ हटवला मात्र या घटनेमुळे डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आली होती. तसेच पालिकेला झाड कापण्यासाठी मिनिटांचा ब्लॉक देण्यात आला होता. +अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डी. के. शर्मा नियंत्रण कक्षात स्वतः आढावा घेत होते. झाड पडल्यामुळे आणि भिंत कोसळल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ते मिनिटे उशिराने सुरू होती मात्र कोणतीही गाडी रद्द करण्यात आली नाही असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. +मध्य रेल्वेची खबरदारी +सलग दोन तास पाऊस सुरू राहिल्यास पादचारी पुलांवरील गर्दीवर नियंत्रण मिळण्यासाठी आरपीएफचे स्थानकांतील प्रभारी तैनात राहतील अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली. +"" +संजय राऊत यांच्या वक्तव्यात तथ्य नाही सुप्रिया सुळे + +संजय राऊत यांच्या वक्तव्यात तथ्य नाही सुप्रिया सुळे +सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देऊ केली होती. त्या माझ्या मंत्रिमंडळात असणे मला आवडेल असेही विधान मोदींनी केल्याचे खुद्द शरद पवार यांनीच आपल्याला सांगितले असे संजय राऊत यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. +बारामती खासदार संजय राऊत यांनी माझ्या मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल केलेल्या वक्तव्यात काहीही अर्थ नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही असा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मंगळवार येथे केला. +सकाळशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की या संदर्भात कसलीही चर्चा झालेली नाही. शरद पवार मी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये या विषयाबाबत स्वतंत्र चर्चाच कधी झालेली नाही त्यामुळे संजय राऊत यांनी अचानकच हे विधान कसे केले याचे मलाही आश्चर्य वाटते. +सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देऊ केली होती. त्या माझ्या मंत्रिमंडळात असणे मला आवडेल असेही विधान मोदींनी केल्याचे खुद्द शरद पवार यांनीच आपल्याला सांगितले असे संजय राऊत यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्य�� एका मुलाखतीत म्हटले होते. मात्र राऊत यांच्या विधानात कसलेही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे भाजपसोबत जाण्याचा किंवा मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा कसलाही प्रश्नच उदभवत नाही असे सुप्रिया सुळे यांनी आज स्पष्ट केले. +याबाबत आपण निवेदनही केलेले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्या म्हणाल्या. हा विषय अचानकच कोठून समोर आला आणि संजय राऊत यांनी माझ्या बाबत असे कसे नमूद केले याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या विषयाबाबत मोदी यांनी पवार यांना कधीही काहीही सांगितलेले नव्हते आणि त्या वेळेस मी तेथे उपस्थित देखील नव्हते असेही त्या म्हणाल्या. +खासदार सुप्रिया सुळे संजय राऊत +"" +श्रेया बुगडे टॅटूच्या प्रेमात पाहिलात का तिचा नवा टॅटू . + +श्रेयाने नुकताच नवा टॅटू बनवला असून सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. + ऑनलाइन लोकमत +छोट्या पडद्यावरील कॉमेडी रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर असो किंवा बॉलिवूडची चांदनी श्रीदेवी असो सगळ्यांची मिमिक्री श्रेया करते आणि सर्व प्रेक्षकांना ते आवडतं देखील. +श्रेया बुगडे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. इतकेच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या प्रोजेक्टबाबत अपडेट देत असते.नुकतेच तिने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती स्वतः दिसत नसली तरी तिने बनवलेल्या नवीन टॅटूबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. तिच्या या टॅटूवर खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत. +श्रेयाचा हा पहिला टॅटू नसून यापूर्वीदेखील तिने एक टॅटू बनवलेला आहे. तिने मनगटावर आराध्य असं लिहिलेलं आहे.याशिवाय तिच्या पाठीवर देखील टॅटू आहे. +चला हवा येऊ द्या या शोमधून श्रेयाला खरी लोकप्रियता मिळाली आहे. श्रेयाने अभिनयाच्या कारकीर्दीची सुरूवात फू बाई फूमधून मिळाली. +खरंतर शाळेत असल्यापासून श्रेया अभिनय करत होती. तेव्हा तिला आपण विनोदी कलाकार म्हणून ओळखले जाऊ असे वाटले नाही. कारण ती गंभीर भूमि��ा साकारीत होती. त्यामुळे तिच्या आईला वाटायचं की कधीतरी तिला विनोदी भूमिका करायला मिळायला हवी. नंतर फू बाई फूच्या निमित्तानं तिला ती संधी मिळाली. + +हवा येऊ द्यामधील त्या फोटोवर नेटकरी खवळले शाहू महाराज सयाजीरावांच्या अपमानाचा ठपका +"" +मुंबई मध्य रेल्वेवर सांताक्लॉझ चॉकलेट टोप्या देऊन नियम पाळण्याचं आवाहन +ख्रिसमस जवळ आलेला असताना एक सांताक्लॉज सध्या मध्य रेल्वेवर आढळून येत आहे. तो प्रवाशांना टोप्या आणि चॉकलेट देतोय. इतकंच नाही मध्य रेल्वेवर रेल्वे प्रशासनाकडून अनेकदा जनजागृती मोहीम हाती घेण्यात येते. दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करु नका रेल्वेरुळ ओलांडू नका महिलांचा डब्यातून प्रवास करु नका असे वारंवार या जनजागृतीमधून सांगितलं जातं. याच जनजागृतीचा एक भाग म्हणून खुद्द सांताक्लॉजमार्फत रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेच्या स्थानकांवर तसेच लोकल च्या डब्ब्यात जाऊन सांताक्लॉजमार्फत जागृती करण्यात येत आहे. +"" +विद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट +दिनांक वेळ + विद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट +राजतंत्र न्युज नेटवर्कपालघर दि. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा मुख्यालयापासून जवळ व सोयीच्या ठिकाणी व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर सातत्याने प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काल गुरुवारी दि. उपकेंद्राची जागा निश्चित होण्याच्या दृष्टीकोनातून डॉ. पेडणेकर यांनी पालघर जिल्ह्याचा दुसरा दौरा केला. +या दौर्यात त्यांनी प्रथम जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेऊन जागेसंबंधी आणि उपकेंद्राच्या उभारणी संबंधीच्या तांत्रिक बाबींची सविस्तर चर्चा केली. त्यानंतर दोन ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. विद्यापीठाच्या उपकेंद्राची प्रशासकीय इमारत लवकरात लवकर सुरु करण्याची निकड लक्षात घेवून त्यासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात देण्याची प्रक्रीया जलद गतीने पुर्ण केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिले. या दौर्यात कुलगुरुंसोबत विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागा���े संचालक डॉ. सुनिल पाटील माजी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे सचिव प्रा. अशोक ठाकूर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे उपस्थित होते. विद्यापीठ उपकेंद्र मार्गी लागण्यासाठी समन्वयक म्हणून डॉ. दिनेश कांबळे आणि स्थानीय समन्वयक प्राचार्य डॉ. किरण सावे यांची कुलगुरूंनी नियुक्ती केली आहे. ते यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे आणि तहसीलदार सौ. उज्ज्वला भगत यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत. +जिल्हाधिकार्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मुंबई विद्यापीठाच्या सिंधु स्वाध्याय या उपक्रमांतर्गत सातपाटी येथे मत्सव्यवसायाशी संबंधित अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी संबंधित शिष्टमंडळाने सातपाटी येथील सर्वोदय सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाशी चर्चा केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंकज नरेंद्र पाटील संचालक सुरेश म्हात्रे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. यावेळी संस्थेने विद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. +यानंतर कुलगुरु डॉ. पेडणेकर यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाला भेट देवून महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष हितेंद्र शाह सचिव अतुल दांडेकर प्राचार्य डॉ. किरण सावे पर्यवेक्षक प्रा. महेश देशमुख उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या उपकेंद्रासह विद्यापीठाचे अनेक महत्वपूर्ण उपक्रम मार्गी लावण्यासाठी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय देत असलेल्या सहकार्याचा कुलगुरुंनी आवर्जून उल्लेख केला. +सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या भेटीनंतर उपविभागीय महसुल अधिकारी विकास गजरे यांच्याशी कुलगुरु यांनी उपकेंद्राच्या जागेसंबंधी चर्चा केली. तसेच पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी उपकेंद्र अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन कुलगुरुंनी केले. तर या महत्वपूर्ण उपक्रमास पुर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन राजेंद्र गावीत यांनी दिले. + वाड्यात पुन्हा चोरी फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला + भरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण +"" +शामरावनगरात मुरुम मनपाचा स्टंट भाजपचा पुढारी +होमपेज शामरावनगरात मुरुम मनपाचा स्टंट भाजपचा +शामरावनगरात मुरुम मनपाचा स्टंट भाजपचा + +शामरावनगरातील रस्त्यांच्या मुरुमीकरणात पैसा महापालिकेचा आणि स्टंटबादी भाजपच्या आमदारांची सुरू आहे. भाजपचे झेंडे लावून मुरुमाच्या गाड्या फिरत आहेत. आयुक्तांनी जाणीवपूर्वक नगरसेवकांना बदनाम करून भाजपचे कोटकल्याण सुरू ठेवले आहे असा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी गुरुवारी महासभेत केला. मुरुमीकरणास आमचा विरोध नाही. पण आम्हाला बदनाम करून शामरावनगरचे राजकारण नको असेही त्यांनी बजावले. +महासभेच्या परस्पर . कोटी रुपये आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आमदारांच्या सांगण्यावरून वर्ग केले. त्याची प्रशासनाने प्रांजळ कबुलीही दिली. एकूणच या विषयावरून महासभेत प्रचंड गदारोळ झाला. याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मिनिटे सभाही तहकूब झाली. महापौर हारुण शिकलगार यांनी याप्रकरणी पुढील महासभेत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. +शामरावनगरमधील पंधरा रस्त्यावर मुरूम टाकला जात आहे. नगरसेवक राजू गवळींसह त्या परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन मुरूम टाकण्यासाठी साकडे घातले होते. त्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांनी या परिसराची पाहणी केली आणि मुरूम टाकण्यास सुरूवात झाली. यावरून गुरुवारी महासभेत वादळी चर्चा झाली. नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. +गौतम पवार म्हणाले आमदार व नगरसेवक दोघेही लोकप्रतिनिधी आहेत. आमदारांची कामे प्रशासन गांभीर्याने घेते पण नगरसेवकांची नाही. नगरसेवकांनी वर्षानुवर्षे सांगूनही मुरुम टाकला नाही. पण आमदारांच्या सूचनेवरून महापालिकेच्या निधीतूनच मुरुम टाकला. हा फरक कशासाठी +शेखर माने म्हणाले शामरावनगरमध्ये चरी मुजविण्यासाठी महापालिकेने कोटी लाख रुपये सार्वजनिक बांधकामकडे वर्ग केले आहेत. त्या पैशातूनच मुरूम टाकला जात आहे. पैसे महापालिकेचे व जाहिरात आमदारांची सुरू आहे. +उपमहापौर विजय घाडगे यांनी सभागृहात मुरूमाच्या डंपरवर भाजपचे झेंडे लावल्याची छायाचित्रे दाखवली. बांधकाम विभागाचे उपअभियंता सतीश सावंत यांनी निधी वर्ग करण्याचा प्रस्ताव वाचून दाखविला. नगरसेवकांनी त्यांनाही धारेवर धरले. मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी यांना कोणत्या कायद्याने निधी वर्ग केल्याचे दाखवा असे आव्हान दिले. +युवराज बावडेकर म्हणाले आमदार गाडगीळ यांच्या विकास निधीतून मुरूम टाकला जात आहे.गटनेते किशोर जामदार यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले स्थायी समितीला अधिकार नसताना स्थायी समितीने नियमबाह्य कोटी लाख रूपये बांधकाम विभागाला कोणत्या कायद्याखाली वर्ग केले +उपायुक्त सुनिल पवार म्हणाले शामरावनगरमधील रस्ते शासनाच्या मुलभूत सोयीसुविधा योजनेत मंजूर आहेत. या रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया झाल्या आहेत. मात्र ड्रेनेजसाठी चरी खोदल्या असल्याने ठेकेदाराने प्रथम चरी मुजवाव्यात अशी मागणी केली होती. त्यानुसार आमदार गाडगीळ यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीत कोटी लाखांचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला होता. हे काम महापालिकेला करता आले असते. मात्र भविष्यात रस्त्यांचा दर्जाचा खराब झाला तर महापालिकेकडे बोट दाखविले गेले असते. त्यामुळे बांधकाम विभागामार्फतच रस्त्याचे मुरमीकरण करण्याचा निर्णय झाला. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली. +माजी महापौर प्रशांत पाटीलमजलेकर म्हणाले आमदारांच्या एका बैठकीत सव्वा कोटी वर्ग केले आहेत. नगरसेवकाला दोन लाखांचे काम मंजूर करताना फोटो गुगल नकाशे मागितले जातात. प्रशासनाकडून हा दुजाभाव का केला जातो +सुरेश आवटी म्हणाले शामरावनगरात काम करण्यास विरोध नाही. मात्र प्रशासनाने निधी वर्ग चुकीच्या पध्दतीने केला आहे. त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.नागरिकांच्या पैशावर त्यांचा पगार होतो हे विसरू नये. अनेक नगरसेवकांनी आमदारांची कामे होतात. मग आम्ही सुचविलेली कामे प्रशासनाने करावीत अशी मागणी केली. उपायुक्त पवार यांनी मुरूमासह इतर अत्यावश्यक कामांचे अंदाजपत्रक तयार केली जातील. अत्यावश्यक कामे मार्गी लावण्यासाठी शॉर्ट् टेंडर प्रसिध्द करण्याची ग्वाही त्यांनी सभागृहात दिली. शिवाय शामरावनगरमध्ये मुरमीकरणासाठी वीस लाखांचे अंदाजपत्रक तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले. कोटी लाखांचा निधी वर्ग केल्याप्रकरणी संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वांनी केली. +"" +संरक्षणासाठी अपुरी तरतूद + +महाराष्ट्र टाइम्स +देशाच्या भूराजकीय आकांक्षा आणि हितशत्रूंची आव्हाने हे दोन घटक प्रामुख्याने त्याच्या संरक्षण दलांचा आकार निर्धारित करतात. कोणत्याही संरक्षण दलाची ���ुणवत्ता त्यातील मनुष्यसंसाधनाची संख्या व प्रावीण्य आणि शस्त्रसंभाराचा पुरेसापणा व आधुनिकता यावर अवलंबून असते. जगातील संरक्षण दलांमध्ये आकारात भारतीय संरक्षण दलांचा चीनपाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो परंतु शस्त्रास्त्रांच्या गुणवत्तेत मात्र नाही. गुणवत्ता आणि आधुनिकता या मानदंडांच्या संपादनासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ आवश्यकच नाही तर अपरिहार्य आहे. केंद्रीय अंदाजपत्रकातील संरक्षणतरतुदीचे हे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. +संरक्षण तरतूद दोन सदरांखाली केली जाते. भांडवली खर्च कॅपिटल एक्स्पेंडिचर आणि महसुली खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. भांडवली तरतूद आधुनिक शस्त्रास्त्रे विमाने युद्धनौका रणगाडे तोफा व इतर युद्धसाहित्य नव्याने खरेदी करण्यासाठी तसेच आपल्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांच्या आधुनिकीकरणासाठी केली जाते. तर महसुली तरतूद मनुष्यसंसाधनाचा प्रतिपाळ आणि सैन्याच्या दैनंदिन चालचलनासाठी केली जाते. भांडवली खरेदीमुळे सैन्याच्या आधुनिकतेत युद्धशक्तीत आणि गुणवत्तेत वाढ होते तर महसुली खर्च सैनिकांचा राहणीमान दर्जा समाधानी वृत्ती आणि इच्छाशक्ती या तितक्याच महत्त्वाच्या युद्धविजयी घटकांच्या संवर्धनावर केला जातो. सर्वसाधारणपणे तरतुदीचे विभाजन ६० महसुली खर्च आणि ४० भांडवली खर्च या प्रमाणात असावे. मनुष्यसंसाधनाच्या बेहेत्तर राहणीमानाच्या वाजवी आकांक्षा पुऱ्या करण्यासाठी महसूल खर्चात वाढ अपरिहार्य होते. त्याचबरोबर आधुनिक शस्त्रास्त्रांच्या किमतीत भरमसाठ वाढीमुळे भांडवली खर्चाची पातळी वाढत जाते. या दोन्हींचा मेळ घालणे ही अर्थमंत्र्यांची कसोटी ठरते. +५ जुलैला घोषित केलेल्या २०१९२०च्या अंदाजपत्रकात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण खात्यासाठी ४३१०११ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील ३० टक्के मुलकी विभागासाठी आहे. म्हणजे संरक्षण दलांचा यातील वाटा ३१८९३१.२२ कोटी रुपये आहे. मागच्या वर्षीच्या अंदाजपत्रकात ही तरतूद २.९८ लाख कोटी रुपये होती. म्हणजे या वर्षी तरतुदीत सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षातील चलनफुगवटा लक्षात घेता ही तरतूद मागील वर्षापेक्षा कमी आहे असे खेदाने म्हणावे लागेल. श्रीमती सीतारामन याआधी संरक्षणमंत्री होत्या. आणि संरक्षण खर्चाच्या आवश्यकतांबाबत त्यांना पुर��पूर कल्पना होती. त्यामुळे निराशेत अधिकच भर पडते. वरील तरतुदीमधील ५६ टक्के रक्कम स्थलसेनेला १५ टक्के नौसेनेला २३ टक्के वायूसेनेला आणि ६ टक्के आरडीओला देण्यात आली आहे. +महसुली खर्चात वाढ करणे अपेक्षित होते. तरुणांना सैन्यदलांकडे आकर्षित करण्यासाठी अधिकारी आणि जवानांचा पगार भत्ते व इतर सेवासुविधा वाजवी आणि इतर क्षेत्रांच्या तुलनेत समाधानकारक असणे आवश्यक आहे. निवृत्त सैनिकांना वन रँक वन पेन्शन ओआरओपीचे धोरण लागू करण्याचे आश्वासन सरकार गेली सहासात वर्षे देत आहे. परंतु ते पूर्ण स्वरूपात अजूनही अमलात आणण्यात आले नाही. नॉन फंक्शनल अपग्रेडेशन एनएफएफयू आयएएस आयपीएस वगैरे केंद्रीय सेवांबरोबरच आता अर्धसैनिकबलांनाही लागू करण्यात आले आहे. परंतु सैन्यदलाचे सदस्य मात्र त्याला अद्यापी पारखे आहेत. निवृत्त सैनिकांची संख्या ४५ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे व दर वर्षी ५५००० निवृत्त सैनिकांची वाढ होत आहे. या सर्वांसाठी आणि इतर अनेक प्रकल्पांसाठी या वर्षीच्या तरतुदीत व्यवस्था होणे आवश्यक होते. परंतु अर्थातच ती झालेली दिसत नाही. महसुली खर्चासाठी २१०६८२ कोटींची या अंदाजपत्रकात तरतूद आहे. +हितशत्रूंच्या वाढत्या आव्हानांचा विचार करता संरक्षणाच्या वाढत्या गरजांसाठी भांडवली तरतुदीत लक्षणीय वाढ होणे अपेक्षित होते. भांडवली तरतूद रु. १०३३८० कोटी रुपये इतकी आहे. ती मागच्या अंदाजपत्रकापेक्षा रु. ९३९८ कोटींनी अधिक आहे. १० टक्क्यांची ही वाढ नाममात्र आहे. कारण चलनफुगवटाच ती नाहीशी करून टाकणार आहे. यापूर्वीच्या वर्षात आणि २०१८१९च्या पहिल्या नऊ महिन्यांत केलेल्या खरेदीचे उदाहरण या संदर्भात लक्षवेधी आहे. +फेब्रुवारी २०१९मध्ये सादर झालेल्या हंगामी अंदाजपत्रकामध्ये २०१८१९पूर्वी खरेदी केलेल्या शस्त्रास्त्रांच्या भांडवली खरेदीचे बांधील उत्तरदायित्व कमिटेड लायेबिलिटी रु. ११००४४ कोटी रुपये इतके होते. परंतु २०१८१९च्या अंदाजपत्रकातील तरतूद रु. ७४११६ कोटी होती. म्हणजे रु. ३५२१८ कोटींची तूट होती. २०१८१९च्या पहिल्या नऊ महिन्यांत सुमारे साठ हजार कोटी रुपयांच्या खरेदी कत्राटांवर सह्या केल्या आहेत. त्यात एस ट्रायंफ रशिया ४० हजार कोटी रुपये पी ११३५ फ्रिगेट रशिया ६६७९ कोटी रुपये एडी कंट्रोल रडार्स इस्त्रायल ४५७७ कोटी रुप��े डायविंग व्हेइकल्स हिंदुस्तान शिपयार्ड २४९४ कोटी रुपये सर्व्हे व्हेइकल्स गार्डनरीच २४३५ कोटी रुपये यांचा समावेश आहे. जर या सामानाची दर वर्षी १५ टक्के किंमत चुकती करावी लागेल असे ग्राह्य धरले तर त्यासाठी नऊ हजार कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे. परंतु या सर्वांसाठी या अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करण्यात आली नाही. २०१८१९मध्ये सैन्यदलांची तूट रु. ११२१३७ कोटी होती. त्यासाठी त्यांनी रु. ३७१०२३ कोटींची मागणी केली होती. ही तूट भरून काढण्यास काही वर्षे लागतील. + +इतर बातम्याभारतीय संरक्षण दलदेशअर्थमंत्री निर्मला सीतारामन +संरक्षणासाठी अपुरी तरतूद... +महागाईचा मार पेट्रोलडिझेल दर भडकले... +"" +अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही + +अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही +मटा ऑनलाइन +हमाल मापाडीना पेन्शन लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्या जानेवारी अखेरपर्यंत मार्गी लावा अन्यथा एक फेब्रुवारीपासून राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला. न्याय हक्काची लढाई जिंकायची असेल तर एकजूट कायम ठेवा संघटन वाढवा अन् शेतकऱ्यांनाही सोबत घ्या असे आवाहन त्यांनी केले. +बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी पेन्शन परिषद व राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या २० व्या द्वैवार्षिक अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. याप्रसंगी स्वागताध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर कामगार नेत्या पौर्णिमा चिकरमाने चंदन बापूसाहेब मकदूम हरीश धुवड सुभाष लोमटे कृउबा सभापतीचे दिनकर कदम उपसभापती गणपत डोईफोडे राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस राजकुमार घायाळ बीड हमाल मापाडी युनियनचे अध्यक्ष हनुमान जगताप शेरजमा पठाण नवनाथ नाईकवाडे यांची उपस्थिती होती. +राजकुमार घायाळ यांनी उपस्थितांना संविधानाची शपथ दिली. सोबतच राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बाबा आढाव म्हणाले अधिवेशनात अन्यायाचा पाढा वाचून झाला परंतु आता रस्त्यावरची लढाई लढाई लागेल. त्यासाठी प्रतिकार करण्याची तयारी ठेवा. जात धर्म न पाहता एकजुटीने आंदोलन करा असे आवाहन त्यांनी केले. आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी केवळ विचार डोक्यात ठेवा. अधिवेशनाच्या समारोपाला पणनमंत्री व कामगार मंत्री आले नाहीत. अधिवेशनात पारित केलेले ठरावानुसार शासनाला धोरणे बदलण्यासाठी ३० जानेवारीपर्यंची मुदत दिली जाईल. त्यांनतर ठोस निर्णय न घेतल्यास १ फेबु्रवारीपासून मंत्र्यांच्या गाड्या अडवून जेलभरो आंदोलने होतील. +स्वागताध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर म्हणाले संविधानाने समता बंधूभाव धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. संविधानाची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे आपले प्रश्न संवादातून सोडविण्यासाठी प्रयत्न करू. +कामगार नेत्या पौर्णिमा चिकरमाने म्हणाल्या गोरगरीब महिला शेवटच्या श्वासापर्यंत अन्न पाण्यासाठी संघर्ष करतात. त्यांना निवृत्ती नाही की पेन्शन नाही. आयुष्यभर कष्ट उपसल्यानंतर त्यांच्या पदरात काय पडते असा सवाल त्यांनी केला. विषमता कमी होण्याऐवजी गरीब श्रीमंत ही दरी वाढत चालल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. गोवा हरियाणा कर्नाटक आंध्रप्रदेश व राजस्थान सरकारने साठीनंतरच्या प्रत्येक व्यक्तीला पेन्शन योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र समृद्ध राज्य आहे मग येथे पेन्शन का मिळत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दारिद्र्यरेषेच्या अटी शिथिल करून गोरगरिबांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. +यावेळी विकास मकदूम यांनी डॉ. आढाव व मान्यवरांच्या उपस्थितीत ठराव वाचन केले. एकूण आठ ठराव मांडण्यात आले ते सर्वांनुमते पारित झाले. +कामगार मंत्र्यांना मोकळे सोडणार नाही +रविवारी झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमाला कामगार मंत्री आले नसले तरी त्यांना आम्ही मोकळे सोडणार नाही. संघटनेच्या प्रतिनिधींसह मंत्रालयात बैठका घेऊन मंत्र्यांसमोर हे सर्व विषय ठेवण्यात येतील असे यावेळी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. + +इतर बातम्या +५० रुपये न दिल्यामुळे गळ्यावरून फिरवला वस्तरा +पंकजा मुंढेंचा दसरा मेळावा सावरगाव घाटावर +अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही... +सिमेंट बंधाऱ्याचे काम सराईत रोखले... +छावणीत काही भागांत पिण्याचे पाणी पिवळसर... +घाटीत महिलांसाठी जागतिक तंत्रज्ञान... +हाफ मॅरेथॉनमध्ये ज्योती गवते दूधनाथ विजेते... +पसार ललिता खाडे पोलिसांच्या जाळ्यात... +समृद्धी भूसंपादनाची घोषणा हवेत... +अधिसभेत उत्कर्षची आग��कूच... +संभाजीराजेसाठी देवगिरीचा बळी... +मॅरेथॉनमध्ये धावण्याचा थंडी गर्दीत उत्साह... +"" +शिवसेना काँग्रेस पक्ष रिकामे करणार नारायण राणे +कुडाळ जि. सिंधुदुर्ग तुम्ही काय माझी हकालपट्टी करता मीच काँग्रेस सोडतो असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे गुरुवारी ता. २१ घोषित केले. +तसेच आगामी काळात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही रिकामे करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. अलीकडच्या काळात नारायण राणे आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या भेटींमुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती मात्र काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर दसऱ्यापूर्वी पुढील दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. +मुख्यमंत्रिपदाबाबत चाचपणी करण्यासाठी त्या वेळी प्रणव मुखर्जी अँटनी आणि दिग्विजयसिंह हे निरीक्षक म्हणून आले होते तेव्हा ४८ आमदारांनी मला पसंती दिली तर ३२ आमदारांनी अशोक चव्हाण यांना पसंती दिली होती. तरीही मला संधी देण्यात आली नाही. पक्षात आल्यानंतर सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन काँग्रेसने मला दिले होते मात्र ते पाळले नाही असे त्यांनी सांगितले. +राणे यांचा फुटबॉल झालाय असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर राणे म्हणाले राज हे स्वतःच फुटबॉल आहेत. माझ्या घरात दोन आमदार आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षात एकच आमदार आहे. त्यांच्या टीकेला उत्तर द्यावे असे मला वाटत नाही अशा शब्दांत नारायण राणे यांनी राज यांची खिल्ली उडवली. तसेच आपण शिवसेनेत परत जाणार नसल्याचे स्पष्ट करताना उद्धव ठाकरे दररोज सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे देत असून काही करत नसल्याचा टोलाही राणे यांनी लगावला. +कुडाळ सिंधुदुर्ग काँग्रेस नारायण राणे विधान परिषद राज ठाकरे +"" +सॅमसंग एसजीएचए८३७ विकिपीडिया +सॅमसंग एसजीएचए८३७ +सॅमसंग एसजीएचए८३७ हा सॅमसंगच्या ए मालिकेमधील एक भ्रमणध्वनी आहे. +...सॅमसंगएसजीएचए८३७ पासून हुडकले +"" +ट्यूब विरहित टायर .. +ट्यूब विरहित टायर + +बाळ पालथे होणे बसणे रांगणे उभे राहणे आणि मग चालणे या काही अश्या हालचाली आहेत ज्या आपल्या वाढत्या वयाचे मैलाचे दगड म्हणून ओळखले जातात. मग शाळा आणि मग शाळेला जाणे. या शाळेला जाण्यात आपल्या आयुष्यात स्���तःचे मालकीचे वाहन येते ते सायकल. अन त्या सायकलची देखभाल हा आपला एक छंदच बनून जातो. हा छंद जपताना आपल्या आवाक्या बाहेरची देखभाल म्हणजे पंक्चर. मग येथे पम्चरपंचरपंक्चर काढून मिळेल असा फलक शोधायची गरज लागते ती लहानपणा पासून ते जो वर स्वतः वाहन दुचाकीचारचाकी चालवतो तोवर. बरं सायकलच ठीक आहे हो. पंक्चर झालेले चाक उचलून नेणे शक्य असते. पण इतर वाहनांचे काय मग ती दुचाकी असो वा चार चाकी. वाहनचालक जर स्त्री असेल तर मग हतबलता आणखीनच तीव्र अन मदतीची गरज जास्तच. पंक्चर झाल्या झाल्या गाडीचे टायर खाली बसलेच म्हणा जर मोटर सायकल असेल तर खोळंबा अतिरिक्त चाक वाली दुचाकी असेल तर चाक बदला. अन चारचाकी असेल तर अतिरिक्त चाक बदलण्याचा खटाटोप वेगळा. अतिरिक्त चाक असले तरी ही ते योग्य स्थितीमध्ये असलेले हवे हे सांगायला नको. एकूणच गाडी पंक्चर होणे हा प्रत्येक प्रवासातला अप्रिय अकल्पित आणि खोळंबा करणारा प्रकार. +या अप्रिय अकल्पित आणि खोळंबा करणारा प्रकारा पासून थोडासा दिलासा मिळतो आहे. बाजारात आता आलेल्या ट्यूब विरहित टायर हे जनसामान्यांची हि अडचण ओळखून तंत्रज्ञान विकसीत झालं आहे. +सामान्य टायर ट्यूबची माहिती +सर्वसाधारणपणे गाडीचे चाक म्हणजे कणा कण्यावर फिरणारी धातूची रीम रिमवर बसवलेले रबरधातू तारा यापासून बनवलेले टायर टायर आणि रीम यांच्या पोकळीमध्ये असलेली ब्युटीलची ट्यूब अन त्या ब्युटीलच्या ट्यूबला असलेल्या अन रिममधुन बाहेर आलेल्या व्हॉल्व मधून भरलेली काँप्रेस्ड हवा. हे सर्व मिळून तयार होते एक चाक. खालील चित्रावरून या ठेवणीची कल्पना येईलच. +चाकाच्या या सर्व भागांमध्ये सर्वात स्वस्त म्हणजे हवा. पण जेव्हा याच हवेची गळती होऊ लागते तेव्हा मात्र तोंडचे पाणी पळते. अन चालकाचा त्याचा जर अंदाजच आला नाही तर गाडीवरचे नियंत्रण जाऊन प्रसंगी जीव गमावण्याची सुद्धा शक्यता असते. +सामान्य टायरची रचना खालील चित्रावरून लक्षात येऊ शकेल. +धातूच्या तारा ज्यामुळे रिमची पकड घेतली जाते तारांचाच आधार घेऊन असलेली वेष्टणे आणि त्याला आच्छादणारे वेगवेगळ्या जाडीचे रबर रस्त्याशी संपर्क न येणार्या दोन बाजू आणि रस्त्याशी संपर्क येणारा भाग या पासून टायर बनते. टायरची रस्त्याशी संपर्क येणारी बाजू अनेक देशात वेग वेगळ्या हवामानाचा आणि त्यामुळे रस्त्यावरील पकडीचा विचार करून बनवलेली असते. +ट्यूब ब्युटीलची असते. वाहनाची रचनावजन यावरून या ट्यूबमध्ये किती दाबाची हवा असली पाहिजे ते ठरवले जाते. कमी दाबाची हवा वाहनासाठी आणि प्रवास्यांसाठी धोकादायक ठरू शकते. तसेच वाहनाच्या इंधनक्षमतेवर सुद्धा परिणाम करू शकते. वाहनाची इंधनक्षमता कमी होते अन इंधनाचा खर्च आपोआपच वाढतो. +या प्रकारच्या टायर ट्यूब पंक्चर झाल्या तर पंक्चर करणारी वस्तू अनेकदा खिळा टायरमध्ये रुतून बसतो ट्यूबला भोक पडते आणि हवेची गळती सुरू होते. हवा ट्यूबमधून व्हॉल्व खराब झाल्यास व्हॉल्वमधून आणि टायर ट्यूबच्या पोकळीमधून वाहून जाते. खिळा टायरमध्ये राहिल्याने ट्यूबची अक्षरशः चाळणी होण्याची शक्यता असते. पंक्चर झाल्या झाल्या तत्काळ हवा जायला सुरू होते आणि प्रवास तिथल्या तिथे थांबतो. गाडीचे चाक बदलणे अथवा जवळच पंक्चर काढणारा अण्णा शोधणे या शिवाय पर्यायच नसतो. सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे गाडी भरधाव वेगात असेल आणि चालकाला वेग नियंत्रित नाही झाला तर जीवघेणा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. +ट्यूब विरहित टायरची थोडक्यात माहिती +नावाप्रमाणेच या प्रकारच्या टायरला वेगळ्या ब्युटील ट्यूबची गरज नाही. टायर रीम आणि टायरमधले इनर लायनिंग असे मिळून चाक तयार होते. या प्रकारात हवा भरायचा व्हॉल्व रिमवरच लावला जातो. टायर रीम आणि हवा असे मिळून एक हवाबंद पोकळी तयार होते. हवा भरायची ट्यूब नसल्याने चाक आणि इनर लायनिंगच्या घट्ट पकडीमूळे हवा जाण्याचा एकच मार्ग उरतो. तो म्हणजे ज्या ठिकाणी पंक्चर झाले आहे असा तो भाग. हा भाग शक्यतो छोटा असल्याने नेहमीच्या टायर प्रमाणे हवा पंक्चर होता क्षणीच न जाता हळूहळू जाते व परिणामी पंक्चर झाल्यावर सुद्धा गाडी न थांबता काही अंतर योग्य नियंत्रणात चालवणे शक्य होते. +ट्युब विरहित टायरचे चित्र +ट्यूब विरहित टायरचे फायदे +पंक्चर झाल्यावर गाडी न थांबता चालवली जाऊ शकते. +चाकाचे एकूण भाग कमी झाल्याने सुटसुटीतपणा. +भाग कमी झाल्याने वजन कमी अन त्यामुळे इंधन क्षमता जास्त. +तत्काळ हवा जात नसल्याने गाडीवरचे नियंत्रण जात नाही. त्यामुळे वाहन आणि प्रवास्यांची सुरक्षा जास्त. +दुरुस्तीला सोपे. +टायरवरची माहिती कशी वाचावी याचे आंग्लभाषेत माहिती देणारे हे एक चित्र +आशा करतो की माहिती सदस्यांना उपयोगी पडेल. जाता जाता २ गृहपाठ देतो आ���े. उत्साही सदस्यांनी आणखी काही माहिती मिळवावी हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. +ट्युब विरहित टायरचे पंक्चर काढण्याचे ३ मुख्य प्रकार आहेत. ते कोणते +पाश्चिमात्य देशांमध्ये हिवाळ्या आधी आणि नंतर गाड्यांचे टायर बदलले जातात. असे का +भारतात पंक्चर काढणारे लोक हे प्रामुख्याने केरळचे कमी शिक्षित अण्णा लोकं असतात. त्यांच्याकडे जी साधन सामुग्री असते ती पारंपरिक पद्धतीची असते तसेच त्यांना या टायर बद्दल तांत्रिक माहिती नसल्याने ते लोक या टायर बद्दल अनेकदा गैरसमज पसरवतात. +सदर लेख लोकमित्र मंडळाने वापरण्यास माझी हरकत नाही. +विसुनाना रोजी वा. +अत्यंत माहितीपूर्ण लेख. +लेखनशैलीही आवडली. +ता.क. अशा ट्यूबलेस टायर्समध्ये गळतीछिद्र आपोआप बंद करणारे रासायनिक संमिश्रण भरलेले असते. +उदा. होंडा स्कूटरचे टायर. त्याचीही माहिती द्यावी. +लोकमित्रमध्ये छापण्यायोग्य. +शेवटचे एक सोडून बाकी चित्रे दिसत नाहीत. +चाणक्य रोजी वा. +विसुनाना धन्यवाद. जमल्यास आपण म्हणताय ती माहिती देण्याचा लवकरच प्रयत्न करेन. +चाणक्य रोजी वा. +माझ्या माहिती प्रमाणे हे मिश्रण थोडे द्रव स्वरुपात असते. हवेचा दाब कमी होउअ लागताच ज्या ठिकाणी हवा गळते आहे तिथे जाउन ते गोठतेघट्ट होते. +मुक्तसुनीत रोजी वा. +चाणाक्य यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीला अनुरूप असा आणखी एक माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. सचित्र सांगोपांग माहिती नेमकेपणा मूळ विषय खुद्द लेखकाला नीट समजलेला असल्याने त्या विषयातील खाचाखोचा आणि हे सर्व मोजक्या शब्दात. धन्यवाद ! होम्वर्क् जमेल तसे करेन म्हणतो +चाणक्य रोजी वा. +प्रतिसादा बद्दल धन्यवाद. लेखनाचा मुळ हेतू असा आहे की तांत्रिक माहिती सर्वसामान्यांपर्यंत साध्या सोप्या भाषेत जावी. +धनंजय रोजी वा. +माहितीपूर्ण लेख आणि सचित्र म्हणून समजण्यास सोपा. +चाणक्य यांस धन्यवाद. +विकास रोजी वा. +नेहमी प्रमाणे माहीतीपूर्ण आणि सोप्या शैलीतील लेख. बाकी गृहपाठाबद्दल विचाराल तर मी त्या फंदात जास्त पडत नसल्याने ट्रीपल ए अमेरिकन ऑटोमोबाईल असोसिएशनला बोलावतो. बहुतांशी ते टायर जिथे पंक्चर झाले ते सहज समजू शकले तर. उ.दा. खिळा दिसणे वगैरे विशिष्ठ ट्यूब इन्जेक्ट करून ते पंक्चर बंद करतात. +आता गाडीला टायर प्रेशर सेंसर हा भाग पण लावलेला असतो. जर प्रेशर कमी झाले तर तो दिवा लागतो. खिळा जरी ग��डीत गेला तरी त्यामुळे लगेच दिवा लागतो जरी प्रेशर पूर्ण गेले नसले तरी. त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यातील एक तोटा इतकाच असतो की थंडीत जर १२ पीएसआय ने पण प्रेशर कमी झाले तरी तो दिवा राहतो आणि कधी कधी मग डिलर कडे जाऊन तो रीसेट करावा लागतो. +ऋषिकेश रोजी वा. +लेख आवडला. अत्यंत माहितीपूर्ण. अजून येऊ देत! +एक शंका टायरवरची माहीती फकत भारतीयफक्त अमेरीकनएखाद्या प्रांताला लागू आहे की ही डिझाईन्स वैश्विक आहेतआमच्या नाक्यावरच्या मेकॅनिककडचे टायर कोणतेही निखाण नसलेले पाहिले आहेत +आजानुकर्ण रोजी वा. +लेख आवडला. सोप्या भाषेत उपयुक्त माहिती. +चाणक्य रोजी वा. +ती माहिती वैश्विक असते. आपल्याकडे टायर रिमोल्डींग हा प्रकारामुळे टायरचे रबरची झीज झाली की त्यावर आणखी एक आवरण चढवतात. त्यामुळे कदाचित तु म्हणतोस तसे असावे. +मन रोजी वा. +लेख आहे. चाणक्य राव. +हे असलचंट्युब लेस टायर प्रायोगिक तत्वावर सध्या काही आघाडिच्या चारचाकी वाहन उत्पादन कंपन्या बनवत आहेत्. +त्यात तर हवा भरायचं पण काम नाही. +दोन जाड पट्ट्या आहेत रबराच्या.त्यादरम्यान् आहेत त्यांना जोडणारे काही दुवे. +जसे की दोन पट्ट्या दरम्यान त्यांना एकत्र ठेवायलाचिटकवायला पीठाचे गोळे असावेत तसे +रबराचे गोळे आहेत. +जर् ही चाके प्रत्यक्षात आलीतर टायर पंक्चरची समस्या जवळ् जवळ् खलास होइल्. +पण ह्या चा़कांच्या त्याच मर्यादा आहेत ज्या भरीव चाकांच्या असतात. +त्या मर्यादांवर हे लोक अधिक संशोधन करताहेत. +पण त्या मूळ चाकांचा फोटो इथे देउ शकत नाहीकार्यालयात माहिति जालाचा आम्हाला मर्यादित वापर करण्याचे बंधन आहे.क्षमस्व. +पण त्याच कल्पनेच्या ईतर चाकांचा फोटो देत आहे. +... +चाणक्य रोजी वा. +माहिती बद्दल धन्यवाद. चाकाचे वजन वाढल्यास इंधन क्षमतेवर परिणाम होतो तसेच जर हवा कमी दाबाची असल्यास सुद्धा. पण जर टायर पुर्णपणे भरीव असावी ही गरज असेल तर इंधन क्षमतेला महत्व नसतेच. +सहज रोजी वा. +नॅनोला हे टायर बसवले जाणार आहेत काय +आपल्या प्रश्नाचे उत्तर माहित नाही असेच आहे. +प्रियाली रोजी वा. +सरळ सोप्या शब्दांत व्यक्त केलेली माहिती आवडली. +चाणक्य असा वेगळा आणि वैज्ञानिक माहितीवर आधारित विषय निवडून त्यावर लेख लिहिण्याची कला तुम्हाला चांगली जमली आहे. पु.ले.शु. +चाणक्य रोजी वा. +प्रोत्साहनात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या प्रतिसाद���ंमुळेच थोडे फार जमते आहे. +नवीन रोजी वा. +चांगला लेख. ट्यूबलेस टायर्स ची मूलभूत माहिती कळाली. अधिक माहितीची वाट पाहतो आहे. +टायर फुटणे +नवीन रोजी वा. +टायर फुटून होणारे खरे तर ट्यूब फुटून होणारे अपघात ट्यूबलेस टायर वापरल्याने आजिबात होणार नाहीत का +टायर फुटण्याची कारणे +चाणक्य रोजी वा. +टायर फुटण्याची कारणे हे अशा अपघातांचे मूळ कारण असते. ट्युबलेस टायरचा मुख्य फायदा पंक्चरच्या वेळचा आहे. टायर शक्यतो तापमान वाढीने फुटतात. माझ्याकडे विदा नाही. अनियंत्रीतअतिवेग हे त्यामागचे मुख्य कारण असते. तसेच अनियंत्रीत वेग हे अपघातांचे मुख्य कारण असते. अशावेळी जर चाकात योग्य दाबाची हवा नसेल आणि टायरची देखभाल योग्य प्रकारे घेतली नसेल तर मग अपघात होण्याची शक्यता जास्त आहेच. पण ट्युबलेस टायरमुळे अपघात झाला असे म्हणणे अथवा ट्यूबलेस टायर वापरल्याने अपघात आजिबात होणार नाहीत. असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. +ट्यूबलेस टायर पंक्चर झालेले कसे ओळखावे +झम्प्या रोजी वा. +मध्ये माझ्या गाडिचे टायर पंक्चर झाले होते...हवा भरणारा पोरगा म्हणाला साहेब... चाक पंक्चर आहे... +मी बोललो पण चाक बसले नाहीये न... +तर तो म्हणाला हवा टिकत नाही... म्हणून पंक्चर काढायला चाक काढल्यावर १२ पंक्चर निघाले +"" +... ...म्हणून शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत केली राष्ट्रवादीची स्थापना . +ज्ञानाशिवाय देव नाही देवाशिवाय ज्ञान नाही हभप इंदोरीकर महाराज +काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाच्या मुद्दावरून शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम केला होता असं सांगण्यात येत. मात्र शरद पवार यांनी काँग्रेस सोडण्याचे खरं कारण मात्र वेगळं असल्याचा... + ऑनलाइन लोकमत +ठळक मुद्देप्रणव मुखर्जी यांच्या द कोअलिशन ईयर्स या इंग्रजी पुस्तकाचं नुकतचं दिल्लीत प्रकाशन झालं.या पुस्तकामध्ये प्रणवदांनी अनेक राजकीय आठवणी आणि अनुभव सांगितले आहेत.या पुस्तकामध्ये शरद पवार यांची मंत्री राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रणब मुखर्जी यांनी प्रशंसा केली आहे. +नवी दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाच्या मुद्दावरून शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम केला होता असं सांगण्यात येत. मात्र शरद पवार यांनी काँग्रेस सोडण्याचे खरं कारण मात्र वेगळं असल्याचा खुलासा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्ताकात केला आहे. द कोअलिशन ईयर्स असं या पुस्तकाचं नाव असून त्यांनी साली झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नेमकं काय घडलं होतं हे यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. +प्रणव मुखर्जी यांच्या द कोअलिशन ईयर्स या इंग्रजी पुस्तकाचं नुकतचं दिल्लीत प्रकाशन झालं. या पुस्तकामध्ये प्रणवदांनी अनेक राजकीय आठवणी आणि अनुभव सांगितले आहेत. यामध्ये शरद पवार हे काँग्रेसमधून का बाहेर पडले आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी कोणी विरोध केला याबाबत माहिती सांगितली आहे. +पंतप्रधानपदाची महत्वकांक्षा असल्यामुळेच शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले असावेत असा अंदाज प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात छापला आहे. मात्र यापेक्षाही आणखी एक महत्वाची गोष्ट होती ज्यामुळे पवार नाराज झाले होते. वाजपेयी सरकार अल्पमतात आल्यानंतर काँग्रेस सोनिया गांधी यांच्याऐवजी आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी सांगेल असे पवारांना वाटत होते मात्र असं न झाल्याने पवार नाराज झाले होते. +मुखर्जी यांनी लिहलंय की माझ्या माहितीनुसार त्यावेळी पवार हे लोकसभेमध्ये विरोधीपक्षनेते होते आणि त्यांना काँग्रेस पक्ष सत्तास्थापनेसाठी विचारेल असं वाटलं होतं. मात्र सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांकडून सल्ला घेण्याऐवजी पी.शिवशंकर यांच्याकडून सल्ले घ्यायला सुरुवात केली होती. यामुळे नाराज झालेल्या पवारांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली असं या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. + मध्ये काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये शरद पवारांनी सोनिया गांधींच्या इटालियन ओरिजनचा मुद्दा काढल्याची आठवण मुखर्जींनी पुस्तकात सांगितली आहे. या पुस्तकामध्ये शरद पवार यांची मंत्री राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रणब मुखर्जी यांनी प्रशंसा केली आहे. +राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळेचा अनुभवही प्रणवदा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुंबईत आल्यावर मी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊ नये असं मत सोनिया गांधींचे होते. पण शरद पवारांनी बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी मला आग्रह केला. म�� जर बाळासाहेबांची भेट घेतली नसती तर बाळासाहेब नाराज झाले असते आणि मला शिवसेनेचा पाठिंबाही मिळाला नसता असंही मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. +शरद पवारप्रणव मुखर्जीनॅशनल काँग्रेस पार्टीइंडियन नॅशनल काँग्रेस +बाळासाहेबांना भेटण्यावरुन सोनिया गांधी प्रणव मुखर्जींवर झाल्या होत्या नाराज मातोश्रीवर न जाण्याचा दिला होता सल्ला +पंतप्रधानपदासाठी माझ्यापेक्षा प्रणव मुखर्जी अधिक पात्र होते मनमोहन सिंग +चिल्लरमधला चिल विसरू नका शशी थरूर यांच्या ट्विटला मानुषी छिल्लरचे प्रत्युत्तर +पद्मावतीच्या वादात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार याचिका फेटाळली +पद्मावती ला फटका मध्यप्रदेशात प्रदर्शनावर मुख्यमंत्र्यांची बंदी +राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु डिसेंबरमध्ये होणार अधिकृत घोषणा +"" +या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे आहेत का +दिवसेंदिवस जाहिरातींची क्रेझ वाढतच चालली आहे. आजच्या काळात जाहिरातींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या जाहिरातीही प्रेक्षकांच्या मनावर चांगल्या प्रकारे छाप पाडतात. काही वेळा तर प्रेक्षक जाहिरातींच्या इतक्या प्रेमात पडतात की त्या जाहिरातींच्या टॅग लाई्न्स ते रोजच्या बोलण्यात सहज वापरतात.काही जाहिरातींची पंच लाईन आपल्याला अगदी तोंडपाठ होते. प्रेक्षक या जाहिरातींच्या इतक्या प्रेमात पडतात की या जाहरातींचे व्हिडिओ प्रेक्षक आवडीनं युट्युबवरही पाहतात. चला तर मग अशाच काही जाहिरातींवर टाकूया एक नजर. +कोलगेटच्या टुथपेस्टची ही टॅगलाईन प्रेक्षकांना चांगलीच लक्षात असेल. अगदी मजा मस्तीमध्ये युवावर्गाचे प्रतिनिधी एकमेकांना हा डायलॉग ऐकवताना तुम्ही पाहिलं असतील. तरूणच काय अगदी तुम्ही सुद्धा थट्टामस्करीत हा डायलॉग कुणाला तरी ऐकवला असेल. + हम क्लोरमिंट क्यों खाते है +क्लोरमिंटची जाहिरात तर खूपच प्रसिद्ध झाली होती. हम क्लोरमिंट क्यो खाते है हा प्रश्न आजही अनेकांना सतावतो. मित्रांमध्ये तर ही टॅगलाईट खूपच हिट ठरली आहे. मस्करी म्हणून अनेकदा आपण आपल्या मित्राला या टॅगलाईनमुळे चिडवतोही. + मेलडी इतनी चॉकलेटी क्यों है +मेलडी इतनी चॉकलेटी क्यो है या प्रश्नाचं उत्तर तर स्वतकंपनीला देखील माहिती नसेल. पण जाहिरातीत वापरलेली पंच लाईन प्रचंड चालली. बच्चेकंपनीपासून ते साठी ओलांडलेल्या बृद्धांपर्यंत फक्त एकच प्रश्न सतावत असेल आणि तो म्हणजे मेलडी इतनी चॉकलेटी क्यों है +कोलगेटच्या टुथपेस्ट में नमक... वाल्या जाहिरातीच्यादरम्यानच क्लोजअपची जाहिरात आली होती. दोन्ही जाहिराती एकाच वेळी प्रदर्शित झाल्या होत्या. पण तरीही दोन्ही जाहिरातींची लोकांमध्ये चांगलीच क्रेझ होती. +थंडा मतलब.... या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरजच नाही. कारण याचं उत्तर तर प्रत्येकाला नक्कीच माहिती असेल. कोकाकोलाच्या या जाहिरातीत आमिर खाननं विचारलेला प्रश्न अनेकांना कायमचाच लक्षात राहिला. या जाहिरातीमुळे कोका कोलाच्या विक्रीत चांगलीच भर पडली होती. बच्चे कंपनीच्या तर अगदी तोंडपाठ झाला होता हा डायलॉग. +अॅड +क्लोजप +टुथपेस्ट +मॅलेडि +आमीरखान +"" +नरडाणा रेल्वे स्थानक चकचकाट स्थानकापर्यंत रस्ता नसल्याने अडचणींचा सामना + +सोनगीर धुळे नरडाणा येथे सर्वसोयींनीयुक्त रेल्वेस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी खुले झाले असून प्रवाशांत समाधान व्यक्त होत असले तरी सध्या रेल्वे स्थानकापर्यंत रस्ता नसल्याने तसेच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून लवकरच अडचणी दूर होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. +सुरतभुसावळ या प्रमुख रेल्वेमार्गा दरम्यान उधना जळगाव रेल्वेमार्ग दुहेरीकरणास गती आली असली तरी अद्याप शिंदखेडा ते नंदूरबार हे सुमारे किलोमीटर अंतरातील लोहमार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. पर्यंत काम पुर्ण होऊन प्लेटफार्म व स्थानकाचा वापरास सुरूवात होईल ही अपेक्षा आधीच फोल ठरली आहे. किमान दिवाळीपर्यंत तरी काम पूर्ण होऊन वापरास सुरूवात व्हावी अशी अपेक्षा आहे. दरम्यान प्रत्येक थांबावर नवीन रेल्वेस्थानक निर्माणचे काम पूर्ण होण्याचा मार्गावर आहे. नरडाणा रेल्वेस्थानक चकचकाट झाले असून सोयींनीयुक्त आहे. सध्या मात्र प्रवाशांना विशेषतः सुरत कडे जाणाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. + मध्ये उधना जळगाव या किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणास मंजूरी मिळाली. त्यावेळी सातशे कोटी रूपये खर्चाचा अंदाज होता. मात्र रेल्वे अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद होत नव्हती. मध्ये प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली तोपर्यंत खर्च तिप्पट झाला. केवळ सातशे पन्नास कोटी रूपये मंजूर झाले. दरवर्षी अर्थसंकल्पात पुरेशी र��्कम मंजूर होत नसल्याने मंजूर निधीच्या प्रमाणात कासवगतीने काम हळूहळू पुढे सरकत आहे. त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढतच आहे. सुरुवातीला अगदी मंदगतीने सुरू असलेले काम पर्यंत म्हणजे चार वर्षात टक्के काम पुर्ण झाले. मात्र त्यानंतर कामाने वेग घेतला. जळगाव ते शिंदखेडा व नंदूरबार ते सुरत दरम्यान दुहेरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुलांचे काम व लेव्हलिंगचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. नरडाणाचे इंग्रज काळातील दक्षिणेकडील रेल्वेस्टेशन तोडून टाकण्यात आले. समोर विरूध्द बाजूला भव्य स्थानक बनविण्यात आले असून तेथे प्रतिक्षालयासह सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. नरडाणा स्टेशनवर आता चार प्लेटफार्म झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण प्लेटफार्माचा चेहरामोहरा बदलला आहे. +रेल्वे बालोद्यान +दुहेरीकरण होत असतांनाच अमळनेर व नंदूरबार रेल्वे स्टेशनला मॉडेल स्टेशनचा दर्जा देण्यात येत असून अमळनेरला रेल्वे बालोद्यान तर नंदूरबारला नवीन प्रतिक्षालय होत आहे. मात्र संथ कामामुळे प्रवाशात नाराजी आहे. नंदुरबार ते जळगाव दरम्यान बहूतांश रेल्वेस्थानकातील अस्वच्छता दूर झाली आहे. शुध्द पिण्याचे पाण्याची कमतरता शौचालय व स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य हे दृश्य बदलत आहे. हे प्रवाशांच्या दृष्टीकोनातून समाधानाची बाब आहे. +नरडाणाच्या नवीन रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी नरडाणा गावातून थेट रस्ताच नाही. त्यामुळे सर्व वाहने जुने स्थानक होते तेथेच थांबतात. येथे भुसावळ व सुरत जाण्यासाठी वेगवेगळे फलाट असले तरी दोन्ही बाजूला तिकिटविक्री नसल्याने दादरा चढून विरुद्ध दिशेला जाऊन व तिकीट काढून सुरतला जायचे असेल तर पुन्हा दादरा चढून जुने स्थानकावरील फलाटावर येतात. वृध्दांना त्रासदायक आहे. त्यामुळे दादराचा कोणी वापर न करता धोका पत्करून सर्रास रूळ ओलांडतात. सध्या रेल्वे फलाट नसलेल्या मधल्या रुळावर सुरत जाणारी पॅसेंजर थांबत असल्याने प्रवाशांना हाल भोगावे लागत आहेत. वृध्दांना रेल्वेत चढणे व उतरणे कठीण व धोकेदायक झाले आहे. मात्र पुढील आठवड्यात सुरत जाणारी पॅसेंजर फलाटावर थांबेल व दिवाळीपर्यंत जळगाव ते उधना दुहेरीकरण पूर्ण होऊन वापरात येईल अशी माहिती रेल्वे कर्मचारी वारुडे यांनी दिली. +"" +येथील मुख्य टपाल कार्यालयात गेल्या काही वर्षापासून मनुष्यबळ कमी पडू लागल्याने सेवेत कमालीची अनियमितता निर्माण झाली आहे. त्याचा फटका प्रश्नमुख्याने सुशिक्षित बेरोजगारांनाच +सर्वाधिक बसतो असा आरोप केल्या जात आहे. +मूर्तीजापूर टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कमतरता आणि परिणामी सेवेतील अनियमिततेने जनतेचे होणारे नुकसान याबाबत येथील नागरिकांनी अनेकदा वरिष्ठस्तरावर तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. दरम्यान रेल्वे वसाहतीमधील नागरिक व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मुख्य टपाल निरीक्षक प्रधान टपाल अकोला मूर्तीजापूरचे तहसीलदार टपाल निर्देशक यांच्याकडे तक्रारी करून उपविभागीय कार्यालयावर नुकताच मोर्चा नेऊन निवेदनाद्वारे टपाल सेवेबाबत होत असलेली कुचंबना थांबविण्याची विनंती केली आहे. +शासकीयनिमशासकीय व खाजगी कार्यालयांची महत्त्वाची कागदपत्रे प्रश्नमुख्याने टपाल सेवेच्या माध्यमातूनच पाठविली जातात. सुशिक्षित बेरोजगार युवकयुवतींच्या नोकरी संदर्भातील पत्रव्यवहारमुलाखतपत्रे यासाठी टपाल सेवेवरच अवलंबून राहावे लागते. मात्र टपालसेवेच्या अनियमिततेमुळे अनेकांना फटका बसतो. येथील रेल्वे वसाहतीमध्ये तर पोस्टमनचे दर्शन आठआठ दिवस होतच नसल्याच्या तक्रारी आहेत. पोस्टमास्तरांना विचारणा केल्यास कर्मचारीच कमी आहेत असे सांगून असमर्थता व्यक्त करीत बोळवण केल्या जाते असेही काही युवक सांगतात. +अनंत बोरकर गणेश बयस राहुल शिंदे प्रवीण मोरे अमोल नाईक महेंद्र बलखंडे विनोद पुडंगे प्रवीण डोंगरे योगेश गायकवाड अन्सार शेख हेमंत पोतुलकर नितीन गायकवाड प्रमोद चनाल रवी उईके प्रवीण पोळकर कुणाल कैथवास विशाल पोतुलकर प्रवीण मल्लेश्वर आदी रेल्वे विभाग निवासी युवकांनी टपाल विभागाच्या वरिष्ठाधिकाऱ्यांना सुशिक्षित बेरोजगार तसेच मूर्तीजापूर नागरिकांची टपाल सेवेच्या अनियमिततेतून होणारी कुचंबणा थांबविण्याची मागणी केली आहे. +"" +१६ जिल्ह्यांमध्ये उद्या पासून वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबीराचे आयोजन + +उद्या सोमवारी ठाण्यात होणार राज्यस्तरीय उद्घाटन समारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे + +क्रीडाधिकारी नावंदे प्रकरणात सामाजिक संघटनांनी पालकमंत्र्यांना धरले धारेवर +"" +प्रशांत परिचारक यांना निलंबित करा +. +मुंबई विधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी काढलेल्या अवमानकारक व��्तव्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर परिचारक यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे. +आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेले वक्तव्य कोणत्या पठडीमध्ये बसते हे राज्य सरकारने सांगावे असं म्हणत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी सरकारवर जोरदार टीका केली. परिचारक यांचे हे वक्तव्य एक प्रकारे देशद्रोहपणा नाही का राज्य सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही योग्य आयुधं नक्की वापरू असंही त्यांनी सांगितले. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही तर सभागृह चालू देणार नाही असा इशारा दिला आहे. +शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर या आमदाराला फासावर लटकवा असंच म्हणाले असते असं सांगत शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. +"" +मराठीहिन्दी होममहाराष्ट्रदेशविदेशग्लोबल महाराष्ट्रअर्थक्रीडासंपादकीयसिनेमॅजिकप्रगती फास्टलाइफस्टाइलइन्फोटेकभविष्यहसा लेकोफोटोगॅलरीव्हिडिओमुंबईठाणेपुणेकोल्हापूरनाशिकअहमदनगरजळगावऔरंगाबाद नागपूरशोकेसब्लॉगफीडबैकप्रॉपर्टीसंपादकीय अग्रलेख सदर लेख धावते जग माणसं साहित्य ब्लॉग रविवार मटा इतरमटा संवाद इन्फोग्राफिक्स बातम्यामनोरंजनक्रीडाअर्थव्हिडिओग्राफिक्ससिटीझन रिपोर्टर ब्युटी पेजेंट्स काँग्रेसच्या माजी आमदाराची भाजप आ.. उज नदीवरील पूलामुळे होणार ३ लाख ल.. जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंत.. लखनऊ तापमानाचा पारा घसरला धुक्य.. दिल्ली रिथाला भागात भीषण आग भारताच्या अर्थव्यवस्थेत २०४० पर्य.. वसती़गृहाच्या जेवणातून २०० विद्या.. जयललिता यांच्या समर्थकांना अश्रू ..व्यक्तिमत्व ब्लॉगमार्क पडसाद निमित्त चित्रभाषा युवा मुद्रा आयफेल टॉवर नमस्कार ठाणे दखल सिटीस्कॅन आरोग्यमंत्र खबर महाराष्ट्राचीमराठी मुलखात पाऊलखुणा पृथ्वीच्या पाठीवर वनटूवन गावची गोष्ट कलाकट्टा राजधानीतून दखल +आपण इथे आहात होम संपादकीय सदर दखल अक्षर डीएनए अक्षर डीएनए + सबस्क्राइब मटा न्यूज़लेटरदैनंदिन न्यूजलेटरआजचे भविष्यमटा शोकेस न्यूजलेटरकम्प्युटरसारख्याइलेक्ट्रॉनिकयंत्रांचीगणनकरण्याचीवसाठवणुकीचीक्षमतादर१८महिन्यांनीदुप्पटहोते असेमानलेजाते. यालाच मूर्सलॉ म्हटलेजाते. गेल्याचाळीसहूनअधिकवर्षांपासूनहानियमसिद्धहोतआलाआहे. यंत्रामध्येमाहितीसाठविण्याच्याबाबतीततरमोठीक्रांतीचझालीआहे. आजचाळिशीतअसलेल्याबहुतेकांनीतबकडीपासूनसीडीपर्यंतचाआणितेथूनपेनड्राइव्हपर्यंतचाप्रवासप्रत्यक्षअनुभवलाआहे.साठवणुकीबाबतीतआणखीमोठीझेपघेण्याचाप्रयत्नसुरूअसून त्यासाठी डीएनएचावापरकेलाजातआहे. याप्रयोगाचातपशील नेचरच्यागेल्यामहिन्याच्याअंकातप्रसिद्धझालाआहे.डिऑक्सिरिबोन्युक्लेरिकअॅसिडचेसंक्षिप्तरूपम्हणजेडीएनए. प्रत्येकसजीवांच्यापेशीतअसलेल्या डीएनएतए सी टीआणिजीअशाचारस्तरांतमाहितीसाठवलेलीअसते. प्रत्येकसजीवांत डीएनए असला तरीत्यांच्यास्तरांचीरचनावेगवेगळीअसते. थोडक्यातमाहितीसाठविण्याचीयंत्रणासारखीअसली तरीमाहितीथोडीफारवेगळीअसते. डीएनएच्यायास्वरूपावरआधारलेलीसाठवणयंत्रणाउभारणेशक्यअसल्याचानिष्कर्षअमेरिकाआणिब्रिटनमधीलशास्त्रज्ञांनीकाढलाआहे. डीएनए अतिशयसूक्ष्मरूपात वजनालाहलकाअसल्यानेआणिअंधाऱ्यावथंडवातावरणातठेवल्यासहजारोवर्षेजसेच्यातसेराहतअसल्यानेसाठवणुकीसाठीतोउपयुक्तअसल्याचेत्यांचेम्हणणेआहे.यासाठीशास्त्रज्ञांनीविविधप्रकारचीमाहितीसाठविण्याचाप्रयोगकेला. शेक्सपीअरचीसर्व १५४ सुनिते डीएनएचीरचनासर्वप्रथमउलगडूनदाखविणारेवॉटसनवक्रीकयांनी१९५३मध्येलिहिलेलाशोधनिबंध एकरंगीतछायाचित्रवमार्टिनल्युथरकिंगने१९६३मध्येकेलेले आयहॅवअड्रीम याऐतिहासिकभाषणाची२६सेकंदांचीध्वनिफित... अशीलिखितचित्रवध्वनीस्वरूपातीलमाहिती डीएनएतसाठविण्याचाहाप्रयोगहोता. कम्प्युटरमधीलमाहिती०व१अशाद्विअंकातसाठवलीजाते. डीएनएतमाहितीसाठवितानातीए सी जीआणिटीयांच्यास्वरूपांतसाठवावीलागते. शेक्सपीअरचीसुनिते वॉटसनक्रीकयांचानिबंध मार्टिनल्युथरकिंगयांचेभाषणआदींचेयाचारस्वरूपांतरूपांतरकरण्यातआले. यारूपांतराद्वारे डीएनएच्याअब्जावधीरेणूंचीनिर्मितीकरण्यातआलीआणितीएकाछोट्याकुपीतठेवण्यातआली. अशारीतीने डीएनएतमाहितीसाठविलीगेली. तीवाचण्याचाप्रयोगहीशास्त्रज्ञांनीकेला. तोयशस्वीझाला. हवीतीमाहितीअतिशयसंक्षिप्तजागेतदीर्घकाळठेवण्यासाठी डीएनए हानवामार्गअसल्याचानिष्क��्षम्हणूनचत्यांनीकाढलाआहे.हाप्रयोगव्यापकपातळ्यांवरहोणारअसेल तरमाहितीच्यासाठवणुकीचेनवेक्षितिजचउपलब्धहोतील. साहित्य ऐतिहासिकदस्तावेजापासूनविज्ञानापर्यंतकोणतीहीमाहिती आहेत्यास्वरूपात साठवितायेतअसल्याचेयाप्रयोगातूनस्पष्टझालेआहे. ज्ञानदेव तुकारामयांच्यारचनामुळातच अक्षर आहेत. त्यानव्यामाध्यमातसाठवूनदीर्घकाळापर्यंतठेवण्याचीसोयनिर्माणहोणारआहे. याचाअधिकउपयोगसरकारीदप्तरांतहोऊशकेल. अर्थात तंत्रज्ञानानेनवामार्गदाखवलाअसला तरीकायसाठवूनठेवावेआणिकायनाहीहा डीएनएतीलविवेकचत्यासाठीउपयोगीपडेल. श्रीधरलोणी पुणे मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा तुमची प्रतिक्रियासर्वाधिक पाहिलेले व्हिडिओसुष्मीता सेनबरोबर विवाह बाह्य संबंध विक्रम भट्ट यांनी केले उघडकतरिना कैफ की जेनिफर लॉरेन्स स्वीमसुट कोण चांगलं परिधान करतं वर्षीय मुलांने लहान भावाचा जीव वाचवलापश्चिम बंगाल एटीएमच्या रांगेत उभे असताना एका व्यक्तीचा ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू... + .. अमेरिकेतील कार्यक्रमात नोटबंदी राष्ट्रगीताची खिल्लीनीता अंबानीऊर्जित पटेल यांचं हे नातं खोटं४ डिसेंबर ते १० डिसेंबर २०१६ + .. न्यायालयात राष्ट्रगीताची सक्ती नको! सुप्रीम कोर्टअधिकाऱ्यांचा पगार अडकल्याने पाक भडकलारेल्वे तिकीट डेबिट कार्डवरआता बेहिशेबी सोन्यावर नजर ट्विटरवर हशा आमदारपुत्राच्या साथीदारांचा जामिनाकरिता प्रयत्न + दाढी वाढवण्यासाठी टिप्स...लष्कराचा राजकीय वापर ममता बॅनर्जीशेतमालाचे भाव पडल्यावर सरकारी हस्तक्षेप हवा +"" +पाकिस्तानची अवस्था झिंगलेल्या माकडांसारखी उद्धव ठाकरे पाकिस्तानची अवस्था झिंगलेल्या माकडांसारखी उद्धव ठाकरे +इस्लामाबादेत हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत पाकिस्तान सरकारने भरपूर गोंधळ घातला. अनेक अधिकाऱ्यांना परत पाठवण्यात आले. अनेकांना दारात अडवण्यात आले. अनेकांना धमकावण्यात आले. या घटनेवर सामनातून परखड टीका करण्यात आली आहे. पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी झाली आहे अशा शब्दात या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. मोदी सरकारने मुजोर पाकडय़ांची नांगी ठेचली आहे तरी शेपूट अजूनह��� वळवळत आहे अशा शब्दात पाकिस्तानवर शरसंधान साधण्यात आले आहे. तसंच विकास आणि दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या बाबतीत मात्र पाक सरकार उदासीन आहे असं मतही या अग्रलेखात व्यक्त करण्यात आलं आहे. +शनिवारी इस्लामाबादमधील इफ्तार पार्टीप्रसंगी जे घडवले गेले ते शांतता प्रक्रियेसाठी टाकलेले पाऊल मानावे का असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने पुढे म्हटले आहे की पाकिस्तानचे ढोंग पुन्हा उघडे पडले. पाकिस्तान चर्चा करण्याच्या लायकीचा देश नाही. इस्लामाबादमधील इफ्तार पार्टीत जानेमाने लोक होते. ज्येष्ठ पत्रकार लेखक विचारवंत कलावंत व प्रशासकीय अधिकारी यांचा त्यात समावेश होता. या सर्व निमंत्रितांना हॉटेलात शिरण्यापासून रोखले गेले. इतकेच नाही तर अत्यंत अपमानास्पद पद्धतीने त्यांची झडती घेण्यात आली. दहशतवादविरोधी पथकाने कार्यक्रमस्थळी घेराव घातला. या इफ्तार पार्टीस मसूद अजहरछाप लोकांना बोलावले नाही याचा संताप बहुधा पाकला आला असावा. +दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीवर भारत सरकारने नियंत्रण आणले. कारण त्या पार्टीत काश्मीरातील फुटीरतावाद्यांसाठी पायघड्या घातल्या होत्या. भारताच्या सार्वभौम स्वातंत्र्यास आव्हान देणाऱ्यांना पाक उच्चायुक्त दिल्लीत बोलावून शिरकुर्मा खिलवणार असतील तर त्यांना रोखावे लागेल असे मतही शिवसेनेने व्यक्त केले. +"" +मिलन आल्हादक प्रतिबिंब! +टॅग मिलन +आपकी अधफिक्र नजर +बडी मुद्दत बाद मिले थे +तो बडे प्यारसे हमने हाथ +आपके कंधोपर हल्कासा रख दिया +आपकी अधफिक्र नजर वाचन सुरू ठेवा + सप्टेंबर सप्टेंबर अधफिक्रश्रेण्याजहनश्रेण्यानजरश्रेण्यामिलनश्रेण्यामुद्दतश्रेण्यावाकिफश्रेण्यासवालश्रेण्याहाथ आपकी अधफिक्र नजर +"" +बाळगंगा सिंचन घोटाळ्या प्रकरणी आणखी अटकेत + बातम्या बाळगंगा सिंचन घोटाळ्या प्रकरणी आणखी अटकेत + सप्टेंबर बाळगंगा सिंचन घोटाळ्यात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गुरुवारी आणखी आरोपींना अटक केलीय. आबिद खत्री जाहिद खत्री आणि विजय कासट अशी त्यांची नावं आहेत. यापैकी विजय कासट हा तत्कालीन अभियंता तर आणि दोन्ही खत्रीबंधू हे बाळगंगा धरणाचे कंत्राटदार आहेत. +याच घोटाळ्यात यापूर्वीच अटकेत असलेल्या निसार खत्री आणि राजेश रीठे या दोन आरोपींना सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ��ुनावलीय. पण या दोन्ही आरोपींना आजारपणाच्या नावाखाली स्वतःला हॉस्पिटलाईज करून घेतलंय. याप्रकरणी जणांवर गुन्हे दाखल झालेत. या सर्वांनी नियम डावलून कंत्राटदारांना या धरणाच्या बांधकामाचं कंत्राट मिळवून दिलं होतं. +"" +पं. जसराज यांना हृदयनाथ पुरस्कार + +पं. जसराज यांना हृदयनाथ पुरस्कार +हृदयेश आर्टसतर्फे दिला जाणारा हृदयनाथ पुरस्कार यंदा संगीतमार्तंड पं. जसराज यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. + + ... +हृदयेश आर्टसतर्फे दिला जाणारा हृदयनाथ पुरस्कार यंदा संगीतमार्तंड पं. जसराज यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. २६ ऑक्टोबरला षण्मुखानंद हॉल येथे सायं. ६.३०वा. होणाऱ्या विशेष सांगितिक सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान येईल. +हृदयेश आर्टसचा २७वा वर्धापनदिन पं. हृदयनाथ यांचे ८०व्या वर्षात पदार्पण आणि भावसरगम कार्यक्रमाची सुवर्णमहोत्सव वर्षपूर्ती यांचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचवेळी हृदयनाथ पुरस्काराचे वितरण होईल. सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गायिका आशा भोसले भूषविणार आहेत. यापूर्वी लता मंगेशकर अमिताभ बच्चन बाबासाहेब पुरंदरे सुलोचनादीदी ए. आर. रहमान विश्वनाथन आंनद यांना हृदयनाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. + +इंदोरीकर महाराजांकडून नोटिशीला उत्तर २ दिवसांत भूमिका मांडणार +...म्हणूनच नारायण राणेंचा जळफळाट राऊत +शिवजयंती महाराष्ट्राच्या रस्त्यांवर अवतरला शिवकाल! +पं. जसराज यांना हृदयनाथ पुरस्कार... + आयडॉल प्रवेशास मुदतवाढ... + शिवडीत उद्या कोळी फूड फेस्टिव्हल... +स्वच्छतादूतांपुढेच वीजपाणीसंकट... +एमकेसीएलवर कारवाई... +"" +पडघम २०१४भाग १४ बॅटलग्राऊंड स्टेटसउत्तर भारतातील इतर राज्ये मिसळपाव +पडघम २०१४ भाग १ राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक + +पडघम २०१४ भाग २ क्रिटिकल मास + पडघम २०१४भाग १३ बॅटलग्राऊंड स्टेटउत्तराखंड +पडघम २०१४भाग १५ बॅटलग्राऊंड स्टेटसपूर्व भारतातील राज्ये +भाग ५ बॅटलग्राऊंड स्टेट राजस्थान +भाग ६ बॅटलग्राऊंड स्टेट केरळ +भाग ७ बॅटलग्राऊंड स्टेटमहाराष्ट्र मुंबई परिसर आणि कोकण +भाग ८ बॅटलग्राऊंड स्टेटमहाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मरा��वाडा +भाग ९ बॅटलग्राऊंड स्टेटगुजरात +भाग १० बॅटलग्राऊंड स्टेटदिल्ली +भाग ११ बॅटलग्राऊंड स्टेटहिमाचल प्रदेश +भाग १२ बॅटलग्राऊंड स्टेटपंजाब +भाग १३ बॅटलग्राऊंड स्टेटउत्तराखंड +आता या भागात आपण उत्तर भारतातील इतर राज्यांविषयीचे अंदाज बघू.या राज्यांविषयी मतदारसंघनिहाय विश्लेषण देत नाही पण राज्यातील एकूण अंदाजांविषयी माहिती देत आहे. या राज्यांमधील मतदारसंघनिहाय विश्लेषण देत नाही यामागे पुढील कारणे आहेत +१. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये चतुरंगी लढत आहे. अशा स्थितीत अगदी थोडी मते फिरली तरी निकाल खूप बदलू शकतात. अशा परिस्थितीत तिथला मतदारसंघनिहाय निकालांचा अंदाज व्यक्त करणे अयोग्य होईल. +२. काही राज्यांविषयी मतदारसंघनिहाय विश्लेषण करण्याइतकी त्या राज्यांची माहिती मला नाही. +३. उत्तर प्रदेशात मुझप्फरनगर दंगलींनंतर वातावरण बरेच बदलले आहे. त्याचा नक्की कसा परिणाम मतांमध्ये होईल हे सांगणे थोडे धाडसाचेच ठरेल. +४. हरियाणासारख्या राज्यात यापूर्वी विधानसभा निवडणुका २००९ मध्ये झाल्या होत्या.गेल्या पाच वर्षात वातावरण किती आणि कसे बदलले आहे हे सांगणे थोडे धाडसाचेच ठरेल. +या कारणांमुळे या राज्यांमधील एकूण परिस्थितीविषयीचा अंदाज व्यक्त करत आहे. +राज्यातील जम्मू आणि उधमपूर या मैदानी प्रदेशातील हिंदूबहुल भागात भाजपला विजय मिळविणे कठिण जाऊ नये.लडाखमधील एका मतदारसंघात कॉंग्रेसला विजय मिळेल असे म्हणायला हरकत नाही.काश्मीर खोऱ्यातील तीन मतदारसंघांपैकी दोन ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि एका ठिकाणी पी.डी.पी ला विजय मिळेल असे वाटते. +एकूण जागा ६ +भाजप २ +नॅशनल कॉन्फरन्स २ +कॉंग्रेस १ +पी.डी.पी १ +राज्यात भाजप दिल्लीजवळच्या भागात आणि अंबाला परिसरात थोडेफार बळ राखून आहे.अगदी अयोध्या आंदोलनाच्या काळात उत्तर भारतात इतर राज्यांमध्ये भाजपने चांगले यश मिळविले पण हरियाणात मात्र पक्षाला हातपाय रोवता आलेले नव्हते.१९९६ मध्ये बन्सीलाल आणि १९९९२००० मध्ये ओमप्रकाश चौटालांबरोबर युती करून पक्षाने यश मिळविले पण राज्यात स्वतचे बळ भाजपचे नव्हते.२००४ मध्ये भाजपने राज्यात एक जागा जिंकली पण ती जागा जिंकणारे किशनसिंग दिलेर हे मुळात आय.एन.एल.डी मधून भाजपमध्ये आलेले होते आणि बऱ्याच अंशी ती जागा भाजपपेक्षा दिलेर यांनी जिंकली असे म्हटले तर ते चुकी���े ठरू नये.राज्यात भाजप आणि भजनलाल पुत्र कुलदीप बिष्णोई यांचा हरियाणा जनहित कॉंग्रेस यांची युती आहे.तर कॉंग्रेस आणि चौटालांचा आय.एन.एल.डी स्वतंत्रपणे निवडणुक लढवत आहेत. चौटालांना भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा झाली असली तरी त्यांच्या पक्षाची पूर्ण वाताहत झाली अशी परिस्थिती नाही. +काही जनमत चाचण्यांनी हरियाणात भाजपला सहापर्यंत जागा दिल्या आहेत.तितक्या जागा जिंकण्याइतके भाजपचे बळ राज्यात आहे असे वाटत नाही.मला वाटते राज्यात पुढीलप्रमाणे निकाल लागतील असे वाटते +एकूण जागा १० +हरियाणा जनहित कॉंग्रेस १ +कॉंग्रेस ४ +आय.एन.एल.डी ३ +चंदिगडमध्ये भाजपच्या किरण खेर कॉंग्रेसचे पवनकुमार बन्सल आणि आआपच्या गुल पानंग यांच्यात लढत आहे.पवनकुमार बन्सल रेलगेट प्रकरणी बदनाम झालेले असले तरी त्यांचे स्थान चंदिगडच्या राजकारणात नक्कीच नाकारता येणार नाही. पवनकुमार बन्सल यांच्या भ्रष्टाचार प्रकरणामुळे गुल पानंग यांना बन्सलविरोधी मते जातील हे नक्कीच.तरीही गुल पानंग या अराजकीय आणि अगदीच नवख्या उमेदवार आआपने दिल्या आहेत.योगेन्द्र यादव यांच्यासारखा ओळखीचा चेहरा आआपने दिला असता तर त्याचा जास्त फरक पडला असता असे वाटते.भाजपकडूनही सत्यपाल जैन यांच्याऐवजी किरण खेर या अराजकीय व्यक्तीला उमेदवारी दिली गेली आहे. तसेच कॉंग्रेसविरोधी मते आआपमुळे फुटणार आहेत असे वाटते.तेव्हा चंदिगडमधून कॉंग्रेस जिंकेल असे वाटते. +उत्तर प्रदेशात भाजप सपा बसपा आणि कॉंग्रेस अशी चतुरंगी निवडणुक आहे.तसेच दिल्लीजवळच्या भागात आआप सुध्दा चांगली मते घेईल असे वाटते.तेव्हा त्या भागात पंचरंगी निवडणुक असेल.पंचरंगी निवडणुक असलेल्या भागात ३० मते मिळविणारा पक्षही निवडणुक अगदी स्वीप करेल. राज्यात भाजप रिव्हायवल मोडमध्ये आहे अशा बातम्या आहेत. २००९ च्या लोकसभा आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात पुढीलप्रमाणे परिस्थिती होती मतांची टक्केवारी +उत्तर प्रदेश २००९ २०१२ फरक +भाजप १७.५ १५.१ २.४ +समाजवादी पक्ष २३.३ २९.१ ५.८ +बहुजन समाज पक्ष २७.४ २५.९ १.५ +कॉंग्रेस १८.३ ११.७ ६.६ +राष्ट्रीय लोकदल ३.३ २.४ ०.९ +इतर १०.२ १५.८ ५.६ +या तक्त्यावरून कळते की फ्लोटिंग पक्षांची मते ५.६ ने वाढली.२०१२ मध्ये समाजवादी पक्षाने १९९१ नंतरच्या २० वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक जा���ा ४०३ पैकी २२६ जिंकल्या.पण पक्षाला मते मात्र २९.१ म्हणजे ३० पेक्षा कमीच मिळाली.चतुरंगी लढतीत ३० मते मिळाली तरी व्यस्त प्रमाणात जागा जास्त मिळतात हे परत एकदा त्यातून सिध्द होते. बसपा २५ ते २८ मते नेहमी मिळवत आलेला आहे.पण बसपाची मते अधिक प्रमाणात विखुरलेली असल्यामुळे पक्षाला तितक्या प्रमाणावर जागा मिळत नाहीत. +राज्यात गेल्या १० वर्षात सपा आणि बसपा या दोन्ही पक्षांचे सरकार राहिलेले आहे.दोन्ही पक्षांच्या सरकारांची कामगिरी फारशी लोकप्रिय नव्हती. २०१२ मध्ये समाजवादी पक्षाचा अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली नवा चेहरा पुढे येणार असे चित्र उभे राहिले होते.पण समाजवादी पक्षाबरोबर जाणारी गुंडगिरी आणि इतर प्रश्न अखिलेश यादव यांच्या काळातही तसेच आहेत.गेल्या सव्वादोन वर्षात समाजवादी पक्षाच्या कारभाराविरूध्द नक्कीच प्रस्थापितविरोधी मते जातील.मायावतींच्या सरकारची आठवणही लोकांच्या मनात फार जुनी नाही.तसेच केंद्रात कॉंग्रेस सरकारने घातलेल्या अनागोंदीमुळे ही मते त्या पक्षाकडेही जाणार नाहीत. तसेच नरेन्द्र मोदींच्या रूपाने चांगले प्रशासन देऊ शकेल असा चेहरा लोकांपुढे आहे.मुझप्फरनगर दंगलींनंतर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात ध्रुवीकरण होऊन भाजपला त्याचा फायदा नक्कीच होईल. त्यातून भाजपची मते १० पर्यंत वाढली तर मला आश्चर्य वाटणार नाही. नरेन्द्र मोदी वाराणसीतून निवडणुक लढवत असल्याचा फायदा पक्षाला राज्याच्या पूर्व भागात नक्कीच होईल. +तेव्हा माझ्या मते राज्यात पुढील चित्र उभे राहिल असे वाटते +उत्तर प्रदेश मते जागा +भाजप २७३० ४५ +समाजवादी पक्ष १८२० १६ +बहुजन समाज पक्ष २२२४ १३ +कॉंग्रेस ८१० ५ +राष्ट्रीय लोकदल २३ १ +राज्यातील काही जागांविषयीचे अंदाज +१. वाराणसी नरेन्द्र मोदी भाजप नक्की +२. लखनौ रामनाथ सिंग भाजप नक्की +३. कानपूर मुरली मनोहर जोशी भाजप नक्की +४. आझमगड मुलायमसिंग यादव सपा नक्की +५. रायबरेली सोनिया गांधी कॉंग्रेस नक्की +६. अमेठी राहुल गांधी कॉंग्रेस नक्की जरी निवडणुक कठिण गेली तरी +७. देवरिया कलराज मिश्रा भाजप नक्की +तेव्हा उत्तर भारतात पुढीलप्रमाणे चित्र उभे राहिल असे वाटते. +एन.डी.ए युपीए आआप सपा बसपा पी.डी.पी आय.एन.एल.डी इतर एकूण +जम्मूकाश्मीर २ ३ १ ६ +पंजाब ५ ८ १३ +हरियाणा ३ ४ ३ १० +हिमाचल प्रदेश ३ १ ४ +चंदिगड ० १ १ +दिल्ली ६ ० १ ७ +राजस्थान २२ ३ २५ +उत्तराखंड ५ ० ५ +उत्तर प्रदेश ४५ ६ १६ १३ ८० +एकूण ९१ २६ १ १६ १३ १ ३ ० १५१ + ज्ञानोबाचे पैजार +उत्तर प्रदेश एवढ्या थोडक्यात अटोपलेला पाहुन थोडी निराशा झाली. +निवडणुकांच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या असलेल्या या राज्या बद्दल अजुन वाचायला आवडेल. +हे ही अंदाज नेहमी सारखेच अभ्यासपुर्ण आहेत यात काही शंका नाही. +आपल्या व्यासंगालाचिकाटीला आणि मेहनतीला सलाम. +तसेच उत्तर प्रदेशच्या एकुण + ज्ञानोबाचे पैजार +तसेच उत्तर प्रदेशच्या एकुण जागांच्या संख्येतही काहीतरी चुक आहे +त्यांची बेरीज ८० पेक्षा जास्त आहे. +धन्यवाद पैजारबुवा + क्लिंटन +धन्यवाद पैजारबुवा +हो थोडा गोंधळ झाला आहे.याचे कारण मी एक्सेलमध्ये काही सिनॅरिओ रन केले. विविध मते मिळाल्यास किती जागा कोणत्या पक्षाला मिळू शकतील असे हे सिनॅरिओ होते.या सगळ्या सिनॅरिओंची सरासरी म्हणजे राज्यातील अंदाज असे लिहिले. या सगळ्यात केवळ भाजपच्या आकड्यांची व्यवस्थित सरासरी घेतली गेली आणि इतर पक्षांच्या आकड्यांमध्ये शेवटच्या सिनॅरिओअमधले आकडे तसेच राहिले.तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असे वाटते मूळ लेखातही बदल करत आहे +उत्तर प्रदेशाविषयी स्वतंत्र लेख यायला हवा होता हे मान्य.पण उत्तर प्रदेशातील राजकारण अत्यंत गुंतागुंतीचे आहे. तसेच स्थानिक पातळीवर नक्की कोणत्या घटकांचा किती फरक पडेल विशेषतः चतुरंगी लढतीत हे बरेच ट्रिकी आहे.त्यावर भाष्य करण्याइतकी माहिती उत्तर प्रदेशातील ८० मतदारसंघांविषयी माझ्याकडे नाही. त्यामुळे राज्यपातळीवरच निकाल लिहिले. +नाय ब्वॉ + पैसा +आणि खरेच तिथे नेमके कोण कोणाची मते खाईल आणि कोण आतून कोणाला मदत करत सेल हे सांगणे अवघड आहे. कोण फतवे काढतात कोणी एका जातीची मते एकगट्ठा मागतात आणि देतात. या सगळ्यातून याहून अचूक अंदाज सांगने भयंकर कठीण आहे. सगळ्या पक्षांना आशा वाटत असली तरी प्रत्यक्षात काय घडते ते १६ मेलाच कळेल. इथल्या लोकांनी साक्षात इंदिराजींना सुद्धा १९७७ ला हरवले होते. अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांना १९७७ आणि १९९८ मधे जोडीने खिंडार पडले होते हे विचारात घेता तिथे कोण जिंकेल हे सांगणे खरेच अवघड आहे. +आता उत्तर प्रदेशात ८० जागा आहेत + क्लिंटन +उत्तराखंड वेगळा झाल्यानंतर उत्तर प्रदेशात ८० जागा आहेत तर उत्तराखंडमध्ये ५ जागा आहेत. पूर्वी ८५ जागा होत्या उत्तराखंडचे विश्लेषण स्वतंत्र लेखात केले आहे. +इथल्या लोकांनी साक्षात इंदिराजींना सुद्धा १९७७ ला हरवले होते. अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांना १९७७ आणि १९९८ मधे जोडीने खिंडार पडले होते हे विचारात घेता तिथे कोण जिंकेल हे सांगणे खरेच अवघड आहे. +हो म्हणूनच १६ मे ची जोरदार उत्सुकता आहे. +मी आहे इथं वाराणसीचाबनारसचा + प्यारे१ +मी आहे इथं वाराणसीचाबनारसचा एक आणि कानपूरचा एक असे दोघे जण भैय्याजी आहेत. +बसपा नि सपाचं काही खरं नाही असं त्यांचं मत आहे. २०२२ मध्ये दोघे गळपटतील. ८१२१०१२ +आआप बर्यापैकी मतं खाईल पण भाजप ५० च्या आसपास असेल. +लखनौ राजनाथ सिंग भाजप + दुश्यन्त +लखनौ राजनाथ सिंग भाजप नक्की +चंदिगढमध्ये सट्टेबाजार मटका + दुश्यन्त +चंदिगढमध्ये सट्टेबाजार मटका बाजार मध्ये किरण खेर भाजप सर्वात पुढे आहेत. त्यांचा अंदाज खरा धरला तर पवन बन्सल तिसर्या क्रमांकावर जातील. हरयाणामध्ये भाजप आणि मित्रपक्ष आपण म्हणताय त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करतील अस वाटतय. +"" +...मग तो नीरव मोदीसुद्धा पैसे घेऊन पळाला त्याचं काय +जय माल्ल्याला भारताकडे प्रत्यार्पण आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनाम्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा मोदी सरकारवर निशाणा साधलाय. + +मुंबई डिंसेंबर विजय माल्ल्याला भारताकडे प्रत्यार्पण आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनाम्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा मोदी सरकारवर निशाणा साधलाय. विजय मल्ल्या भारतात असतानाही पैसे देण्यास तयार होता मग त्यावर पळून जायची वेळ का आली मग जो निरव मोदी पैसे घेऊन पळाला आहे त्याचं काय असा वर्मी लागणारा सवाल राज ठाकरे यांनी मोदी सरकारला विचारलाय. +रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उर्जित पटेल यांनी खासगी कारणांसाठी आपण राजीनामा देत असल्याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुद्यावर बोलताना राज ठाकरे यांनी सरकारची उलटी गिनती सुरू झाली असल्याचं म्हटलंय. +सोमवारी देशात दोन मोठ्या घडामोडी घडल्या. त्या म्हणजे विजय माल्ल्याला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा लंडन कोर्टाचा निर्णय आणि आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल या��नी राजीनामा. माल्ल्याचं प्रत्यार्पण होणार असल्यामुळे केंद्र सरकारच्या एका मोठ्या प्रयत्नाला यश आलंय तर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. +भारतात पाठवण्याच्या निर्णय येण्याच्या चार दिवसांपूर्वीच देश सोडून पळून गेलेल्या विजय माल्ल्याने सगळं कर्ज फेडण्याची तयारी दाखवली होती. भारतीय बँक आणि सरकारला ट्विट करत माल्याने त्याचा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती केली होती. तर ज्याज्या बँकांकडून कर्ज घेतलं होतं ते सर्व कर्ज फेडाण्याची तयारी त्याने दर्शविली होती. मात्र त्यावरचं व्याज मी देऊ शकत नाही असंही त्यानं म्हटलं होतं. या मुद्यावर बोलताना मनसे अध्यक्षांनी मल्ल्या भारतात असतानाही पैसे देण्यास तयार होता मग त्यावर पळून जायची वेळ का आली आणि माल्ल्या प्रमाणेच जो निरव मोदी पैसे घेऊन पळाला आहे त्याच काय असा सवाल करत राज ठाकरे यांनी मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. +भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये विलासी जीवन जगतअसलेल्या विजय माल्ल्याला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मोठा निर्णय लंडन कोर्टानं घेतला आहे. विजय मल्ल्याला भारताकडे सोपवावं अशी विनंती केंद्र सरकारने ब्रिटनच्या न्यायालयात केली होती. त्यावर निकाल देत लंडनचं न्यायालयानं हा मोठा निर्णय घेतला आहे. +न्यायालयाच्या या अपेक्षीत निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाची एक खास टीम लंडनमध्ये दाखल झाली होती. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली हे पथक सर्व घटनांवर लक्ष ठेवून होतं. लंडनचं कोर्टाचा निकाल सकारात्मक आल्यामुळे आता मल्ल्याला भारतात घेऊन येण्याचं काम ही टीम करणार आहे. +भारतात पाठवण्याच्या निर्णय येण्याच्या चार दिवसांपूर्वीच देश सोडून पळून गेलेल्या विजय माल्ल्याने सगळं कर्ज फेडण्याची तयारी दाखवली होती. भारतीय बँक आणि सरकारला ट्विट करत माल्याने त्याचा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती केली होती. तर ज्याज्या बँकांकडून कर्ज घेतलं होतं ते सर्व कर्ज फेडाण्याची तयारी त्याने दर्शविली होती. मात्र त्यावरचं व्याज मी देऊ शकत नाही असंही त्यानं म्हटलं होतं. +सक्त वसुली संचालयाने मल्ल्याला फरार आरोपी असं म्हटलं होतं. फरारी आरोपी या शब्दामुळे माझ्या प्रतिमेला धक्का लागला आहे. त्यामुळं मला फरारी आरोपी म्हाणू नका अशी याचिका मल्ल्याने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी विजय मल्ल्याने बँकांकडे नवा प्रस्ताव पाठवला होता. त्यात त्याने मुद्दलाचे पूर्ण पैसे देतो व्याज नाही असं आश्वासन दिलं होतं. पण त्याचा हा प्रस्ताव बँकांनी धुडकावून लावला होता. सद्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या विजय माल्ल्याने भारतातील बँकांचं जवळपास हजार कोटींचं कर्ज बुडवलं आहे. लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी सुनावणी सुरू होती. +रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा +"" +नामांतर आंदोलनातील महिलांच्या लढ्याचा नवा अध्याय + +नामांतर आंदोलनातील महिलांच्या लढ्याचा नवा अध्याय +नागपूर औरंगाबादेतील मराठवाडा विद्यापीठाच्या बॅनरवर १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव कोरले गेले. हा नामांतर लढा तब्बल १६ वर्षे चालला. या आंदोलनात आंबेडकरी विचारांच्या पुरुषांसोबत महिला कार्यकर्त्याही पुढे होत्या. त्यांनाही आंदोलनाची झळ सहन करावी लागली. आंदोलनात महिलांच्या सहभागाच्या नोंदी घेत नामांतर चळवळीच्या विजयी पानांचा इतिहास अमेरिकेतील एमेली हेस या संशोधकाच्या लेखणीतून पुढे येत आहे. +रमाई चळवळीच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नागपुरात आल्या असता त्यांनी सकाळशी संवाद साधला. नामांतर आंदोलनाच्या इतिहासाचे वय ३५ वर्षांचे. २७ जुलै १९७८ मध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव संमत झाला. +सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग देत दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरुवात केली. बाबासाहेबांच्या समतेचा विचार नसानसांत रुजलेल्या कार्यकर्त्यांनी खेड्यातील बांधवांचे धगधगते मरणतांडव बघितले. यामुळे पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांनी ४ ऑगस्ट रोजी डोक्याला निळे कफन बांधून नामांतरासाठी पहिला एल्गार पुकारला. नामांतराच्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला होत्या. परंतु महिलांच्या त्याग या लढ्यातून पुढे आला नाही. नेमकी ही नोंद यांनी आपल्या संशोधनातून पुढे आणली. +प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात लाँगमार्चमध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या. त्यांचाही इतिहास मिळवण्���ासाठी एमिला प्रयत्नशील आहेत. सध्या ऐमिलाने २० महिलांशी संवाद साधला. त्यांच्या मुलाखती घेतल्या. +आंदोलनातील महिलांची नावे घेतली. त्यांच्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून नामांतराच्या आंदोलनातील महिलांचे अढळ स्थान सांगून नामांतर आंदोलनातील नवा अध्याय समाजापुढे लवकरच येणार आहे. त्यांच्या या संशोधनात आंबेडकरी चळवळीतील डॉ. प्रदीप आगलावे प्रा. सरोज आगलावे डॉ. धनराज डहाट छाया वानखेडेगजभिये ॲड. विमलसूर्य चिमणकर सुनील सारिपुत्त छाया खोब्रागडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली आहे. +"" +रेहॅबर +घरटेम्यूज बुधवार +दिवस जुलै +मन्सूर यवासह एक्सएनयूएमएक्स दिवस +अंकारा महानगरपालिकेचे महापौर मन्सूर यावांनी एक्सएनयूएमएक्स एप्रिलपासून महानूर नगरपालिकेत मंसूर यावासोबत गेअर एक्सएनयूएमएक्स डे या आपल्या पुस्तिकेत सांगितले. सर्व युनिटमधील पारदर्शक नगरपालिकेने निविदा थेट समजून घेतल्या अधिक ... +इस्तंबूलमध्ये गोझ्टेप पादचारी पुलाचे नूतनीकरण केले +इस्तंबूल महानगरपालिका गॅझटेप पादचारी पुलाचे नूतनीकरण करण्यास प्रारंभ करीत आहे. पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या कार्यक्षेत्रात डीएक्सएनयूएमएक्स महामार्गाच्या गॅझटेप मेडिकल पार्क क्षेत्रात एक्सएनयूएमएक्स ते एक्सएनयूएमएक्स पर्यंत दोन्ही दिशेने एक्सएनयूएमएक्स उघडले जातील. अधिक ... +ओल्ड होल्डिंग ज्या एर्डेमिर स्टील सुविधांचे मालक देखील आहेत त्यांनी आखातीच्या जिल्ह्यात येरॅम्का सिरेमिक फॅक्टरी त्याच्या घाटांसह खरेदी केली. ओयक होल्डिंगने कुकी पैशासाठी खरेदी केलेली अर्धी जमीन दुबैली आणि दुबैली यांना विकली अधिक ... +हेमा औद्योगिक व्यवस्थापक भेट दिली +तुर्की आघाडीच्या ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी कंपन्या ट्रॅक्टर बांधकाम यंत्रणा विमान एक आणि म्हणून हेमा उद्योग जागतिक संरक्षण उद्योगासाठी उत्पादन गुंतलेली भेट दिली उद्योग कार्यावर सेंट आश्रमाच्या हेमा उपाध्यक्ष एक कंपनी आहे अधिक ... +डीएसकेचे क्षेत्रीय कार्यालय केईएसके अंकारा शाखा प्लॅटफॉर्म टीएमएमओबी अंकारा प्रांतीय समन्वय मंडळ अंकारा चेंबर ऑफ मेडिकल फिजिशियन आणि अंकारा चेंबर ऑफ स्वतंत्र लेखाकार आणि वित्तीय सल्लागार एएसएमएमएमओ टीसीडीडी आणि एओआयच्या ऐतिहासिक इमारतींना कॉल करतात. अधिक ... +एक्सएनयूएमएक्स तार्सस के���लपासा औद्योगिक साइट वर्षांपासून डांबरीकरण +टारसस केमलपासा औद्योगिक साइट एक्सएनयूएमएक्स वर्षे डांबरीकरण व व्यापारासाठी मोठा त्रास निर्माण करणारे मर्सीन महानगरपालिका संघांचे पथ तयार होऊ लागले. ते पदभार स्वीकारल्यापासून प्रत्येक संधीवर व्यापारी यांच्या बाजूचे असल्याचे सांगत अधिक ... +उत्तर सायप्रसच्या तुर्की प्रजासत्ताक सार्वजनिक बांधकाम व वाहतूक मंत्रालयाच्या अंडसचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ. मेमदुह बेयक्कलला भेट दिली. या भेटी दरम्यान कायसेरी महानगरपालिकेला सार्वजनिक वाहतुकीस पाठिंबा देण्यास सांगितले. महानगरपालिकेचे नगराध्यक्ष अधिक ... +निवडणुकीच्या काळात प्रत्येक उमेदवाराच्या अजेंड्यात रेल्वेबिझिनेस शाखेचे अध्यक्ष सेमल यमन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे परंतु एकप्रकारे रेल्वे व्यवस्था समस्येचे निकाल लवकरात लवकर मार्गी लावावेत असे त्यांनी नमूद केले. सकर्य शाखेचे अध्यक्ष अधिक ... +टीसीडीडी एक्सएनयूएमएक्स ज्याने मालत्या ेटिंकाया मार्गावरील महामार्ग ओव्हरपासच्या बांधकामाविषयी सादरीकरणे दिली. क्षेत्रीय व्यवस्थापक मुस्तफा दशलक्ष हजार प्रकल्प किंमत डिसेंबर मध्ये अधिक ... +इस्तंबूल गेडिक युनिव्हर्सिटी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग वन जनरेशन वन वे प्रकल्प यावर चर्चा होणार आहे. चीनयुरेशियन पॉलिटिकल अँड स्ट्रॅटेजिक रिसर्च कौन्सिल फाऊंडेशनचे संचालक मेहर सह्याकन हेही या अभ्यासात भाग घेतील. इस्तंबूल गेडिक युनिव्हर्सिटी चीन अधिक ... +जीवघेणा अपघात झाल्यानंतर कुटुंबीय दुर्लक्षित अधिका ्यांना शिक्षेची वाट पाहत होते तर रेल्वेचे जबाबदार उपमहाव्यवस्थापक त्यांचे उपसंस्थापक आणि उपमंत्री मंत्रालयाच्या संचालक मंडळाचे सदस्य बनले आणि त्यांना दुप्पट पगार मिळाला. अधिक ... +इझमीर मधील एक्सएनयूएमएक्स जूनमध्ये निर्यात आणि आयात कमी करते +तुर्की स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट नारायणन इझमिर प्रादेशिक संचालनालय दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षाच्या त्याच महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये झमीरमधील एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स टक्के एक्सएनयूएमएक्स दशलक्ष डॉलर्सने कमी झाले एक्सएनयूएमएक्स टक्क्यांनी आयात कमी झाली एक्सएनयूएमएक्स दशलक्ष डॉलर्स अधिक ... +एस्केलेटर स्टेप चेन खरेदी केली जाईल तत्सम रेल्वे न्यूज आणि इतर बातम्या आपल्याला स्वारस्य असू शकतात रे न्यूज एक्सएनयूएमएक्स टेंडर बुलेटिन एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स डॉर्मिटरी स्टेशन अतिरिक्त गॅर रोड बांधकाम काम देखभाल व दुरुस्ती सेवा घेतली जाईल रेलन्यूज एक्सएनयूएमएक्स टेंडर बुलेटिन अधिक ... +डीपी येरिम्का पोर्ट रेल्वे कनेक्शन उद्घाटन सोहळा एक्सएनयूएमएक्स जुलै रोजी एक्सएनयूएमएक्स पोर्ट साइटवर आयोजित करण्यात आला होता. परिवहन कार्यालयाचे अध्यक्ष आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट एजन्सीज अर्डाचे अध्यक्ष यांच्यासमवेत परिवहन व पायाभूत सुविधा मंत्री मेहमेत काहित तुर्हान उपस्थित होते. अधिक ... +"" +विंडीजचा इंग्लंडवर २१ धावांनी विजय +चेस्टर ली स्ट्रीट लंडन इंग्लंडविरुद्धच्या एकमात्र टी २० सामन्यात विंडीजने २१ धावांनी विजय मिळविला. विंडीजच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १५५ धावांत संपुष्टात आला. कर्णधाराच्या भूमिकेत असणाऱ्या ब्रेथवेटने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला पराभूत केले. त्याने ३.३... +"" +कलाभान गांधी कुणासारखे +कलाभान गांधी कुणासारखे +चित्रकार एका बाबतीत गांधीवादीच.. आतला आवाज ऐकूनच ते चित्रं करतात! किंवा असं की आतला आवाज ऐकून केलेली चित्रंशिल्पंच पुढेही पुन्हा अभ्यासाला उपयोगी पडणारी म्हणून पुन्हा + +चित्रकार एका बाबतीत गांधीवादीच.. आतला आवाज ऐकूनच ते चित्रं करतात! किंवा असं की आतला आवाज ऐकून केलेली चित्रंशिल्पंच पुढेही पुन्हा अभ्यासाला उपयोगी पडणारी म्हणून पुन्हा पाहावीशी ठरतात.. मग तो आतला आवाज चित्रकाराने मेहनतपूर्वक आणि शोधपूर्वक सिद्ध केलेल्या शैलीचा असो की सामाजिक परिणामांचा! +बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी हे १९२० नंतर महात्मा ठरले आणि पुढे राष्ट्रपिताही. स्वातंत्र्योत्तर काळात एक राष्ट्रचिन्ह म्हणून गांधीजींच्या प्रतिमेचा वापर सुरू झाला. गेल्या ९० वर्षांत भारतीयांना सर्वाधिक दिसणारी एकाच व्यक्तीची प्रतिमा ही गांधीजींची आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळात नोटांमुळे तर ती अतिपरिचित आहे. तरीही चित्रकलेत मात्र गांधी कुणासारखे हा प्रश्न योग्यरीत्याच विचारला जातो. गांधी कोणत्या चित्रकारानं साकारलेले असा त्याचा अर्थ. पण गांधींची प्रतिमा तीच असताना कोणत्याही चित्रकारानं त�� चितारल्यास काय फरक पडणार याचा खुलासा करण्यासाठी गांधीजींकडे नव्हे तर चित्रकलेकडेच पाहावं लागेल.. चित्रकलेत गांधी कलाकाराच्या कल्पनेसारखे असं सोपं उत्तर तयार होतंच फक्त त्या उत्तरातून आता कलाकाराची कल्पना कुणासारखी कशानं घडलेली अशीच का असे नवे प्रश्न येतील आणि त्यातून पुन्हा गांधी कुणासारखे अशा पद्धतीचा प्रश्नच घट्ट होईल. +आपल्याला महाराष्ट्राशी संबंध असलेल्यांना माहीत असलेली चित्रकला ही जशी गॅलरीत असते तशी गॅलरीबाहेरही असते.. आजची असते तशीच जुनीही असते. शिवाय आज जगभरच्या गॅलऱ्या वा म्युझियम यांमध्ये जुनी पोस्टरं कॅलेंडरं यांवरल्या कलेकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे. कॅलेंडर वगैरेंनी कलेच्या इतिहासात काही भर घातली नसेलही पण आजवर कला म्हणून गांभीर्यानं न घेतली गेलेली ही चित्रं आपल्या सामाजिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे आपण दोन्ही प्रकारच्या कलेकडे पाहू. +आपल्यासोबत पाच चित्रं आहेत आज. त्यापैकी पहिल्यातले गांधी मराठीजनांना तात्काळ ओळखू येतील कुणासारखे ते! अर्थातच आपल्या प्रभात फिल्म कंपनीच्या संत तुकाराम चित्रपटात नायक विष्णुपंत पागनीस तुकाराम हे पुष्पक विमानातून सदेह स्वर्गाला जातात असा जो ट्रिकसीन होता तो पाहून तसंच बनवलेलं हे गांधीचित्र आहे. हे कॅलेंडर वासुदेव आणि कं यांच्या स्टुडिओत चित्रबद्ध झालं आणि रविवम्र्यापासून अनेकांची चित्रं छापणारे अनंत शिवाजी देसाई कं. यांनी ते छापलं. त्या कॅलेंडरचित्राचं नावच स्वर्गारोहण असं आहे आणि वर देव आणि देवी गांधीजींवर पुष्पवृष्टी करताहेत असंही आहे तो भाग सोबतच्या अंशात छापलेला नाही म्हणून दिसणार नाही. +मुद्दा असा की गांधीजी हे तुकाराम चित्रपटातल्यासारखे सदेह स्वर्गाला गेले अशी कल्पना एका चित्रकारानं रंगवली. दुसरा चित्रकार होता बंगालातला. त्याचं नावच बंगाली कॅलेंडरं छापणाऱ्या एसएनएस कंपनीनं दिलेलं नाही पण या बंगाली कॅलेंडरासाठी गांधीजींचं जे चित्र काढलं गेलंय त्यामागच्या कल्पनेचं मूळ हे व्हॅटिकनच्या सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये मायकलअँजेलोनं १४९८ वगैरे सालात जे पिएता नावाचं संगमरवरी शिल्प घडवलं होतं त्याच्याशी मिळतंजुळतं आहे. पिएतामध्ये क्रूसावर खिळलेल्या येशूचा निष्प्राण देह तिथून काढला जातो आणि मग त्याची शोकाकुल आई मेरी निष्प���राण येशूला मांडीवर घेऊन विलाप करते. पिएता या शिल्पाचा प्रभाव भरपूर आहे. त्यावरून पुढे अनेक चित्रं शिल्पं बनली पण थोर सुपुत्रासाठी मातेचा विलाप ही त्यामागची मूळ कल्पना भारतातल्या एका कॅलेंडरचित्रकारानं बरोब्बर हेरलेली दिसते. या दोन्ही कल्पनांमागल्या कथा खऱ्याच आहेत असा आज कुणाचाही दावा नाही पण त्या कल्पना आणि त्यावर आधारित कल्पनादेखील स्वीकारण्याची तयारी १९४९ सालच्या भारतीय समाजात होती याची साक्ष ही दोन कॅलेंडरचित्रं देतात. +शेजारीच जे शिल्प आहे ते शांतिकेतनात १९२५ पासून आजन्म राहिलेल्या रामकिंकर बैज या दिवंगत शिल्पकाराचं आहे. रामकिंकर यांना दांडीयात्रा या विषयावर मोठं मॉन्युमेंटल शिल्प घडवण्याचं कंत्राट म्हणजेच कमिशन मिळालं तोवर रामकिंकर ख्यातकीर्त झालेले होतेच पण याच शिल्पकारानं सुरुवातीला ब्राँझसारखा धातू परवडत नाही म्हणून आणि माझी शिल्पं राहूंदेत इथेच अशा ईर्षेनं शांतिनिकेतनात सरळ सिमेंट वापरूनच मोठमोठी शिल्पं बनवली होती. सिमेंटमुळेच तर त्यांच्या शिल्पांमधला खास ठरलेला खडबडीत पोत सिद्ध झाला. आता ब्राँझमध्ये गांधीजी घडवण्याची वेळ आली तेव्हाही रामकिंकर यांनी सिमेंटशिल्पांचाच पोत कायम ठेवला.. तीच जणू रामकिंकर शैली! पण गंमत अशी की ब्राँझमध्ये ही शैली तर १८९७ वगैरे सालातच ओगुस्तँ रोदँ नावाच्या फ्रेंच शिल्पकारानं आणली होती.. रोदँनं घडवलेलं बाल्झाक या कवीचं स्मारकशिल्प ब्राँझमध्ये असूनही खडबडीत पोताचं आहे शिवाय आम्ही ज्यांचं शिल्प घडवायला सांगितलं त्यांच्यासारखं हे दिसत नाही म्हणून ते नापास करावं असं फर्मान फ्रेंच निवड समितीनं त्या वेळी काढलं त्याविरुद्ध रोदँ लढलाच. म्हणाला की शिल्प अजिबात बदलणार नाही. अखेर हेच शिल्प मानानं स्वीकारलं गेलं. शैली म्हणून मी जो प्रयोग केलाय त्यापुढे तुमचे ते माणसासारखा माणूस दिसणं वगैरे आग्रह फोल ठरतात हे रोदँनं दाखवून दिलं पण ही फ्रेंच गोष्ट इथं आत्ता वाचताना आपण एवढंच लक्षात ठेवायचं की रामकिंकर हेदेखील स्वतची शैली सिद्ध केलेले महत्त्वाचे दृश्यकलावंत होते. त्यांना त्यांची प्रसिद्धी पाहून मोठं कमिशन्ड वर्क मिळण्याआधी जवळपास ५० र्वष ते निग्रहानं नेटानं अगदी मिळेल त्या साधनानिशी काम करत होते. त्यामुळे तुमचा खडबडीत पोत तर रोदँच्या बाल्झाक वगैरेची कॉपीच ��ाटतोय की हो असं कुणीही त्यांना म्हणू धजणार नव्हतं. +अकबर पदमसी हेदेखील आता ज्येष्ठ आहेत महत्त्वाचे आहेत. त्यांनी गरिबी फार पाहिली नसेलच पण शैली त्यांनीही सिद्ध केली आहे. हे पदमसी मेटलक्राफ्ट धातुकला विभागात शिकले होते. त्यांना तिथलं ते तांब्याच्या पत्र्यावर घाव घालून आकार घडवणं भावलं म्हणजे ती टाकीचे घाव घालण्याची क्रिया भावली. इतकी मनापासून आपलीशी वाटली ती क्रिया पदमसींना की पुढे चित्रांमध्येसुद्धा तसाच परिणाम आपण साधला पाहिजे असा प्रयत्न ते अगदी प्रामाणिकपणे करू लागले. आधी त्यांनी मेटास्केप म्हणून निसर्गदृश्यं केली. जमलं. पुढे माणसंही करणार होते. त्याच्या आधी कागदावर काळ्या शाईचा ब्रश तसा टकटक करत लावून पाहिला. जमलं नाही पण साधनशुचिता महत्त्वाची असं मानून पदमसी शोधत राहिले. अखेर जमलं. हे होत असताना गांधी या विषयावर अख्खं प्रदर्शन पदमसींनी भरवलं त्यातली फार कमी चित्रं गांधीजींसारखी दिसणारी होती. त्याबद्दल ते म्हणाले होते माझे गांधी माझ्यासारखेच असणार! ते दुसऱ्या कुणाच्या गांधींसारखे कसे असतील +ठसकाच लागला होता हे ऐकताना! पण चित्रकलेत बरोबर काय आणि चूक काय असा प्रश्न नसतो. काय कुठून आलं काय कशासारखं आहे याची चर्चा चित्रकलेमध्ये केवळ ही याची कॉपी.. ती त्याची नक्कल एवढीच करायची नसते. कुठून आलं म्हणजे कुठल्या अवस्थेतून आलं असंही असू शकतं हा धडा त्या ठसक्यातून मिळाला. +गांधीजींनी आतला आवाज ऐका असा संदेश दिला होता. तर आपापला आतला आवाज ऐकणाऱ्या चित्रकारांची परंपरा भारतात कमी नाहीच नाही. फक्त समाजाला एकसंध आवाज उरलाय की नाही हा प्रश्न नाक्यांवरचे फ्लेक्सबोर्ड पाहताना हल्ली ऐकू येतो. + + +टॅग +"" +परदेशी पाहुण्यांची उजनीकडे पाठ पुढारी + +होमपेज परदेशी पाहुण्यांची उजनीकडे पाठ +परदेशी पाहुण्यांची उजनीकडे पाठ + +अमोल साळवे राजेगाव +परदेशी पाहुण्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात पसरलेल्या अवाढव्य उजनी जलाशयात अमेरिका व युरोप खंडातील प्रसिद्ध फ्लेमिंगो पक्ष्यांनी पाठ फिरविल्यामुळे पर्यटकांसह पक्षिप्रेमींसाठी नववर्षाच्या सुरुवातीला नाराजीची वेळ आलेली आहे. +उजनी जलाशयातील भिगवण डिकसळ कुंभारगाव डाळज पळसदेव ही राष्ट्रीय महामार्गावरील गावे फ्लेमिंगो व चित्रबलाक पक्ष्यांसा��ी पर्यटकस्थळे म्हणून ओळखली जातात. थंडीच्या दिवसात उजनी जलाशयात आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते त्यामुळे उजनी जलाशयाने पर्यटकांच्या नजरेत वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र कालावधी संपूनही परदेशी पाहुणे अजूनही न आल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून स्वागतासाठी सज्ज झालेले उजनी जलाशय फ्लेमिंगो पक्ष्यांच्या प्रतीक्षेत आहे असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. +हवामान बदलामुळे साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत युरोप व अमेरिका खंडातील पक्षी आशिया खंडात स्थलांतर करतात. याच कालावधीत आशिया खंडात हवामान युरोप व अमेरिका खंडांच्या तुलनेत कमी थंडीचे असते म्हणून थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फ्लेमिंगो पक्षी विशेषतः महाराष्ट्रातील बहुतांश जलाशयाच्या ठिकाणी स्थलांतर करताना दिसतात. +अभ्यासकांच्या मतानुसार हवामान बदलामुळे फ्लेमिंगो पक्षी कमी प्रमाणात भारतात दाखल झाले आहेत त्यापैकी उजनी काठावर ते एवढे कमी फ्लेमिंगो पक्षी क्वचित पाहायला मिळत आहेत. पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे पक्षांना काठावर फिरण्यासाठी जागा नाही त्याचाही फटका पक्षांना बसलेला दिसत आहे. +तसेच ज्या ठिकाणी पक्षी दरवर्षीप्रमाणे येतात त्याठिकाणी मासेमारी केली जात आहे त्यामुळे मनुष्य सहवास वाढल्यामुळे शांतताभंग होऊ लागली आहे त्यामुळे फ्लेमिंगो पक्षी बुजत आहेत असे चित्र उजनी जलाशयाच्या काठावर पाहायला मिळत आहे. +नवीन वर्षाच्या सुरुवातीला पर्यटक पक्षांच्या कवायती पाहायला आतुरले आहेत मात्र पक्षांचे आगमन अजूनही झालेले नाही. याचाच फटका पर्यटकांवर झालेला पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी फ्लेमिंगो पक्षांच्या स्वागतासाठी जणू उजनी जलाशय आतुरले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. +"" +त्रिचीमध्ये एका शेतकऱ्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बनवले आहे. वर्षाचा शेतकरी शंकर त्रिचीच्या इराकुडी गावात राहतो. +चेन्नई त्रिचीमध्ये एका शेतकऱ्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बनवले आहे. वर्षाचा शेतकरी शंकर त्रिचीच्या इराकुडी गावात राहतो. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने आपल्या स्वतच्या पैशाने हे मंदिर तयार केले आहे. ज्या जमिनीवर शेतकऱ्याने मंदिर तयार केले आहे. ती जमिनही शेतकऱ्याची आहे. +शंकरकडे मंदिरासाठी पर्यायी पै��े नव्हते. त्यामुळे हे मंदिर तयार होण्यास आठ महिने लागले. मंदिराचा फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये नरेंद्र मोदी सफेद आणि निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये एक मूर्ती दिसत आहे. +या मंदिराता मोदींशिवाय तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री जयललिता सध्याचे मुख्यमंत्री पलानीसामी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही फोटो या मंदिरातील भिंतीवर आहे. हे मंदिर पाहण्यासाठी लोक लांबून येत आहेत. +शंकर आपल्या गावातील शतेकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. मध्ये ते पंतप्रधान मोदींचे मंदिर बनवण्याचे ठरवले. पण पैशांच्या अडचणीमुळे त्यावेळी मंदिर बनवू शकत नव्हते. शंकरने बनवलेल्या मूर्तीची उंची दोन फूट आहे. +"" +वीणा वीणा वीणा + +वीणा +नेत्याच्या वाढदिवसाला वाटले सवलतीत पेट्रोल +पुन्हा रंगणार तीन पैशाचा तमाशा +यंदा दृष्टिहीन कलाकार पेलणार सादरीकरणाचे शिवधनुष्य +डायरी १० जूनसाठी +मैदान उत्कर्ष समिती ऑस्कर रुग्णालयाच्या सहकार्याने वैद्यकीय शिबिराचे आयोजन सेंट मेरी हायस्कूल सेक्टर२ चारकोप कांदिवली पश्चिम सकाळी ९ ते ... +नाट्यसंमेलनाचा पूर्वरंग रंगणार... +वातावरणनिर्मितीसाठी संमेलनाआधी पूर्वरंग +प्रश्नमंजूषेवर आधारित गीता मंथन स्पर्धा +शोभा जोशी यांनामातृस्मृती पुरस्कार +नेहा कलंत्री जळगावातून प्रथम +येथील एम. जे. कॉलेजमधील बारावी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी नेहा कलंत्री ही ९६.१५ गुण मिळवून जळगावातून प्रथम आली आहे. विज्ञान शाखेतून जयेश पाटील ९२.९२ टक्के घेऊन प्रथम आला आहे. +दहावीच्या परीक्षेत किमया प्रथम +केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अर्थात सीबीएसई दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दि. २९ ऑनलाइन जाहीर झाला. यात शहरातील ओरिऑन सीबीएसई स्कूलची किमया चौधरी ही ९८.८० टक्के गुण मिळवत प्रथम आली तर आशिष सुनील पाटील हा ९८ टक्के गुण मिळवत द्वितीय आला. जळगावातील बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. +कलावंताने नम्र व्हायला हवे +निवडणूक लोकशाही कमजोर करणाऱ्यांविरोधात +केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे प्रतिपादनम टा... +जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडीतून धडक + . +इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन म टा... +नाटकातून भक्तीरंग +अभिनय कट्ट्यावर रंगली विठ्ठलभक्तीची गाथाम टा... +शिवशाही ऑनलाइन तिकीट आरक्षणाचा गोंधळ + . +अल्पावधीत राज्यभरात प्रसार झालेल्���ा आणि प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या शिवशाही बससेवेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या गोंधळाचा प्रवाशांना फटका बसत आहे. +साचलेले सांडपाणी + . +दिव्यांग कार्यक्रमातडावलल्याचा आरोप +योगी आदित्यनाथ पालघरमध्ये +म टा वृत्तसेवा पालघरपालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पालघरमध्ये येणार आहेत... +हरिनाम चिंतन तपपूर्ती सप्ताह +नाशिकपुणे महामार्गावरील गांधीनगर पाटबंधारे वसाहतीतील महाबली हनुमान मंदिरात गेल्या ११ वर्षांपासून नियमित आयोजित केल्या जाणाऱ्या अखंड हरिनाम ... +अभिनयातून बालपणीच्या आठवणींना उजळा +म टा वृत्तसेवा ठाणेप्रत्येकात दडलेल्या लहान मुलाचा वेध घेण्याचा प्रयत्न विविध नाट्यकृतींमधून करण्यात आला... +शिवसेनेकडून वनगांचा विश्वासघात +शिवसेनेने विश्वासघात करून श्रीनिवास वनगा यांना पक्षात घेतले व उमेदवारी दिली आहे. हा भाजपाचा विश्वासघात नसून दिवंगत... +ऋणानुबंध मैत्रीचे..! + संजय कांडलकर अमरावतीअमरावती येथील मणिबाई गुजराथी हायस्कूलमधील १९७४च्या बारावीच्या बॅचचे आम्ही विद्यार्थी... +कहान नगर येथे बालसंस्कार शिबीर संपन्न +बालसंस्कार शिबिराला प्रतिसादम टा वृत्तसेवा देवळाली कॅम्प देवळालीतील दिंगबर जैन तीर्थक्षेत्र असलेल्या प पू... +तक्रारी करून वेब अॅपचे उद्घाटन +म टा प्रतिनिधी नगरनागरिकांच्या तक्रारींची तातडीने सोडवणूक होण्यासाठी महापालिकेने नव्या वेब अॅप्लिकेशन व मोबाइल अॅपची गुरुवारपासून सुरुवात केली... +अशोक समेळ यांना सावरकर पुरस्कार +म टा वृत्तसेवा ठाणेज्येष्ठ दिग्दर्शक अशोक समेळ समाजसेवक बाळकृष्ण नातू यांना स्वा वि दा... +डहाणूशी साहित्यिक ऋणानुबंध +साहित्यिकांच्या कलाकृतीला अभिनयातून सलाम +गायन मैफल + . +अनाहत संगीत अकादमी नादब्रह्म परिवार आणि श्री दत्त सेवा मंडळ यांच्या वतीने आज दि ३० पौर्णिमा संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे... +महाराष्ट्र पोलिस महिला संघाला जेतेपद + . +पद्मशाली महिलांचा उद्या गौरव +पद्मशाली समाजातील महिलांचा आज गौरवम टा... +सलग चार दिवसांची सु्ट्टी मुंबईकर सहलीवर + . +सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे असंख्य मुंबईकरांची पावले आसपासच्या पर्यटनस्थळांकडे वळली असून मोठ्या संख्येने मुंबईकर पर्यटनासाठी बाहेर पडल्याने मुंबई पुणे एक्स्प्रेसवे व मुंबई गोवा महामार्ग वाहनांच्या गर्दीने गजबजून गेले होते. +"" +निजामउल्मुल्क याचें मूलचें नांव कमरुद्दीन याचा बाप शहाबुद्दीन म्हणून औरंगझेबाचा सरदार होता. त्याच्या हाताखाली तुर्की मोंगलांचें छोटेसें सैन्य असे. तो औरंगझेबाबरोबर दख्खनमध्यें आला होता १६४४. त्याची व संभाजी छत्रपतीच्या सैन्याची रायगडाजवळ निजामपुरीं एक छोटीशी लढाई होऊन तींत त्यास जय मिळाल्यानें त्याला औरंगझेबानें गाझीउद्दीन हा किताब दिला १६८५. +विजापूरच्या वेढ्यांत गाझीनें आयत्यावेळी अझीमशहास रसद पोहोचवून त्याची उपासमार थांबविली व शेवटीं विजापूरहि गाझीच्याच मार्फत खालसा झालें. यामुळें औरंगझेबाची मर्जी त्याच्यावर फार बसून १६८६ मराठ्यांनीं जेव्हां वर्हाडांत धुमाकूळ घातला तेव्हां त्यानें गाझीलाच वर्हाडची सुभेदारी दिली १७०५ होतीं. गाझीउद्दीनखान पहा. +कमरुद्दिनास १३ व्या वर्षी औरंगझेबानें १०० स्वारांचें पथक व चिनकुलीचखान ही पदवी दिली. त्याच्या अखेरच्या काळांत हा विजापूरकरे सुभेदार होता. सय्यदबंधूंनां फर्रुकसियर यास गादीवर बसविण्याच्या कामीं यानें मदत केली १७१२ त्यावेळीं याला गाझीउद्दीन फिरूजजंग या पदव्या मिळाल्या. याचें व दख्खनचा सुभेदार झुलफिकरखान याचें वांकडें होतें त्याच्या खुनानंतर दख्खनच्या सुभेदारीवर याचीच नेमणूक होऊन यास खानखानान निजामउल्मुल्क बहाद्दर हा किताब मिळाला १७१३. तो दख्खनमध्यें आल्यावर त्याला असंतुष्ट मराठे सरदार चंद्रसेन जाधव सर्जेराव घाटगे रंभाजीराव निंबाळकर वगैरे येऊन मिळाले. त्यांनां आश्रय देऊन त्यानें कोल्हापूरकर संभाजीचा पक्ष उचलून धरला आणि शाहूच्या सरदारांवर सैन्य धाडलें. मराठ्यांनां चौथाई घेऊं द्यावयाची नाहीं ही त्याची प्रथमपासून इच्छा होती. परंतु शेवटीं मराठे व निजाम यांच्यांत सलोखा होऊन युद्ध थांबलें १७१३. तरीपण त्यानें पुण्यावर आपला अंमल थोडे दिवस बसविला होता. फार दिवस इकडे राहिल्यानें दख्खनचे सर्व रीतीरिवाज माहिती व राजकारण त्यास माहीत होतें. +दख्खनची सुभेदारी १७ महिने केल्यावर बादशहानें त्यास उत्तरेकडे मुरादाबादेस नेमून दख्खनवर हुसेनअल्लीस नेमिलें १७१५. निजामानें १७ महिन्यांत दक्षिणेंत पुन्हां औरंगझेबशाही उपस्थित केली होती. पण पेशव्यानीं ती पुढें मोडली. निजामानें मुरादाबादेकडील जमीनद���रांची बंडाळी मोडल्यानें व सय्यदबंधूंच्या शिफारशीवरून बादशहानें त्याला बहारच्या व नंतर माळव्याच्या सुभेदारीवर पाठविलें. निजाम हा धूर्त असल्यानें बापाप्रमाणेंच वरा वाहील तशी पाठ देणारा होता. यावेळीं तो सय्यदबंधूंस आपण पूर्ण अनुकूल आहों असें दाखवीत होता १७१९. पेशवा सय्यदांच्या साहाय्यासाठीं दिल्लीस यावेळीं गेला असतां निजामानें त्याला भाईचारा केला होता. +पुढल्या सालीं १७२० दिल्ली येथील गडबडीचा फायदा घेऊन दख्खनमध्यें स्वतंत्र होण्याचें ठरवून कारण सय्यदबंधू हे त्याला स्वतंत्र होऊं देत नसत निजामानें १२ हजार सैन्यासह माळव्यांतून निघून नर्मदा उतरून थोड्याच काळांत लांचलुचपतीनें व कारस्थानानें अशीरगड बर्हाणपूर आणि खानदेश हे प्रांत काबीज केले. यावेळीं माळव्याचा नायब सुभेदार दिलावर याच्या जवळ सय्यदबंधूंचें कांहीं सैन्य असून औरंगाबादेचा नायबसुभा आलमअली यांच्याजवळहि त्यांचें थोडेसें सैन्य होतें. निजाम उघड उघड आपल्याविरुद्ध बंडखोर झाल्याचें पाहून सय्यदबंधूंनीं आलम व दिलावर यांनां त्याचा नाश करण्यास सांगितलें त्याप्रमाणएं दिलावर त्याच्यावर चालून आला. त्याच्या तोंडावर थोडी फौज पाठवून व तो गाफील आहे असें पाहून निजामानें त्याच्यावर खांडवा येथें अचानक छापा घालून त्यास ठार मारिलें १७२० जून. आलमअल्लीनें मराठ्यांच्या दाभाडे भोसले निंबाळकर साहय्यानें वर्हाडांत निजामाशी बाळापुरास लढाई दिली परंतु तींत उतावीळपणानें त्याचा पराभव होऊन तो ठार झाला आगष्ट १७२०. ही बातमी दिल्लीस गेल्यावर तेथें राज्यक्रांति होऊन सय्यदबंधूंचे खून होऊन बादशहा स्वतंत्र बनला. या बनावास मूळ कारण निजामच होता व बादशहाचीहि त्याला अनुमति होती. म्हणून पुढें बादशहानें त्याचा सन्मान करन त्याला दख्खन व माळव्याचा सुभेदार केलें. पुढें वझीर अमीरखान मेल्यावर तर निजामास असफजाह किताबासह वझिरीहि मिळाली परंतु दख्खनमधील गडबडीमुळें स. १७२२ जानेवारीपर्यंत तो दिल्लीकडे गेला नाहीं. +मध्यंतरी त्यानें मराठ्यांशी बचावाचें धोरण ठेविलें होतें. सय्यदांचा निकाल लागण्यापूर्वी कोल्हापूरकर व सातारकर यांच्यांशीं त्यानें दोस्ती केली होती व त्यांच्या चौथाईस त्यानें हरकत घेतली नाहीं. पुढें सय्यद गेले. बाळाजी विश्वनाथहि वारला तेव्हां मात्र यानें गडबड चाल���ून सातारकरांच्या चौथाईस हरकत घेतली. इतक्यांत मराठे गंगथडीवर जमले व महंमदशहानें दिल्लीहून मराठ्यांस नवीन फर्मानहि चौथ सरदेशमुखीचें दिलें त्यामुळें त्यानें माघार घेतली १८२१ व चिखलढाण येथें बाजीरावाची भेट घेऊन सलोखा केला. यावेळीं त्याचें बस्तान नीट बसलें नव्हतें. त्यामुळें मराठ्यांशी भांडण्याचें त्याला सामर्थ्य नव्हतें. आपल्या स्वतंत्र सत्तच्या आड ते आले नाहींत म्हणजे पुरे मग वाटल्यास त्यांनीं बादशाही मुलुखावर खुशाल स्वारी करावी असें त्यानें धोरण ठेवून शाहू पेशवे व त्याचे सरदार यांच्याशीं आपली वागणूक ठेविली त्याबरोबरच आपल्या फायद्यासाठी मराठ्यांतील अंतकलहास तो मदतहि करीत होता. नंतर दिल्लीस आपलें वजन बसविण्यासाठी इकडील कामें उरकून तो तिकडे गेला १७२२. +दिल्लीस दरबारांतील गोंधळ मोडून औरंगझेबी शिस्त लावण्याचा प्रयत्न निजामानें चालविला परंतु तो विलासी बादशहास आवडला नाही म्हणून त्यानें याला गुजराथेच्या सुभेदारीवर पाठविलें. यानें तेथील माजी सुभेदार हैदरकुली यास त्याची फौज फितूर करून पिटाळून लाविलें. हैदरास आंतून बादशहाची फूस होती. गुजराथेंतील धोलका भडोच वगैरे पांच परगणे स्वतस जहागीर ठेवून आपल्या तर्फे आपला चुलता हमीद यास आपल्या अमदाबादेस सुभेदार म्हणून भाऊ अझीमउल्ला यास माळव्याचा सुभेदार म्हणून नेमून निजाम दिल्लीस परतला १७२३. परंतु तेथें त्यास कंटाळा येऊन त्यानें वझिरीचा राजीनामा दिला आणि बादशहास न विचारतां शिकारीच्या निमित्तानें दिल्ली सोडून तो दख्खनकडे निघाला. +यामुळें बादशहास राग येऊन त्यानें हैद्राबादच्या मुबारीझ नांवाच्या सुभेदारास निजामास अटकाव करण्याबद्दल गुप्त हुकूम पाठविला. निजामाच्या डोईजडपणास बादशहा कंटाळला होता व सय्यदांसारखाच त्याचाहि नाश करण्यास पहात होता. पण साकरखेड्याच्या लढाईत निजामानें मराठ्यांच्या साहाय्यानें मुबारीझला ठार केलें व गोवळकोंडा हैद्राबाद वगैरे ठाणीं घेतली १७२४ आक्टोबर. यामुळें बादशहानें गुजराथ व माळवा येथील निजामाच्या सुभेदाऱ्या काढून घेऊन सरबुलंद व राजा गिरधर यांस तेथें अनुक्रमें सुभेदार नेमिलें. +निजामाच्या मनांत आपली राजधानी औरंगाबादेहून हलवून हैद्राबादेस न्यावयाची होती त्यासाठी त्यानें प्रतिनिधीमार्फत शाहूशी बोलणें लाविलें कीं हैद्राब��द व त्या सभोंवतालच्या प्रांताच्या चौथाईबद्दल मराठ्यांनीं नक्त रक्कम घ्यावी व इंदापूरजवळ कांहीं गांवें जहागीर घेऊन उपर्युक्त प्रांतावरील आपली सरदेशमुखीहि सोडावी १७२७ परंतु हें बोलणें बाजीराव पेशवे यांनीं फेटाळून लाविलें. पुढें पेशवेप्रतिनिधि व शाहुसंभाजी यांचा वाद चाललेला पाहून निजामानें सरदेशमुखी व मोकासाबाब या बाबी दोन छत्रपतींच्या वारसांच्या हक्कांचा निकाल लागेपर्यंत आपण कोणांसच देत नाहीं असें जाहीर केलें व शाहूच्या राज्यावर वारंवार स्वार्या सुरू केल्या तेव्हां शाहूनें बाजीरावास त्याच्यावर पाठविलें. निजामानें चंद्रसेन जाधव व संभाजीची मदत घेतली होती तरी पण पेशव्यांनीं त्याला हैराण करून व अखेर त्याची उपासमार करून त्याचा सपशेल पराभव केला. त्यामुळें त्यानें तह करून संभाजीचा पक्ष सोडणें शाहूच्या सर्व बाकीचा फडशा करणें व त्याचे हक्क पुढें बिनहरकत वसूल होतील यासाठीं कांहीं किल्ले शाहूच्या ताब्यांत देणें या गोष्टी कबूल केल्या १७२८. याप्रमाणें बाजीरावास पहिली सातआठ वर्षे निजामाच्या भानगडी मोडण्यांत घालावी लागलीं १७२२२८. +बाजीरावाविरुद्ध त्रिंबकराव दाभाड्यास निजामानें मदत केली होती १७३१. वास्तविक पेशव्यांविरुद्ध दाभाड्यास त्यानेंच उभें करून पेशव्यांचा पाडाव करण्याचें कारस्थान रचिलें होतें त्यामुळें डभईच्या लढाईनंतर त्यानें बाजीरावाचा राग शांत करून त्यास माळवा ताब्यांत घेण्याची सल्ला दिली. यावेळीं बादशहा हतवीर्य झाला होता त्याच्या भोंवती हलकट लोक जमले होते बाजीरावास जिकडे तिकडे जय मिळत होता त्यानें मनांत आणलें असतें तर बादशहाकडून त्याला सहज दख्खनची सुभेदारी मिळवितां आली असती या सर्व गोष्टी लक्ष्यांत घेऊन व आपण स्वत आतापर्यंत बादशहाचे अनेक अपराध केले आहेत हें ध्यानांत ठेवून यावेळीं निजामानें बाजीरावाशीं संगनमत केलें. पुढें मल्हारबा होळकरानें आग्र्याच्या पलीकडेहि स्वार्या केल्यानें घाबरून महंमदशहानें निजामास दिल्लीस बोलाविलें परंतु बादशाही जितकी कमकुवत होईल तितकें आपणांस फायदेशीर होईल या उद्देशानें तो तिकडे गेला नाहीं १७३५ शिवाय मराठ्यांशी भांडण्याचें सामर्थ्य त्याला यावेळीं नव्हतें. निजाम येत नाहींसें पाहून खानडौरान या वझिरानें मराठ्यांनां त्याच्याकडून फोडण्यासाठी दख्खनच्या सर्व सुभ्यांत सरदेशपांडेपणाचे हक्क देऊं केले १७३६ त्यामुळें तो दिल्लीस जाण्यास कबूल झाला. बादशहानेंहि त्याला पुन्हां गुजराथ व माळव्याची सुभेदारी देऊं केली मात्र मराठ्यांनांच या दोन्ही प्रांतांतून त्यानें हाकलून द्यावें असें बादशहाचें म्हणणें होतें. त्यामुळें त्यानें सैन्य जमवून मराठ्यांनां गुजराथेंतून हांकलण्याची तजवीज जारीनें चालविली. तेव्हां बाजीरावानें त्याला भोपाळजवळ कोंडून व पाणी मिळण्याचीहि पंचाईत पाडून तह करावयास भाग पडलें फेब्रु. १७३८ पण या तहांत निजामानें स्वतच्या पदरास मात्र खार लागूं दिला नाहीं. नादीरशहाच्या स्वारीच्या वेळी हा दिल्लीस असून महंमदशहातर्फे लढला होता. +यानंतर दीड वर्ष झालें तरी ठरल्याप्रमाणें आपल्या माळव्याच्या सनदा मिळत नाहींत व निजामहि दिल्ली सोडीत नाही असें पाहून बाजीरावानें निजामाच्या मुलुखावर स्वारी केली १७३९ आणि नासीरजंगाला निजमुल्कमुल्क याचा मुलगा औरंगाबादेस कोंडून त्याच्या राज्यांत उच्छाद मांडला तेव्हां नासीर शरण येऊन मुंगीपैठणचा तह झाला १७४०. या तहानें पेशव्यांस हांडेप्रांतांत जहागीर मिळाली. या सुमारास निजाम हा दिल्लीस होता व त्याला बादशहानें अमीरउल्लमरा हा किताब दिला होता. इतक्यांत नासीरजंग हा आपल्याविरुद्ध बंड करीत आहे असें ऐकून निजामानें आपला वडील मुलगा गाझीउद्दीन त्याजवर वझिरी सोंपवून तो दख्खनकडे निघाला १७४१ जाने.. इकडे येऊन निजामानें मराठ्यांच्या साहाय्यानें नासीरचें बंड मोडले जुलै व कांहीं दिवस त्याला कैदेंत ठेवून नंतर सोडून दिले नासीरजंग पहा. +या सुमारास मराठे बंगालच्या राजकारणांत गर्क झालेले पाहून निजामानें कर्नाटकांत आपले हातपाय पसरण्यास सुरवात केली. यावेळीं अर्काटच्या सफदरअल्लीचा खून होऊन १७४२ तिकडे सर्व गोंधळ माजला होता ही संधि साधून बरोबर मोठें सैन्य घेऊन निजाम कर्नाटकांत गेला १७४३ जाने. व तेथें त्यानें आपल्या योजनेप्रमाणें सर्व व्यवस्था केली. मुरारराव घोरपड्याचे गुत्तीचे हक्क कबूल करून व त्याला गप्प बसवून त्रिचनापल्ली घेतली आगष्ट. तसेंच पेशव्यानीं आपल्या राज्यावर स्वारी करूं नये म्हणून त्यानें बादशहाकडून पेशव्यांनं माळव्याच्या सनदा मिळवून देण्यांत मदत केली. +इतक्यांत सातार्यास पेशवे गायकवाड व भोंसले यांच्या फौजा जमलेल्या पाहून आपल्या राज्याबद्दल काळजी वाटून आणि अन्वरुद्दीन यास कर्नाटक पैनघाटाचा व आपला नातु मुजफर यास कर्नाटक बालेघाटाचा कारभार सोपवून निजाम हैद्राबादकडे वळला १७४४ फेब्रु. परंतु मराठे त्याला त्रास देत नाहींत असें पाहून त्यानें आपल्या राज्यांतील बंडखोरांचे पारिपत्य केलें. पुढें १७४७ निजामानें सुरतेकडे हालचाल केल्यानें पेशव्यांनीं त्याच्यावर स्वारी करून आसुंबरी येथें त्याचा पराभव केला. +निजामउल्मुल्क हा ७७ वर्षांचा होऊन बर्हाणपूर येथें मरण पावला १७४८. त्याला गाझीउद्दीन नासीरजंग सलाबतजंग निजामअल्ली बसालतजंग व मीरमोगल असे सहा पुत्र व दोन मुली होत्या. पैकीं एका मुलीचा मुलगा मुज्फरजंग याच्यावर त्याचें फार प्रेम होतें. निजामाची कबर बर्हाणपुरासच आहे. हा कवि होता असें म्हणतात टिप्पूच्या ग्रंथसंग्रहालयांत दिवाण आसफ निजामउल्मुल्क नांवाचा जो काव्यग्रंथ सांपडला तो याचाच होय असें कांहीं विद्वानांचें म्हणणें आहे. औरंगझेबानें मराठ्यांचा संपूर्ण उत्खात करण्यासाठी वीस वर्षे घालविली त्यावेळीं त्या तालमीत निजाम हा तयार झाला होता म्हणून याच्या मनांतहि तोच हेतु अखेरपर्यंत होता पण पेशव्यांच्या बळापुढें त्याची इच्छा औरंगझेबाप्रमाणेंच सफळ झाली नाहीं. हा बुद्धिमान शूर मुत्सद्दी व दीर्घायुषी होता. त्याचा जन्म ११ आगसष्ट स. १६७१ त व मृत्यू २१ मे १७४८ रोजी झाला मृत्यूसमयीं त्याचें वय ७७ वर्षांचे होते डफ म्हणतो १०४ वर्षांचें होतें हें त्याचें म्हणणें चूक आहे. आयर्व्हिन एलफिन्स्टन डफ राजवाडे खंड २ ३ ६ ८ भारतवर्ष शकावली शाहूचें चरित्र व डायरी बाळाजी बाजीराव डायरी का.सं. पत्रें यादी मासीर उल् उमरा मनुची मराठी रियासती २३. +"" +भारतीय सैन्य भरती मेळावा + +"" + भारतीय सैन्य भरती मेळावा विदर्भसहभागी जिल्हे अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ +सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंटनर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी +सोल्जर क्लर्कस्टोअर कीपर टेक्निकलइन्व्हेंटरी मॅनेजमेंट +सोल्जर जनरल ड्यूटी गुणांसह वी उत्तीर्ण +सोल्जर टेक्निकल गुणांसह वी उत्तीर्ण +सोल्जर टेक्निकल एव्हिएशन दारुगोळा निरीक्षक गुणांसह वी उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ऑटोमोबाइल कॉम्पुटर सायन्स इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रुमेंटेश�� इंजिनिअरिंग डिप्लोमा +सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंटनर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी गुणांसह वी उत्तीर्ण किंवा . +सोल्जर क्लर्कस्टोअर कीपर टेक्निकलइन्व्हेंटरी मॅनेजमेंट गुणांसह वी उत्तीर्ण +सोल्जर ट्रेड्समन वी वी उत्तीर्ण +पद क्र. ते वर्षे +पद क्र. ते ते वर्षे +मेळाव्याचे ठिकाण जवाहरलाल नेहरू स्पोर्ट्स स्टेडियम अमरावती महाराष्ट्र +मेळाव्याचा कालावधी ऑक्टोबर ते नोव्हेंबर +प्रवेशपत्र ते ऑक्टोबर + अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑक्टोबर + राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित मध्ये विविध पदांच्या ३८ जागा + महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये जागा +"" +स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चालू घडामोडी ७ ऑगस्ट +चालू घडामोडी ७ ऑगस्ट +द्रमुकचे सर्वेसर्वा एम के करूणानिधी यांचे निधन +तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम के करूणानिधी यांचे ७ ऑगस्ट रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. +त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूत ७ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. चेन्नई येथील कावेरी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. +गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण वयोमानामुळे त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळू शकला नाही. +त्यांना उपचारासाठी दाखल केल्यापासून रूग्णालयाबाहेर त्यांचे चाहते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. राज्यात विविध ठिकाणी प्रार्थना केली जात होती. अनेक कार्यकर्त्यांनी आत्महत्याही केली होती. +भारताच्या सर्वांत ज्येष्ठ नेत्यांमध्ये करूणानिधी यांच्या नावांचा समावेश होता. त्यांच्या निधनामुळे दक्षिण भारतातील राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. +करुणानिधी यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास +करूणानिधी यांचा जन्म ३ जून १९२४ रोजी तिरुकुवालाई तामिळनाडू येथे झाला. त्यांनी वयाच्या १४व्या वर्षी द्रविडी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला होता. +करुणानिधी यांनी एकूण तीन विवाह केले. त्यांच्या तीन पत्नींपैकी पद्मावती यांचे निधन झाले आहे. करुणानिधी यांना चार मुले आणि दोन मुली आहेत. +राजकारणात येण्यापूर्वी करूणानिधी यांनी तामिळ चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून प्रचंड यश मिळवले होते. +पटकथा लेखक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरूवात करणाऱ्या करूणानिधींनी समाजवादी आणि बुद्धिवादी आदर्शांना प्रोत्साहन देणाऱ्या ऐतिहासिक सामाजिक सुधारणावादी कथा लिहिल्या. त्यांच्या या प्रयत्नालाही प्रचंड यश मिळाले. +त्यांनी राजकुमारी या आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर सुमारे ७५ चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिल्या. +विधवा पुनर्विवाह जमिनदारीची प्रथा पूर्णपणे बंद करण्याची मागणी धर्माच्या नावाखाली होणारी दुष्कृत्य अस्पृश्यता निवारण शोषित जनतेला दिलासा देणाऱ्या पटकथांवर त्यांनी भर दिला. +याशिवाय कविता पत्र कथा चरित्र कादंबऱ्या ऐतिहासिक कादंबऱ्या पटकथा चित्रपट गीते चित्रपटाचे संवाद असा मोठा ऐवज त्यांनी लिहीला आहे. +साहित्याबरोबर करुणानिधी यांनी कला आणि स्थापत्यशास्त्रामार्फत तमिळ भाषेसाठीही योगदान दिले. +कन्याकुमारीमध्ये त्यांनी विद्वानांचा सन्मान करण्याच्यादृष्टीने त्यांनी कन्याकुमारी येथे १३३ फूटांचा तिरुवल्लुवरचा पुतळा उभारला. +त्यांची पुस्तके आणि कवितासंग्रह मिळून एकूण १००हून अधिक पुस्तके आहेत. याबरोबरच त्यांनी काही नाटकांचेही लेखन केले. +करुणानिधी यांचा राजकारणातील प्रवास +१९३८मध्ये अलागिरिस्वामी यांच्या भाषणापासून प्रभावित होऊन ते जस्टिस पार्टीमध्ये सामील झाले. +तामिळनाडूमध्ये द्रविडी चळवळ रुजविण्यात व हिंदी भाषाविरोधी आंदोलन उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. +त्यांनी तमिळनाडू मनवर मंद्रम नावाची एक विद्यार्थी संघटना सुरु केली. द्रविड चळवळीच्या विद्यार्थी शाखेचे काम करणारे ते पहिले विद्यार्थी होते. +यानंतर त्यांनी एका वर्तमानपत्राची स्थापना केली. आज त्यामध्ये बदल होत मुरासोली नावाचे वर्तमानपत्र तयार झाले आहे. द्रमुक पक्षाचे ते अधिकृत मुखपत्र आहे. +पेरियार व अण्णादुराई यांच्याकडून त्यांना राजकारणातील धडे मिळाले. १९४९मध्ये अण्णादुराई यांच्याबरोबर करुणानिधी यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केली आणि ते त्या पक्षाचे पहिले कोषाध्यक्ष झाले. +१९५७मध्ये करुणानिधी यांनी कुलीतलाईमधून मतदारसंघातून विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी एकाही निवडणुकीत पराभव स्वीकारला नव्हता. त्यांनी विक्रमी १२ वेळा विधानसेभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. +१९६९मध्ये अण्णादुराई यांचे निधन झाले. त्यावेळी ते द्रमुक पक्षाचे अध्यक्ष झाले आणि पहिल्यांदाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. +तामिळनाडूच्या जनतेने त्यांना ५ वेळा १९६९७१ १९७१७६ १९८९९१ १९९६२००१ आणि २००६२०११ मुख्यमंत्रिपदी विराजमान केले. +१९९९ ते २००४ पर्यंत ते भारतीय जनता पार्टीबरोबर आघाडी सरकारमध्ये राहिले. २००४साली करुणानिधी यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करत संपुआ सरकारमध्ये स्थान मिळवले. +२०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये करुणानिधींच्या पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. +२०१६मध्ये तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्ष विजयी झाला. सध्या करुणानिधींचा पक्ष तामिळनाडू विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. +२७ जुलैला त्यांनी द्रमुकच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून ५० वर्षे पूर्ण झाली होती. गेले काही वर्षे ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. +तामिळनाडूच्या राजकारणावर प्रदीर्घ प्रभाव पाडणाऱ्या करुणानिधी यांनी आपले तिसरे पुत्र एम. के स्टॅलिन यांना आपला राजकीय वारस घोषित केले होते. +चित्रपटातील यश जबरदस्त मेहनत चतुरस्त्र व्यक्तिमत्व यामुळे राजकारणातही ते कमालीचे लोकप्रिय ठरले. +ते यशस्वी राजकारणी मुख्यमंत्री चित्रपट लेखक गीतकार साहित्यिकबरोबरच पत्रकार प्रकाशक आणि व्यंगचित्रकारही होते. +करूणानिधींना त्यांच्या अष्टपैलू प्रतिभेमुळेच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना कलैगनार अर्थ कला निपुण हे नाव दिले होते. त्याचबरोबर त्यांना मुथामिझ कविनार ही म्हटले जात. +तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणामध्ये करूणानिधी यांनी ६० वर्षे योगदान दिले आहे. त्यांना द्रविडी नेता म्हणूनही ओळखले जात होते. +करुणानिधी हे दक्षिणेतील दिग्गज राजकीय नेत्यांपैकी एक होते. तामिळनाडूच्या आणि देशाच्या राजकारणात त्यांनी स्वतचा वेगळा ठसा उमटवला. +करुणानिधी यांचे आत्मचरित्र सहा खंडात प्रसिद्ध झाले असून त्याचे शीर्षक नेंजुक्कू निथी असे आहे. +त्यांना आण्णामलाई विद्यापिठाने १९७१मध्ये आणि मदुराई कामराज विद्यापिठाने २००६मध्ये सन्माननीय पदवी प्रदान केलेली आहे. +द्रविड आंदोलनाशी संबंधित इतर अनेक नेत्यांप्रमाणे हिंदू असूनही ८ ऑगस्ट रोजी त्यांना मरीना बीचव���च दफन करण्यात आले. +पेरियार सीएन अण्णादुराई एमजी रामचंद्रन जयललिता यांनाही मृत्यूनंतर मरीना बीचवर दफन करण्यात आले आहे. +महाराष्ट्राचे वीरपूत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद +उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत महाराष्ट्राचे वीरपूत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले. +२९ वर्षीय कौस्तुभ राणे यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदकाने सन्मान करण्यात आला होता. +मीरा रोडच्या शीतल नगरमधील हिरलसागर इमारतीत राणे राहत होते. ते मूळचे कोकणातील वैभववाडीतील सडूरे गावाचे आहेत. +२०१०मध्ये कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चेन्नई येथून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. +२०११मध्ये ते सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू झाले. २०१३मध्ये त्यांना कॅप्टनपदी तर २०१८मध्ये मेजरपदी बढती मिळाली. +३६व्या बटालियनमध्ये असणारे मेजर कौस्तुभ सध्या उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते. +मेजर कौस्तुभ यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. त्यानंतर मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. +महाराष्ट्रात बांबू प्रवर्तन प्रतिष्ठानची स्थापना होणार +राज्यात बांबू क्षेत्राचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक एजन्सीचा समावेश करून महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान या कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला. +बांबू क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाकरीता कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने समितीची स्थापना करण्यात आली होती. +सदर समितीने राज्य सरकार ट्रस्ट खाजगी कंपन्या बँका आणि इतर चांगल्या संघटना एकत्रित येवून महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान सुरू करावे असे सुचविले आहे. +प्रारंभी हे प्रतिष्ठान राज्य शासन व इतर संस्थांकडून कॉर्पस फंडाने सुरूवात करता येईल तसेच सीएसआर निधीचाही वापर करता येईल. नंतर सदर कंपनी स्वतच्या उत्पन्नातून विविध प्रकल्पाची अंमलबजावणी करेल. +भारतीय फुटबॉल संघाचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय +भारतीय फुटबॉल संघाने कॉटीफ कप स्पर्धेत सहावेळा २० वर्षांखालील विश्वचषक उंचावणाऱ्या अर्जेंटिनावर २१ असा आश्चर्यकारक विजय मिळवला. +१० खेळाडूंसह खेळूनही भारतीय संघाने मिळवलेला हा विजय फुटबॉल इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला. +या सामन्यात भारतासाठी गोल करणारे दीपक तांग्री ४थ्या मिनिटाला आणि अन्वर अली ६८ मिनिटाला हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. +गगनजित भुल्लरला फिजी इंटरनॅशनलचे विजेतेपद +भारतीय गोल्फर गगनजीत भुल्लर याने ऑस्ट्रेलियाच्या अँथोनी क्वाएलला पराभूत करत फिजी इंटरनॅशनलचे विजेतेपद पटकावले. +हे त्याचे युरोपीय टीमवरील पहिले जेतेपद आहे. गतवर्षी त्याने मकाऊ खुल्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते. +यासोबतच भुल्लर आशियाई टूरवरील भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. तसेच तो ऑस्ट्रेलिया टूरवर विजेतेपद मिळवणारा पहिला भारतीय आहे. +हे त्याचे एकूण दहावे आंतरराष्ट्रीय विजेतेपद असून आशियाई टूरवर त्याचा नववा विजय आहे. +यापूर्वी भारताच्या अर्जुन अटवाल व ज्योती रंधवा यांनी प्रत्येकी ८ स्पर्धा जिंकल्या आहेत. +द्वारा पोस्ट केलेले येथे ११२८ म.उ. +लेबल +चालू घडामोडी ३० व ३१ ऑगस्ट +चालू घडामोडी २९ ऑगस्ट +चालू घडामोडी २८ ऑगस्ट +केरळमधील जनतेला आपल्या मदतीची गरज +कलम ३५ए +भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कालवश +अविश्वास प्रस्ताव +मासिक जुलै २०१८ +चालू घडामोडी ६ ऑगस्ट +मासिक सप्टेंबर २०१८ +"" +इंजेक्शनसाठी वेळ एचजीएच जेनोट्रोपिन आययू एचजीएच बँकॉकची डोसची शिफारस + वर सामायिक करा वर ट्विट वर सामायिक करा संलग्न वर सामायिक करा रमाबाईंनी खूप शिकवलं पिन +एचजीएच इंजेक्शनसाठी वेळ जेनोट्रोपिन आययूच्या शिफारशींचा डोस +. सकाळी किंवा संध्याकाळी एचजीएच इंजेक्शन बनवायचे +. रिकाम्या पोटी इंजेक्शन देणे महत्वाचे आहे +. पुरुष आणि स्त्रियांसाठी एचजीएच डोसची शिफारस +एचजीएच करा सकाळी किंवा संध्याकाळी नाजेपणा +एचजीएच इंजेक्शनचा मुख्य मुद्दा म्हणजे मानवी वाढीची उच्च पातळी राखणे शरीरात संप्रेरक सकाळी किंवा संध्याकाळी इंजेक्शन देण्यास हरकत नाही मुख्य गोष्ट म्हणजे पुढील इंजेक्शनच्या तासांच्या आत करणे +रिकाम्या पोटी इंजेक्शन देणे महत्वाचे आहे +रिकाम्या पोटावर का आमच्या जेवणात साखर असते जर तुम्ही जेवणानंतर इंजेक्शन दिले तर तुमची इंसुलिन साखर खंडित करण्यासाठी सक्रिय होते ज्यामुळे ग्रोथ हार्मोन इंजेक्शनचा परिणाम कमी होतो. +रिक्त पोटात इंजेक्शन योग्यरित्या करा आणि खाण्य���पूर्वी इंजेक्शननंतर तासाची प्रतीक्षा करा +रिकाम्या पोटावर न्याहारी करण्यापूर्वी सकाळी किंवा इंजेक्शनच्या आधी जेवणानंतर तासांनंतर इंजेक्शन करणे चांगले आहे सराव दर्शविल्याप्रमाणे प्रत्येक दिवसात दैनंदिन डोस विभाजित करणे हे दररोज इंजेक्शनसारखेच परिणाम देते +एचजीएचच्या शिफारशींचा डोस पुरुष आणि स्त्रियांसाठी +. कि.ग्रा. पासून वजन असलेले वर्षे वयोगटातील मिलीग्राम + वर्षांच्या वयोगटातील . मिलीग्राम किलोग्राम किंवा त्याहून अधिक वजनाचे +. वर्षे वयोगटातील कि.ग्रा. वजनासाठी मिलीग्राम +. कि.ग्रा. पासून वजन असलेले वर्षे वयोगटातील मिलीग्राम +आपल्या स्वप्नांच्या शरीराचे परिपूर्ण परिणाम पूर्ण करण्यासाठी पूर्ण कोर्स महिन्यांपर्यंत चालतो! सोमवारी आठवड्यातून एचजीएच दिवस घ्या शनिवार रविवारी विराम द्या महिना अभ्यासक्रम भागांमध्ये विभाजित आठवड्यातून महिने दिवस त्यानंतर दिवस थांबवा त्यानंतर आठवड्यातून महिने दिवस. +या साइट सामग्रीची कॉपी आमच्या थायलंड नेटवर्कमधील इतर साइटवर केली जाऊ शकते परंतु आमच्या कॉपीराइटवर आधारित आहे +दाखल केलेः इंजेक्शन इंजेक्शनसाठी वेळ एचजीएच +मागील लेख मानवी वाढ संप्रेरक इंजेक्शननंतर त्वचेच्या पोटावर एचजीएच जखम समाधान +पुढील लेख थायलंडमध्ये एचजीएचचे वजन कमी बँगकॉकमध्ये चरबी कमी करण्यासाठी जेनोट्रोपिन वापरा +"" +सामनावीराचा पुरस्कार त्या तरुणीला अर्पणः युवी + +क्रिकेटच्या मैदानात आक्रमक असलेले खेळाडू मनानं किती हळवे असतात याचं दर्शन टीम इंडियाचा जिगरबाज योद्धा युवराजसिंगनं घडवलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या कालच्या टी२० सामन्यात मिळालेला सामनावीराचा सन्मान त्यानं दिल्लीतल्या पीडित तरुणीला अर्पण केलाय. +दिल्लीतील सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत भीषण आहे. त्याबाबत वाचून आणि ऐकून संपूर्ण संघच अस्वस्थ झालाय. त्यामुळे माझा सामनावीराचा पुरस्कार मी या दुर्दैवी बहिणीला अर्पण करतो आणि तिच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो अशी भावना युवराजनं सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. +इंग्लिश आर्मीविरुद्ध कसोटी मालिकेत २१ असा पराभव पत्करणाया ढोणीसेनेनं पहिल्या टी२० सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार होता युवराजसिंग. ढोणीच्या या खंद्या शिलेदारानं तीन विकेट्स घेतल्या आणि ३८ धावांची खणखणीत खेळी केली. या कामगिरीसाठी तो मॅन ऑफ द मॅच ठरला. हाच पुरस्कार दिल्लीतल्या पीडित तरुणीला अर्पण करून युवीनं सामाजिक जाणिवेचं भान राखलंय. +गेल्यावर्षी मनोज तिवारीनं त्याला मिळालेला सामनावीराचा पुरस्कार एएमआरआय हॉस्पिटलमधील आगीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना अर्पण केला होता. +सामनावीराचा पुरस्कार त्या तरुणीला अर्पणः युवी... +पहिल्या त युव राज... +पाकिस्तानविरुद्ध वनडेत भारताची कसोटी... +टी २० रँकिंगमध्ये भारताला अव्वल क्रमांकाची संधी!... +आता वेळ आहे थोड्या मौजमस्तीची... +नायडू करंडक मुंबईकडे ... +झहीर मुंबई संघात परतला ... +भारतइंग्लंडमध्ये आज टी२०... +झहीर खान मुंबई संघात परतला... +कर्णधारपद जाण्याआधीच ढोणीचे मार्केट डाऊन... +"" +मुंबई प्रतिनधी भारतातील नामांकित चित्रपट महोत्सव म्हणून ओळख असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा गोव्यात रंगणार आहे. १९५२ साली सु डिग्री झालेला या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा ५० वं + +मुंबई प्रतिनिधी झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार रोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणारी ही + +मुंबई प्रतिनिधी झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. नुकताच याचा नामांकन सोहळा पार पडला. झी मराठी + +मुंबई प्रतिनिधी मराठी सिनेमांमध्येही वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. कच्चा लिंबू या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर उत्सुकता आहे ती प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकरणी या सिनेमाची... या चित्रपटाचं पहिलं मोशन + +मुंबई प्रतिनिधी मिशन मंगल या शानदार चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आता नवीन चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. हा चित्रपट गणितातील तज्ज्ञ शकुंतला देवी आणि मानवी संगणकावर आधारित आहे. या +"" +....म्हणून बायकोने रात्री झोपेत असताना नवऱ्याच्या तोंडावर केले सपासप वार कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण! +दाहोद पत्नीने टेस्टी भजी बनवली नाही म्हणून पतीने पत्नीला टोमणे मारले. त्यामुळे राग आलेल्या पत्नीने रात्री पती झोपलेला असताना त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील दाहोद तालुक्यातील वडभरा या गावात घडली आहे. पतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं आहे. +रमिला मिनाना आणि बाडूभाई मिनाना हे दाम्पत्य गेल्या वर्षांपासून एकत्र संसार करत होते. या दोघांना तीन मुले आहेत. इतर दाम्पत्याप्रमाणे यांच्यातही छोटी मोठी भांडण होतंच होती. मात्र रमिलाने केलेली भजी बाडूभाई यांना आवडली नाहीत म्हणून बाडूभाईंनी पत्नीला टोमणे मारले. +याच रागातून बाडूभाई झोपलेले असताना त्यांच्या पत्नीने बाडूभाईंच्या डोक्यात प्रथम दगड घातला आणि नंतर धारधार शस्त्राने त्यांच्या तोंडावर तसेच गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या बाडूभाईंचा अतिरक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. +बाडूभाईंच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं आहे. गुजरात पोलिस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत. + आरोपी आरोपी पत्नी गुजरात तक्रार पतीची हत्त्या हत्या +"" +. . बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप नेचर फोटाग्राफी हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य ... + + . . . बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप नेचर फोटाग्राफी हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य ... +"" +उगवता रवी! थिंक महाराष्ट्र! +आणि आता त्याच्याहीवर केवळ रवीचे आणखी एक वैशिष्ट्य. रवी उत्तम गातो. त्याला गायनात लहानपणापासून उत्तम गती आहे. स्वर आणि ताल यांची त्याला उपजत चांगली समज आहे. त्याचे संगीताचे शिक्षण त्याचे वडील पंडित नरेंद्र दातार यांच्याकडे बालपणापासून चालू आहे. +भारतातील संगम कला ग्रूप या संस्थेने २००५ साली प्रथमच अमेरिका विभागात गायनाच्या स्पर्धा घेतल्या. रवीने त्यात पाच ते बारा वयोगटाच्या सब्ज्युनियर फिल्म या विभागात प्रथम क्रमांक मिळवला. संस्थेने मग दिल्लीत होणाया एकोणतिसाव्या अंतिम राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याला दिल्लीस जाण्यायेण्या��े भाडे देऊन पाठवले त्याची उतरण्याची सोयही दिल्लीत हॉटेलमध्ये केली. रवीने तालकटोरा सभागृहात झालेल्या अंतिम स्पर्धेत २००६ साली दुसरे पारितोषिक मिळवले. +रवीची पाचसात वर्षांतील गायनातील प्रगती आश्चर्यजनक आहे. त्याने टोरांटोच्या स्वरगंध गायनवृंदातील चतुरस्र आणि यशस्वी गायक म्हणून मान्यता मिळवली आहे. त्याचे स्वतंत्र कार्यक्रमही होत असतात. +बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या फिलाडेल्फिया येथील अधिवेशनात २००९ साली स्वरगंधचा जो अप्रतिम कार्यक्रम झाला त्यात साडेचौदा वर्षांचा रवी चमकलाच पण त्यानंतर पुढल्याच दिवशी तेथे संगीत पालवी या नावाने त्याचा स्वतंत्र गायनाचा कार्यक्रम झाला. सभागृहात आठशे आसनांची सोय होती पण स्वरगंधच्या आदल्या दिवशीच्या कार्यक्रमास श्रोत्यांची झाली होती तशी सभागृहाच्या क्षमतेहून अधिक गर्दी सभागृहात होऊ नये म्हणून संयोजकांनी आधीपासूनच प्रवेश नियंत्रक तैनात केले होते. सभागृह तुडुंब भरले होते हे सांगणे नकोच! रवी उत्तम गायला. अनेकांना त्याचे गाणे ऐकता आले नाही म्हणून संयोजकांनी रवी आणखी एक कार्यक्रम करू शकेल का अशी विचारणाही केली होती. +रवीने त्याची कला दाखवून टोरांटोशिवाय टेक्सास रॉचेस्टर डेट्रॉइट शिकागो इत्यादी ठिकाणी आणि ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड येथेही शाबासकी वन्स मोअर्स आणि श्रोत्यांनी खूश होऊन आपणहून दिलेली बक्षिसे मिळवली आहेत. +बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शिकागो येथील अधिवेशनात २०११ साली विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या निवडक व्यक्तींचा विशेष सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता त्या निवडक व्यक्तींत रवीचे नाव होते. त्याला तो सन्मान आर्ट कल्चर अॅण्ड लिटरेचर या विभागातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल देण्यात आला होता. +बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ सालचे अधिवेशन बॉस्टनजवळील प्रॉव्हिडन्स या शहरात पार पडले. भारतात टेलिव्हिजनवर सारेगमप ही संगीत स्पर्धा घेतली जाते. त्या प्रकारची स्पर्धा त्या अधिवेशनाच्या निमित्ताने उत्तर अमेरिकेत गेल्या वर्षभरात घेतली गेली. प्राथमिक स्तरावरील दोनशेहून अधिक स्पर्धकांमधून केवळ सहा स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. अंतिम फेरीच्या गायक स्पर्धकांच्या साथीसाठी भारतातून सारेगमचा वाद्यवृंद आला होता. अंदाजे साडेतीन हजार श्रोत्यांच्य��� उपस्थितीत अधिवेशनाच्या मुख्य रंगमंचावर झालेल्या त्या अंतिम स्पर्धेत रवीने प्रथम क्रमांक पटकावला! +इतके मोठे यश लहान वयात संपादन करणे हे रवीचे आगळे वैशिष्टय आहे. कॅनडात जन्मून कॅनडातच वाढलेल्या या मुलाचे हे चित्र किती विलोभनीय आहे! रवीने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतीय संगीताचा जो आविष्कार दाखवला आहे तो तर कोणालाही थक्क करणारा आहे! +भारतीय संगीताच्या क्षेत्रात क्षितिजावर नुकता उगवलेला हा बालरवी भविष्यात पूर्ण तेजाने तळपावा त्याच्या गायनाने भारतीय संगीताची प्रतिष्ठा आणखी वाढावी यापरते देवाकडे आणखी काय मागावे! +२७ गिलिंगहॅम स्ट्रीट स्कारबरो +ओंटॅरिओ कॅनडा. +फोन ४१६ २१७ ८१०१ +इमेल . +"" +मोठा लंड आणि मोठं सत्य खरा अनुभव +मोठा लंड आणि मोठं सत्य खरा अनुभव +मोठा लंड आणि मोठं सत्य खरा अनुभव +माझा लंड माझा लंड नऊ इंच आहे त्याची गर्थ इंच आहे आणि तो एकदम सरळ आहे . थोडक्यात तो चांगला जाडसर आणि लांबसडक आहे. त्यामुळे माझा कॉन्फिडंस जबरदस्त असतो. +अनुभव माझा लंड पुच्चीच्या आतमध्ये पूर्ण कधीच जात नाही दाबून घातला की पोरगी किंचाळते आणि पोट धरून बसते इथल्या पोरींची पूच्चीत जास्तीत जास्त इंच लंड जातो न दुखता त्यामुळे मोठा लंड थोतांड आहे पण मोठा लवडा असला तर कॉन्फिडंस जबर असतो आणि पोरी लवड्याला बघून दचकतात आणि छातीला हात लावून म्हणतात बापरे !!! मग अजून जोर चढतो . +सत्य मी एका पोरीला विचारलं की तुझ्या किती आत टाकू ती म्हटली की मला जास्त आत नाही आवडत दुखतं !! आणि ते खरचं आहे. तीने सांगितलं की मी एकदा एका पोरासोबत लॉजवर होते त्याचा लंड फार छोटा होता म्हणून मी गम्मत म्हणून हसले तर म्हणे त्याने लगेच चेहरा बारीक केला. त्याच क्षणी माझी झवण्याची इच्छा निघून गेली. +म्हणजे तुम्हाला कळाल असेल की मेक इट ऑर फेक इट म्हणजे आपला लंड फार मोठा आहे असा भास निर्माण करा मुलींना कुठे अक्कल असते माझा अनुभव आहे की इंच लंड पुरेसा आहे +जर तुम्ही तिची पर्मिशन मागत बसले तर ती तुम्हाला फट्टू म्हणून मूत पाजेल डायरेक्ट हावी व्हा तिच्या झिंझ्या प्रेमाने ओढा उलथी पालथी पाडून झवा . मुसकाड फोडा प्रेमाने तुम्हाला सांगू का एकदा का पोरगी झवण्याच्या नशेत आली की तिला भान राहत नाही. त्याचा ऑरगॅस्म मोठा आणि व्यापक असतो त्या झवण्याच्या नशेत असल्या की भान विसरतात आपण दारू पेऊन आपल्या��ा कधी कधी सुचत नाही तस्स . पण तुमचा कॉन्फिडंस कमी असला तर त्या कुत्र्यासारखा अंदाज लावता आणि तुमचीच गांड मारतात मग झवण्याची इच्छा न होणे नुसतं पडून राहणे. अशी लक्षणे असतात फक्त तुमचा कॉन्फिडंस कमी असल्याने. +मी इतका जबर चोदतो की सोय नाही पोरगी रात्रभर डोक्यात राहत नाही आणि पुढच्या दिवशी येतेच येते . मी कित्येक मुली अक्षरश कॉट वर मुतवल्या आहे मी असं काही जोर लावून झवतो की दर दहा मिनिटाला पोरी चक्क थरथर कापतात वेंधळ्या सारख्या इकडे तिकडे बघतात त्यांना साधं उभ रहावत नाही पायाला मुंग्या आल्यागत करतात म्हणतात मला पकड आणि त्या कधी झोपी जातात त्यांनाच कळत नाही. सकाळी परत पहाटे पहाटे कीस करायला लागतात लंडाशी खेळतात एकच कारण माझ्यात फार कॉन्फिडंस आहे माझी भीड चेपली आहे कॉन्फिडंस असल्यावर मुलींना सुरक्षितततेचा अनुभव येतो आणि त्या डोक्यातून जातात . +जोर हवा मी इतकी जीम मारून बसलो आहे माझा स्टॅमिना पण भयंकर वाढला आहे. मी पोरींना उचलून रात्रभर आकाशात ठेवतो एका हातात कमरेला धरून उचलून रूम मध्ये नेतो. मुलींना उचलून घेतलेले फार आवडते उचलून घेतल्यावर गोल गोल फिरवतो थोडा डांस पण करतो निवडक सुंदर मुलींसोबत आणि त्यांचा संपूर्ण ताबा घेतो मग मुलींना नशा चढतो . +मुलींना नशा कसा चढतो माझ्या परमनंट गिर्लफ्रेंड सोबत रियल लाईफ अनुभव परमनंट म्हणजे मी तिच्याशी लग्न करणार आहे . +पहिली स्टेप +आपण या पुरुषाकडे पूर्णपने सुरक्षित आहोत हा आपल्याला काहीच होऊन देणार नाही हा असल्यावर आपल्याकडे कोणी वर डोळा करून बघणार नाही ही नशेची पहिली स्टेप असते. तुम्ही ट्राय करून बघा . तुमच्या गिर्लफ्रेंड सोबत चालले असता कोणी तिच्या कडे बघितले तर त्याच्या कडे रागाने बघा तो थोडं मागे हटला की तुमच्या गर्लफ्रेंड कडे बघून हसा बघा जवळपास महिनाभर तिचा मूड कसा फ्रेश राहतो पण जर तुम्ही अशा वेळेस खाली मान घातली तर ती महिनाभर कटकट करेन नुसता चहा मागितला तर बाहेर जाऊन पे असं म्हणेन मित्राची बायको त्याला आमच्यासमोर असच म्हणते कारण आपला माणूस फट्टू आहे हे त्यांना सहन होत नाही. +दुसरी स्टेप डोंगर दर्या फिरणे +मी तिला दर महिन्याला बाहेर घेऊन जातो पाऊस असल्यावर ती न सांगता तयार होते . प्रत्येक वेळेस रोमॅंटिक नको मी तिला चांगले चांगले डोंगर चढवले आहे ती जाम थकते तिला कधी कठीण वाटलं किं��ा ती थकली की तिला पाठीवर बसवतो यात बिलकुल रोमॅन्स नाही पण खडतर प्रवास येतो. तिच्या शरीराची भयंकर झीज होते यात माझा दृष्ट हेतु आहे तिची फिगर चांगली रहावी आणि पूच्ची टाइट असावी असं मला वाटते म्हणून तिला चांगले घाट दाखवत असतो आता तर ती अगदी एका हरणासारखी दिसते नेहमी प्रसन्न असल्याने तिच्या चेहर्यावर तेज आले आहे आणि कडक फिगर आहे निसर्गात फिरल्याने माझा पण स्टॅमिना वाढला आहे. प्रवास झाल्याच्या रात्री मग ती पार ब्रा पॅंटी न घालता मला कच्चून आवळून झोपते मी प्रत्येक वेळेस झवत नाही कारण ती थकलेली असते आणि नितळ प्रेम आणि स्री शरीराची ऊब मिळाल्याने माझे मानसिक आरोग्य चांगले राहते +तिसरी आणि फायनल स्टेप सोबत गाणे म्हणणे आणि डांस करणे . +आम्ही कायम रूम बंदकरून डुएट गाणे म्हणतो आणि लाइट बंद करून एकमेकांना पकडून डांस करतो असा गरम माल आहे बबो तिची ती फिगर . +तिला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे +तिची वेळोवेळी केलली मदत आणि तिच्या मैत्रिणी मला फार काहीतरी समजतात त्यामुळे तिला माझा अभिमान वाटतो आणि तिचा माझ्यावर आता भयंकर विश्वास आहे . मी बाकीच्या शंभर बायका चोदून बसलोय त्यामुळे मी तिच्याकडे सेक्स ची मागणी करत नाही पण पुढे इंटरेस्टिंग वाचा . तिच्या मैत्रिणीसोबत असल्या की ती मला नेहमी कमरेला पकडते बहुतेक हा माणूस आता रिजर्व आहे आणि कृपया याला लाइन देऊ नका असे ती सांगत असावी महिलांचे हावभाव एक इंटरेस्टिंग गोष्ट . ती माझ्यासमोर पूर्ण भोंगळी होऊन कपडे बदलते किंवा बर्याच वेळेला तर ती फक्त पॅंटी वरच असते बॉल तसेच मी पण इतक्या बायका झवून बसलोय मला काही विशेष वाटत नाही . मी तिच्या शरीराला फालतू हात लावत नाही आणि मी फक्त जवण्यात इंटरेसटेड आहे असे तिला बिलकुल वाटत नाही. त्यामुळे टी मला नेहमी सेक्सी कपडे घालून दाखवते भोगळी झोपते आघोळ करताना दार पण लावत नाही आणि आंघोळ झाल्यावर माझ्यासमोर कपडे बदलते कोणती ब्रा आणि पॅंटी च कॉम्बिनेशन चांगलं आहे ते विचारते लिपस्टिक लावायच्या आधी पाच एक मिनिटे माझे ओठ लाल करते . +नशा चढतो तिची पाळी चालू होण्याच्या कलावधीत ती बिथरते आणि तिला चढतो सेक्सचा नशा +बस ती बिथरते म्हणजे काय ते सांगतो रात्र झाली की मी तुझ्याकडे झोपणार असा फोन फीक्स असतो मला लगेच कळते की तिची पाळी चालू आहे आणि आता आपली पाळी येणार. संध्याकाळी आल्यावर तिचा भडक मेकअप टाइट पंजाबी ड्रेस फिक्स ती आल्यावर आधी बाथरूम मध्ये घुसून आघोळ करते आणि केस वगेरे सोडून आली की डायरेक्ट गळ्यात पडते तिचे बॉल दाबावे अशी तिची इच्छा असते माझी पण भीड चेपलेली आहे रात्रभर पाळीचा पूर्ण आठवडा आमची रासलीला चालते ती डोक्यात असते की नाही मला हेच कळत नाही ती बर्याच वेळा झवता झवता मुतलेली पण आहे भाळ्कन मुतते आणि थरथर कापत करत जोरा जोरात स्वास घेते परत वीस मिनिटांनी नीट झाली की गळ्यात पडते याला ऑरगॅस्म म्हणतात मी तिला कायम मिठीत पकडाव अस म्हणत असते तिची योनि माझ्या लिंगावर घासते आठवडाभर तर ती चिटकलेलीच असते संपूर्ण आठवडा मला तिच्या शरीराची ऊब मिळते ते पण न मागताच माझ्या पुरुषार्थाचा विजय झाला असे मला वाटते. +नशेत असताना तिच्या कॉमन गोष्टी +माझा हात घेऊन ती तिच्या कंबरेवर ठेवते आणि माझ्या हाताला चोळते हे करत असताना तर ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलते किंवा छातीवर डोकं ठेऊन मला अलगत पकडते लवकर सोडत नाही. +अचानक फ्री कीस सोबत असताना किंवा कार मध्ये असताना अचानक माझ्या ओठांचे चुंबन घेते. +मुद्दामुन सेक्सी पोज माझ्यापासून थोडी लांब असल्यावार मुद्दामुन सेक्सी पोज देते +भडक मेक अप तिने मागच्या महिन्यापासून तिच्या केसांची स्टाइल बदलली आहे. आता ती केस मोकळे ठेवते उघड्या गळ्याचा पंजाबी टाइट फिट फिगर कडे लक्ष देते भडक लिपस्टिक माझ्यासोबत बाहेर जाताना एकंदरीत जेवहापासून मी तिला डोक्यावर घेतले आहे तिचं स्रीत्व जरा जास्तच बाहेर आलं आहे. +तुम्ही पोरी फार फालतू गप्पा मारता माझ्या समोर तिने तिच्या अनेक मैत्रीणिंची इज्जत काढली आहे आता तरी मोठी हो फालतू गप्पा मारू नको तुला काही काम नाही का असे बोलून ती तिच्या मैत्रिणींना कायम माझ्यासमोर कमी दाखवते त्या पण बारीक चेहरा करून बसतात काय करणार बिचार्यांना अजून खपका नाही मिळाला +वीस वर्षाची आहे पण तिच्यात मॅच्युरिटी आली आहे तिचे बॉल आधीपेक्षा जास्त भरीव झाले आहेत तिला एक विशिष्ट अवरग्लास शेप आला आहे आता ती एखाद्या मुलाची आई होण्यास तयार आहे . ती बोलताना पण विचार करून बोलते एक वर्षापूर्वी टिपिकल बिनडोक पोरींसारखी होती . आता तिला पॉवर काय असते पॉवरचा वापर कसा करायचा हे चांगलं कळत +माझ्या डोक्याला तान तिची भूक फार वाढली आहे आपण तिथे फ्लॅट घेऊया तो बंगला काय भारी दिसतो ना तू एखादा बिझनेस का नाही चालू करत तिला काय सांगणार मी तिला याच गोष्टींसाठी तयार केलय . +तिने लाज सोडली माझ्या फ्लॅट वर असली की ब्रा घालत नाही स्कर्ट असला की आत पॅंटी नसते म्हणजे तिला ब्रा पॅंटी आवडत नाही विचारलं की म्हणते मला मोकळं मोकळं बर वाटत पण मला घाम येतो +आवाजात बदल जेव्हा पासून म्हणजे एक वर्षापासून मी तिचं स्रीत्व बाहेर काढण्यासाठी प्रयोग केले तेव्हापासून तिच्या फिगरमध्ये फार बदल झाला आता कशी कसलेली दिसते पण तिच्या आवाजात सर्वात जास्त बदल झाला आधी पुचू पुचू बोलणारी पोरगी आता एखाद्या कंपंनीच्या सीईओ सारखी बोलते तिचा आवाज जरा जास्तच सौम्य झालाय मला आधी वाटलं होतं घोगरा होईल . +तिलापन तिच्या स्रीत्वाची जाणिव झालीये आणि हे कोणामुळे माझ्यामुळे झालय हे तिने मला बोलून दाखवलं आजकाल मुली आई झाल्यातरी त्यांच्यात मॅच्युरिटी येत नाही मला पोरगी आणि मॅच्युर वुमन यांच्यातला फरक लगेच कळतो आपल्या इथल्या चिंगळया वय झाल्यावर मॅच्युर होतात पण एक योग्य खपका भेटल्यावर तीच मॅच्युरिटी विशीत पण येते . +मातृत्वाची ओढ हे सेपरेट सांगण्याची गरज नाही . +बाकीच्या मुलींची तिच्यासमोर उभं राहण्याची लाइकी नाही ती आता पूर्ण कसलेली आहे ती मॅच्युर झाली आहे एक बाई आणि एक मुलगी यात काय फरक आहे ते मला तिच्याकडे बघून लक्षात येत आता मलापण पोरीमध्ये इंटरेस्ट नाही आपलीच बरी . +मी तुम्हाला सगळं नाही सांगितलं पुढच्या लेखात ती कशी दिसते म्हणजे तुमच्या साठी खास तिच्या बॉल ची साइज तिच्या गांडीची आणि कमरेची साइज तिची ऊंची तिची पूच्ची किती टाइट आहे मी तिला कस झवतो मी तिच्यावर कोणते प्रयोग केले मी तिला किती वेळा मुस्काडली हे सगळं पुढच्या लेखात . +पण एव्हड सगळं होत असताना माझ्या लंडाचा प्रश्नच आला नाही ती त्या भागाकडे लक्षच देत नाही मला लंड आहे का नाही हे पण तिला माहिती नसावे अधून मधून मी तिला माझ्या मुठ्ठ्या मारून द्यायला लावतो आणि गोट्या चोळायला लावतो पुरुषाची ती एक शारीरिक गरज आहे हे कळण्याची तिला अक्कल आली आहे आणि उगीच छि वगेरे ती काही करत नाही . +माझा एक मित्र आहे त्याचा लांड छोटा आहे बिनकामाचा बारीक केविलवाणा चेहरा करतो यार मी तिला सुख कस देईल असे फालतू प्रश्न विचारतो मी त्याला कित्येक वेळा सांगितलं आहे की तू एका बिनडोक पोरीच्या नादी लागला आहे स्रीयांना संपत्तीची भूक असते त्यांना पावरफुल माणूस लागतो तुझ्याकडे जर संपत्ति आणि पॉवर असली तर ती आपोआप नशेत येईल पण कॉन्फिडंस नसला तर मग काय लंड घेऊन बसायचा हातात . मी तर पुच्चीत लंड न घालताच फक्त चोळून चोळून तिला स्वर्ग सुख दिलय लंड काय घेऊन बसलात . + +आईला पण तेच पाहिजे होते भाग २ +आईला पण तेच पाहिजे होते भाग १ + नंदा काकी + किंग खानची पार्टी + बहिणी से लैंगिका + मंदाकिनी + चिकणी पुच्ची + पाहुनी मैत्रीण +मनीषाची मोठी गांड +"" +जग प्रसिध्द होत आसलेली सिताफळाची जात सुपर गोल्डन +जग प्रसिध्द होत आसलेली + सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील +"" +लोकशाही बळकटीची गरज ॲड. शाहरुख आलम + +पुणे एकीकडे लोकशाहीकरणाची तर दुसरीकडे केंद्रीकरणाची परिस्थिती असताना आपण आपली सर्व शक्ती लोकशाही बळकटीसाठी खर्च करण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील ॲड. शाहरुख आलम यांनी व्यक्त केले. +अभिव्यक्ती संघटना आणि समतेसाठी वकील यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघामध्ये आयोजित केलेल्या वैयक्तिक कायदा पर्सनल लॉ या विषयावरील व्याख्यानावेळी आलम बोलत होत्या. या वेळी अभिव्यक्तीच्या अलका जोशी नीरज जैन कल्याणी दुर्गा रवींद्र समतेसाठी वकीलच्या मोनाली अपर्णा वर्षा सपकाळ आदी उपस्थित होते. +ॲड. आलम म्हणाल्या मुस्लिम समाजाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये लोकशाहीकरणाची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. यामध्ये महिलांचे समूह वर्गांचे समूह निर्माण होत आहेत. महिला काझी बनत आहेत. या सर्व गोष्टी व्यवस्थेमधील लोकशाहीकरणाच्या आहेत तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम पर्सनल बोर्ड आणि त्यांच्यासारखेच काही लोक मध्यस्थाची भूमिका घेऊन सर्व अधिकार स्वतःकडे घेऊ पहात आहेत. तोंडी तलाकच्या माध्यमातून सरकारही याचे संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे घेऊ पहात आहे. +बहुसंख्य मुस्लिम देशांमध्ये तोंडी तलाक ही पद्धती नाही. पाकिस्तान आणि बांगलादेशातही तोंडी तलाक नाही त्यामुळे मुस्लिम महिलांचा हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा असून न्यायालयानेही याकडे नेहमीच धर्माच्या चौकटीतूनच पाहण्याचा प्रयत्न केला आहे. + ॲड. शाहरुख आलम +"" +काँग्रेस उमेदवाराच्या घरावर छापे + +कर्नाटकात सुरू असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणेबेन्नूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार के. बी. कोळीवाड यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री प्राप्तिकर विभाग व उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करीत छापे मारले. परंतु या वेळी काहीही आढळले नसल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. +कोळीवाड यांच्या निवासस्थानी रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या जमा करून ठेवल्याची तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोळीवाड यांच्या निवासस्थानी दहा कोटी रुपयांची रोकड आणि दारूच्या बाटल्या जमा करून ठेवल्याची तक्रार आमच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार आम्ही छापे मारले. परंतु तिथे काहीही आढळून आले नाही असे हावेरी उत्पादन शुल्क प्रमुख नागाश्यान यांनी सांगितले. कर्नाटकात १५ विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक सुरू असून त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना कोळीवाड म्हणाले अधिकाऱ्यांनी आमच्या निवासस्थानी छापे मारले. परंतु या छाप्यात काहीही आढळून आले नसल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून सूडाचे राजकारण सुरू आहे. पी. चिदंबरम आणि डी. के. शिवकुमार यांच्यासारख्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांविरोधात सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. +"" +देवरी चिचगड युनो ने घोषित केलेला जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात चिचगड येथे साजरा करण्यात आला शा.आ.मुलांचे व मुलींचे वसतिगृह चिचगड तसेच समस्त आदिवासी समाज बांधव चिचगडग्राम पंचायत चिचगडपोलीस +देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र सरकार असणे देशहिताचे विनोद अग्रवाल +गोंदिया दि.१३. देशाच्या सर्वांगीण विकासाठी काँग्रेस ने योजना तर खूप आणल्या पण त्या प्रत्यक्षात न उतरवता फक्त कागदावरच ठेवल्या आणि लाभ पण अशा लोकांनाच दिला जे लोक काँग्रेसचे संबंधित आहेत. +लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरीकर्जवितरण गुणवतांचा सत्कार व शिष्यवृत्ती वाटप +गोंदियादि.१३. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्तवतीने करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी +महाराष्ट्रातील पोलीस अधिकारीकर्मचायांना विशेष पोलीस पदकपुरस्कार जाहीर +नवी दिल्ली केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्कृष्ट तपासकार्यासाठी देशातील पोलीस अधिकारी कर्मचायांना विशेष पोलीस पदक जाहीर केले असून महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी कर्मचायांचा यात समावेश आहे.पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोण निर्माण +अटलांटा आयएसीए फेस्टिव्हल ऑफ इंडिया यांच्या इंडिया डे परेड मध्ये डिजाइनर रोहित वर्मा करणार भारताचे प्रतिनिधित्व +मुंबईदि.ः असे क्वचितच घडते जेव्हा तिरंग्यामध्ये इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांची झलक दिसते. पण जेव्हा असे घडते विश्वास करा तेव्हा यापेक्षा उत्तम दृश्य काहीच असू शकत नाही. जेव्हा तिरंगा अभिमानाने लहरतो तेव्हा तो +संगीता बाबानी यांच्या ओटर्स क्लब येथील समारंभाला अनेक नामवंत व्यक्तींची उपस्थिती! +मुंबईदि.ःसंगीता बाबानी ह्या एक प्रसिद्ध कलाकार असून त्या आपल्या गाडीवरील कलेसाठीही परिचित आहेत. त्यांनी १० फूट बाय ५ फूट आर्टवर्कची एक अद्वितीय मिश्रित मीडिया संकल्पना बनविली आहे. जॉयफुल मोमेंट्स असे +वाशिम दि. १३ सन २०१९२० मध्ये वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मुग उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्याचे नियोजन आहे. याकरिता इच्छुक संस्थांनी अकोला जिल्हा +मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयपूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे ६८१३ कोटींची मागणी करणार +मुंबईदि. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सांगली कोल्हापूर साताऱ्यासह इतर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या +लेंडीजोब येथील १७ वर्षीय युवती बेपत्ता +चिचगडदि.१३ः देवरी तालुक्यातील लेंडीजोबबोरगाव बाजारयेथील रहिवासी असलेली १७ वर्षीय युवती पायल सुखदास खरोले ही ५ ऑगस्टपासून बेपत्ता झाली असून चिचगड पोलीसांनी कुणाला माहिती मिळाल्यास पोस्टेला कळविण्याचे आवाहन केले आहे.फिर्यादी सुखदास +गोंदियादि. काँग्रेस हा बंधुता एकात्मता आणि समतेच्या विचारधारेवर चालणार पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या भरोशावर चालणाऱ्या या पक्षाच्या संघटनेचे जाळे आजही टिकून आहे. सध्या भाजपाचे नेते सत्तेच्या माध्यमाने प्रलोभन आणि दडपशाही +"" +भाजपची प्रत्येक अड��ण समजून घेणार नाही उद्धव ठाकरे + +भाजपची प्रत्येक अडचण समजून घेणार नाही उद्धव ठाकरे +भाजपची प्रत्येक अडचण आम्ही समजून घेऊ शकत नाही उद्धव ठाकरे +महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राने दिलेल्या जनादेशाचा मान ठेवत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या निकालबाबत आभार मानलेत. आता यापुढे कोणी वर प्रश्न उठवणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणलेत. +दरम्यान उद्धव ठाकरे यांचा एक वेगळाच अंदाज आज पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. लोकसभेनंतर चं सूत्र ठरलं होतं. आता त्या सूत्राप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि भाजप सोबत बैठक घेऊन अत्यंत पारदर्शक पद्धतीने निर्णय घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलंय. +"" +मुरगाव नव्हे तर ९०० नावे वगळलीसंयुक्त मामलेदार साईश नाईक +काँग्रेस शिष्टमंडळाने विचारला जाब +मुरगाव मतदारसंघातील १४०० नव्हे तर ९०० नावे मतदार यादीतून वगळली असून अजूनही ९०० नावे वगळली जाऊ शकतात अशी कबुली मुरगावचे संयुक्त मामलेदार साईश नाईक यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला दिली. यामुळे मुरगावात मतदारांची नावे वगळण्याचे कारस्थान मामलेदार कार्यालयातून सुरू असल्याचा आरोप काँग्रेस शिष्टमंडळाने केला आहे. +काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सरचिटणीस जनार्दन भंडारी महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो युवाध्यक्ष वरद म्हार्दोळकर मुरगाव गटाध्यक्ष महेश नाईक माजी उपनगराध्यक्ष शांती मांद्रेकर जयेश शेटगावकर उद्धव पोळ आणि अन्य काँग्रेस कार्यकत्यांनी संयुक्त मामलेदार साईश नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मतदार यादीतून नावे वगळल्याप्रकरणी तक्रार करून मतदारांना न्याय द्यावा अशी मागणी केली. +काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी मुरगावमधून १४०० मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला होता.त्यात तथ्य असल्याचे मुरगावचे संयुक्त मामलेदार साईश नाईक यांच्या कबुलीनंतर स्पष्ट झाले. एकूण १८०० जणांची नावे वगळण्यात येणार आहेत तसा अहवाल बीएलओकडून आल्याचे श्री.नाईक यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला सांगितले. तसेच आत्तापर्यंत ७५० नव्हे तर २८० नवीन नावे यादीत समाविष्ट केल्याचे त्यांनी स्पष्ट केल���. +मुरगावमधील भाजप आमदार तथा मंत्री मिलिंद नाईक यांच्या मर्जीतील मुरारी बांदेकर शशिकांत परब दामोदर कासकर लिओ रॉड्रीक्स या नगरसेवकांनी आणि उज्वल पी.नामक एका महिलेने बीएलओवर दबाव आणून मतदारांची नावे यादीतून वगळण्यास भाग पाडल्याचे यावेळी काँग्रेस शिष्टमंडळाने श्री. नाईक यांच्या निदर्शनास आणून दिले.तसेच मतदानाच्या हक्कापासून मतदारांना वंचित ठेवण्याचा मोठा गुन्हा वरील पाच जणांनी केला असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.याप्रकरणी चौकशी करू असे आश्वासन श्री.नाईक यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला दिले. +बीएलओंनी सादर केलेल्या अहवालानुसार मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. यामागे कोणताही राजकीय दबाव नाही. जर नावे वगळण्याच्या प्रक्रियेत कुणावरही अन्याय झालेला असेल तर त्या मतदारांनी पुनःच्छ आपली नावे नोंदविण्यासाठी अर्ज करावेत. नवीन नावे नोंदविण्याची प्रक्रिया जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांत सुरू होईल. + साईश नाईक संयुक्त मामलेदारमुरगाव +बीएलओंवर दबाव घालून मतदारांची नावे वगळली जात आहे. जर याकामी बीएलओनी सहकार्य केले नाही तर त्यांच्या बदलीची धमकी दिली जात आहे असे काही बीएलओंनी आपणास सांगितले. + संकल्प आमोणकर काँग्रेस नेते +चौकट करणे +तर सर्वांनी सतर्क रहावे +काँग्रेस शिष्टमंडळाने संयुक्त मामलेदार श्री.नाईक यांच्याकडे मतदारांवर अन्याय करू नये अशी मागणी केली. तसेच राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या बीएलओंवर कारवाई करावी मंत्री मिलिंद नाईक यांच्या त्या पाचही जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली. मुरगाव प्रमाणे अन्य मतदारसंघातही विशिष्ट मतदारांची नावे यादीतून वगळली जाऊ शकते अशी शक्यता काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली. तसेच सर्वच मतदारसंघातील काँग्रेस पुढाऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना केले आहे. +काँग्रेस मतदार यादी भाजप आमदार +"" +भरणा ऑपरेटर पट्टी विकिपीडिया नकार बातम्या +भरणा ऑपरेटर पट्टी विकिपीडिया नकार +साठी विकिपीडिया समर्थन भरणा प्रोसेसर पट्टी +पैसे ऑपरेटर पट्टी पुढील तीन महिन्यांच्या आत विकिपीडिया सुटेल आणि पूर्णपणे एप्रिल रोजी तो त्याग अशी घोषणा केली . या कंपनीच्या उत्पादन व्यवस्थापक ट��म कार्लो द्वारे नोंद झाली अधिकृत ब्लॉग. +पट्टी मध्ये विकिपीडिया व्यवहार आधार सुरुवात अधिक देयक प्रवेश प्रदान देश. मात्र एक वेळ व्यवहार प्रक्रिया अयशस्वी व्यवहार संख्या वाढते आणि पट्टी वापरकर्ते आपापसांत कमी लोकप्रिय विकिपीडिया केले वाढत शुल्क विकिपीडिया आमच्या वापरकर्त्यांना संबंधित तोट्याचा आहे. सहकार्य ट्रेडिंग कंपन्या देखील विकिपीडिया मिळणारे कमी उत्पन्न प्राप्त सुरुवात कार्लो म्हणतो. +टॉम कार्लो की पट्टी नोंद आशावादीपणाने सर्वसाधारणपणे क्रिप्टोचलने पाहतो आणि शक्यतो भविष्यात अधिक समर्थन करेल तार्यांचा समावेश नाणे अधिक लोकप्रिय होते तर. याव्यतिरिक्त तो विजा अशा प्रकल्पांमध्ये दृष्टीकोन पाहतो विकिपीडिया रोख आणि . +अनेक नेटवर्किंग सेवा उपाय समर्थित +विकिपीडिया महान होते अगदी क्रांतिकारी पण तेथे जलद आहे आता तेथे स्वस्त आणि अधिक अष्टपैलू . ब्लॉक नवीन मुलांसाठी मार्ग करण्यासाठी वेळ +काही या विकिपीडिया नेटवर्क विजा आणि इतर प्रमाणता उपाय पूर्वसंध्येला एक अदूरदर्शी कायदा विचार तरी सर्वात वापरकर्ते अद्याप विकिपीडिया स्पर्धा करू शकणार्या अनेक आहेत की विश्वास. +चांगली बातमी या पट्टी बातम्या सादर करण्यासाठी कोणताही मार्ग नाही आहे. आम्ही मुळात आकाशात चमकणारी वीज नेटवर्क जोडण्यासाठी आहे आता ते चुकीचे मार्ग जे केले त्या सर्व आरंभीची व्यापारी सांगत आहेत. पण ते नाही आहोत. ते रोख विकिपीडिया हलवून नाही आहात किंवा इतर एकतर. ते सोडत आहात +या टर्की नाहीत व कातीत नाहीत म्हणून तो पैसे बोलत नाही आहे हे काहीतरी आहे आम्ही पुन्हा पर्यंत पर्यावरणातील तयार आहे प्रतीक्षा करावी लागेल आणि नंतर प्रत्येकजण शुल्क पुन्हा कमी असतो तेव्हा दुसऱ्यांदा आपणउत्साहित करू अर्थ. हे सर्व नाणी लागू तयार नाही एकतर. +ब्लॉक मर्यादा असण्याचा आली आहे दोन वर्षांपूर्वी या कोणत्याही रिअल समस्या बनले आधी आणि आम्ही वेळ खरेदी याल. पण काही लोक तयार होते आणि उपस्थित प्रचंड रिअल मुद्दे भावी उपाय विक्री काल्पनिक भविष्यातील समस्या बद्दल . असे भाषण + सॅन्ड +लवकर डिसेंबर विकिपीडिया देयके स्टीम खेळ सेवा घट होते. तसेच तार्यांचा करण्यासाठी ब्लॉक संक्रमण आधीच किक मेसेंजर टेड मुख्य कार्यकारी अधिकारी घोषणा केली होती. त्याच्या मते प्रत्येकासाठी सर्वकाही असणे प्��यत्न खूप ओव्हरलोड आणि यापुढे अर्ज गरजा पूर्ण वापरकर्ते. +पेक्षा जास्त ऑस्ट्रेलिया मध्ये मासिक किरकोळ मार्च म्हणून विकिपीडिया सेवा खरेदी ऑफर करत आहेत +आज ऑस्ट्रेलिया पासून ... +विकिपीडियाब्लॉक साखळीबातम्या +मागील पोस्ट किंवा मॅन्युअल ट्रेडिंग +पुढील पोस्ट बातम्या जानेवारी +कोरिया दूरसंचार नेटवर्क सुरक्षा जाहीर +"" +देवबाभळी एफवायबीएच्या अभ्यासक्रमात + +देवबाभळी एफवायबीएच्या अभ्यासक्रमात +मराठी रंगभुमीवर मैलाचा दगड ठरलेल्या भद्रकालीच्या संगीत देवबाभळी नाटकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वायत्त महाविद्यालयात प्रथम वर्ष कला मराठी अनिवार्य मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात अभ्यास मंडळाने देवबाभळी या साहित्यकृतीची निवड नाटक या साहित्यप्रकाराच्या अभ्यासाअंतर्गत झाली आहे. +महाराष्ट्र टाइम्स +देवबाभळी नाटक आता वेगाने ३०० च्या टप्प्याकडे घोडदौड करत आहे. आजवर सर्वाधिक ३९ पुरस्कार मिळालेल्या हे नाटक फोर्ब्सच्या मासिकातही झळकले होते. नसिरुद्दिन शाह परेश रावल सतीश आळेकर जयंत पवारराजीव नाईक शफाअत खान श्रीराम लागू देवकी पंडित सुमित्रा भावे अमोल पालेकर यांसारख्या दिग्गजांनी गौरवलेल्या या नाटकाच्या शिरपेचात आणखी एक बहुमान मिळाला आहे. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेने कमलाकर सारंग पुरस्कार देऊन या नाट्यसाहित्यकृतीचा गौरव केला होता. +हे खरंच अकल्पनीय आहे. मला जेव्हा विचारणा झाली तेव्हा मी पुन्हा पुन्हा खात्री करुन घेतली की नक्की त्यांना तेच म्हणायचं आहे का जे मी समजतोय. अधिकाधिक खरा आणि आंतरिक अनुभव कसा देता येईल इतकंच मी लिहतांना भान ठेवत होतो. हा एकूणच प्रवास अद्भूत आहे. + प्राजक्त देशमुख लेखकदिग्दर्शक देवबाभळी +मी पहिल्यांदा नाटकाचा विषय ऐकला तेव्हापासूनच नाटकाच्या प्रेमात होतो. नंतर वाचल्यावर एका अनामिक ओढीने मी त्यात गुंतत गेलो. सर्वोत्तम नाटकाचं बीज हे लेखनातच असतं. नाटक म्हणून ही कलाकृती जितकी अप्रतिम सादर होते तितकीच साहित्य म्हणून ती दर्जेदार आहे. + प्रसाद कांबळी निर्माता भद्रकाली प्रॉडक्शन + +इतर बातम्यासंगीत देवबाभळीनाटक +देवबाभळी एफवायबीएच्या अभ्यासक्रमात... +जलयुक्त शिवारची ८१ टक्के कामे पूर्ण... +पाण्यासाठी धावाधाव... +हेल्पलाइनचा प्रचार आता फ्लेक्सद्वारे होणार... +प्रभाग सभापतिपदीसंगमनेरे निश्चित... +"" +इक्विटी म्युच्युअल फंडचे १० उपप्रकार अनुदिनी अनुभूती + रोहन जे. +कोणतीही अॅसेट मॅनेजमेंट कंपनी अर्थात एएमसी म्युच्युअल फंड कंपनी जेंव्हा म्युच्युअल फंड योजना तयार करत असते तेंव्हा सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने आखून दिलेल्या काही मानकांचे तिला पालन करावे लागते. निरनिराळ्या एएमसीच्या समान प्रकारच्या योजनांमध्ये सुसूत्रता यावी हा त्यामागील उद्देश असतो. अशाने गुंतवणूकदाराला स्वतःसाठी योग्य योजना निवडणे सोपे जाते. सेबीने इक्विटी प्रकारात मोडणाऱ्या योजनांची एकूण १० उपप्रकारांत वर्गवारी केली आहे. हे १० उपप्रकार कोणते ते आपण या लेखात पाहणार आहोत. तत्पूर्वी म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार कोणते आणि लार्ज कॅप मिड कॅप व स्मॉल कॅप म्हणजे काय हे वाचणे उपयुक्त ठरेल. +इक्विटी फंडचे १० उपप्रकार +१. मल्टि कॅप फंड मल्टी कॅप फंडमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी कमीतकमी ६५ रक्कम ही लार्ज मिड किंवा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवली जाते. +२. लार्ज कॅप फंड लार्ज कॅप फंडमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी कमीतकमी ८० रक्कम शेअर बाजारातील लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवली जाते. +३. लार्ज अँड मिड कॅप फंड लार्ज अँड मिड कॅप फंडमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी कमीतकमी ३५ रक्कम लार्ज कॅप कंपन्यांत आणि कमीतकमी ३५ रक्कम मिड कॅप कंपन्यांत गुंतवली जाते. +४. मिड कॅप फंड मिड कॅप फंडमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी कमीतकमी ६५ रक्कम मिड कॅप प्रकारात मोडणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवली जाते. +५. स्मॉल कॅप फंड स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी कमीतकमी ६५ रक्कम स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवावी लागते. +६. डिव्हिडंड ईल्ड फंड ज्या स्टॉक्सची डिव्हिडंड ईल्ड चांगली आहे त्यात अशाप्रकारच्या फंडमधील कमीतकमी ६५ रक्कम गुंतवली जाते. +७. व्हॅल्यू फंड रास्त दराने मिळणारे स्टॉक्स ज्यांचे भविष्यात मोल वाढू शकते त्यांमध्ये व्हॅल्यू फंडची कमीतकमी ६५ गुंतवणूक केली जाते. +काँट्रा फंड बाजारात गुंतवणूकीसंदर्भात जे चलन सुरू आहे त्याच्या विरुद्ध दिशेने काँट्रा फंडमधील कमीतकमी ६५ गुंतवणूक केली जाते जेणेकरून भविष्यात चांगला परतावा मिळू शकेल. +नोंद एएमसी म्युच्युअल फंड कंपनी योजना तयार करत असताना व्हॅल्यू किंवा काँट्रा फंड यांपैकी एका उपप्रकाराची निवड करू शकते. +८. फोकस्ड फंड फोकस्ड फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकीसंदर्भात विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मर्यादित कमीतकमी ३० स्टॉक्समध्ये कमीतकमी ६५ गुंतवणूक केली जाते. +९. सेक्टोरल थिमॅटिक अशाप्रकारच्या फंडमधील एकूण गुंतवणूकीच्या कमीतकमी ८० रक्कम विशिष्ट क्षेत्राशी किंवा संकल्पनेशी निगडित स्टॉक्समध्ये केली जाते. +१०. इएलएसएस प्राप्तिकरावर सूट मिळवण्यासाठी इएलएसएसमध्ये गुंतवणूक केली जाते. यात एकूण गुंतवणुकीपैकी कमीतकमी ८० रक्कम इक्विटी व इक्विटीशी निगडित साधनांमध्ये करावी लागते. इएलएसएस मध्ये एकदा केलेली गुंतवणूक पुढे ३ वर्षांसाठी काढता येत नाही. +प्रत्येक एएमसी म्युच्युअल फंड कंपनी वरील उपप्रकारांत प्रत्येकी केवळ एक योजना सुरू करू शकते. इक्विटीमध्ये गुंतवणूक करत असताना वरील उपप्रकारांमुळे गुंतवणूकदाराला गुंतवणुकीशी निगडित योग्य निर्णय घेणे सोपे जाते. +इक्विटी फंड एएमसी मिड कॅप म्युच्युअल फंड लार्ज कॅप सेबी स्मॉल कॅप + किंडल वाचनाची नवी अनुभूती + म्युच्युअल फंडवरील कर संरचना +"" +होळी . +होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला होळी पौर्णिमा असेही म्हटले जाते. होलिकोत्सव धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. +अतिवृष्टीमुळे पुण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर +पावसामुळे राज्यात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन पुणे जिल्हा प्रशासनाने सोमवारी दि. जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ... +पाऊसशाळामहाविद्यालयहोळीपुणे +संगमेश्वरात रंगला जाखमाता देवीचा शिंपणे उत्सवरत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी +संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी लाल रंगाची उधळण व काजूगर घातलेल्या मटणासोबत भाकरी अशा प्रसादाचा लाभ घेऊन मोठ्या उत्साहामध्ये हा शिंपणे उत्सव साजरा केला. या शिंपण्याची ... +रत्नागिर��होळी +माळवाशीत ७ वर्षानंतर पालखी घरोघरी गावकयांसह मुंबईकरांनीही लुटला सणाचा आनंद +ढोलताशांचा गजर फटाक्यांची आतषबाजी आणि होलियो होलियोच्या फाका अशा वातावरणात संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फे देवरूख गावातील श्री ग्रामदेवी निनावी व धनीन देवीचा शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला. ७ वर्षानंतर ... +कोकणहोळी +मठ गावचा शिमगोत्सव उत्साहात आठशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा +वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावचा सुमारे आठशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला शिमगोत्सव उत्साहात पार पडला. पारंपरिक घोडेमोडणीच्या कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता झाली. विविध रंगांच्या उधळणीमुळे अख्खे गाव रंगात न्हावून गेले होते. ... +होळीसिंधुदुर्ग +रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी गेलेला तरुण बुडाल्याची भीती +रंगपंचमी खेळून झाल्यानंतर मित्रासोबत आंघोळीसाठी गेलेला तरुण येथील राजाराम तलावात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत. ... +होळीअपघातकोल्हापूर +होळीच्या रंगांमुळे नागपुरात २१ जणांच्या डोळ्यांना दुखापत +अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाने संसर्ग झालेले हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १०१ जणांवर जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. ... +धुलीवंदनाच्या दिवशी अनेकांवर गुन्हे दाखल +दारु पिऊन मारहाण करुन १२ हजार रुपये हिसकावून नेणाऱ्यांविरुध्द चार जणांविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ... + गुन्हेगारीहोळी +परभणीपर्यावरणपूरक रंगांनी साजरे केले धुलीवंदन +शुक्रवारी जिल्हाभरात धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. पाणीटंचाईच्या सावटाखाली धुलीवंदन साजरे करीत असताना बहुतांश ठिकाणी ओल्या रंगांना फाटा देत पर्यावरणपूरक कोरड्या रंगांचा वापर केल्याचे पहावायस मिळाले. ... +परभणीहोळीरंग +होळी आणि धुळवडीच्या बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे शहरात कोणतीही मोठी घटना घडली नाही. नागरिकांनी होळी आणि धुळवडीच्या सणाचा मनसोक्त आनंद घेतला. ड्रंक न ड्राईव्ह तसेच विविध कलमानुसार पोलिसांनी ३४९० जणांविरुद्ध कारवाई केली. ... +गिरनेरा तांड्यावर होलिकोत्सव उत्साहात +गिरनेरा तांडा येथे पारंपरिक पद्धतीने होळी व धूलिवंदन सण उत्साहात साजरा करण्यात आला. ... +औरंगाबादहोळी +"" +शेळीनिवड आणि तांत्रिक मार्गदर्शन विकासपीडिया + . +मुख्य शेती पशूपालन शेळी पालन शेळीनिवड आणि तांत्रिक मार्गदर्शन + . + . +शेळीपालनासाठी उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळी चांगली आहे. शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली व्यायलेली शेळी विकत घेणे चांगले असते. +गोटु पाटील बिल्लाळीकर +मला बंदिस्त शेळी पालन करने करीता शासन योजना आहे का + . + . + . + . + . + . +"" +! +अक्षरनंदन शाळा राबवतेय विविध उपक्रम + +नाशिक +करोनाच्या काळात शाळा बंद असल्यातरी मुलांना शिकतं ठेवायचे. त्यांच्यापर्यंत एकतर्फी आशय पोचवायचा नाही. शिक्षणाचा आभास निर्माण करायचा नाही. त्यांना शिकवण्यापेक्षा त्यांनी शिकणे महत्त्वाचे आहे. लॉकडाऊनच्या या काळात शाळा मुलांपर्यंत पोचते आहे. पण हा तात्पुरता पर्याय आहे. प्रत्यक्ष भेटीला पर्याय नाही. ऑफलाईन शिक्षणासाठी उपक्रम आखताना हा विचार मनाशी पक्का होता असे पुण्याच्या अक्षरनंदन शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी पंडित आणि शैक्षणिक संयोजक लारा पटवर्धन यांनी सांगितले. +प्रश्न विद्यार्थ्यांना शिकते ठेवण्यासाठी शाळेने काय पूर्वतयारी केली +उत्तर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल महिन्यात शिक्षक एकत्र आले. लॉकडाऊन सुरू असेपर्यंत पालकांच्या मदतीने मुलांचे शिकणे सुरू ठेवता येईल असे विषय काढले. उदाहरणार्थ घरात काम करणे कामात मदत करणे. प्रत्यक्ष कृती करणे. एखादा पदार्थ बनवायला शिकणे. त्याची कृती मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिणे. पण लॉकडाऊन इतका लांबेल असे वाटले नव्हते. शाळा लवकर सुरु झाल्या नाही तर मुलांचे कसे होईल या विचाराने सुरुवातीला पालक अस्वस्थ झाले होते. त्यांच्याशी संवाद साधला. +शाळा तुमच्याबरोबर आहे. शाळेने दिलेले उपक्रम अंमलात आणण्यासाठी मुलांना मदत करा या उपक्रमातून आपण त्यांचे शिक्षण सुरु ठेवू शकतो असे पालकांना समजावून सांगितले. ऑनलाईन तासिका घ्याव्या लागल्या तर त्यासाठी शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले. पालकांचे सर्वेक्षण केले. स्मार्ट फोन आहे का इंटरनेटची जोडणी आहे का तिचा स्पीड काय आहे असे अनेक प्रश्न विचारले. त्यातून पालकांची संमिश्र परिस्थिती समोर आली. आणि मुलांना शिकते ठेवण्यासाठी काय करावे लागेल या��ी साधारण कल्पना आली. मग थोड्या सूचना काही छोटे ऑडीओ आणि व्हिडीओ यांच्या माध्यमातून कोणत्या संकल्पना शिकवू शकतो याची विषयवार यादी केली आणि ऑफलाईन शिकणे सुरु झाले. +प्रश्न कोणकोणते उपक्रम राबवले जातात +उत्तर इयत्तांप्रमाणे स्वरूप वेगवेगळे आहे. मुलांना आठवड्यातून तीनदा उपक्रम दिले जातात. औपचारिक आणि अनौपचारिक. औपचारिकमध्ये गोष्ट सांगणे त्यातून त्यांची श्रवण क्षमता विकसित होते. एखाद्या दोन प्रत्यक्ष कृती करायला आणि त्या लिहून काढायला सांगितल्या जातात. समजा व्याकरण शिकवायचे असेल तर त्याचा एखादा छोटासा ऑडिओ शिक्षिकेने लिहिलेल्या माहितीचे फोटो विद्यार्थ्यांना पाठवतो. अनौपचारिक उपक्रमात नृत्य नाट्य संगीत खेळ यांची कृती करायला लावली जाते. +मुलांना काही कामे सुचवली जातात. उदाहरणार्थ मुलांना त्यांची खोली झाडायला सांगतो. त्यातून मुले झाडू कसा धरायचा झाडायचे कसे सगळा केर एका जागी एकत्र कसा करायचा मुलांना हे काम करताना कसे वाटले तेच काम परतपरत करताना त्यात सफाई कशी येत गेली हे सगळे मुले लिहितात आणि ते पालक ते आम्हाला पाठवतात. याच्या आम्ही फाईल्स तयार केल्या आहेत. असे अनेक उपक्रम सकारात्मक पद्धतीने पार पडावेत यासाठी पालक आणि शिक्षकांचा व्हॉट्सप ग्रुप बनवला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांशी शाळेचा नियमित संवाद आहे. +प्रश्न मुले ऑनलाईन येतच नाहीत का +उत्तर मुलांना एकमेकांना भेटण्याची आणि बघण्याची उत्सुकता असतेच. मग आम्ही लहान मुलांना कधी कधी झुमवर एकत्र आणतो. ते आपले अनुभव शेअर करतात. समूहासमोर मते मांडतात. त्यांची मने मोकळी होतात. हेही शिकणेच आहे. मोठ्या वर्गातील मुलांसाठी आठवड्यातून दोन किंवा तीनदा लाईव्ह सेशन घेतली जातात. व्हिडीओ देखील जास्तीत जास्त ते मिनिटांचे असतात. त्यातही कृतीवर भर द्यायचा प्रयत्न आहे. +प्रश्न ऑफलाईन शिकण्यासाठी पालकांचे आणि मुलांचे सहकार्य +उत्तर शाळेची उपक्रमशीलता पालकांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.पालक शिक्षकांच्या बरोबरीने सहभागी होत आहेत. ऑफलाईन शिकताना काही मुलांना अडचणी येतात. पालकांचा गट त्या अडचणी सोडवतो. शाळा कधी सुरू होतील याविषयी अनिश्चितता आहे. मुले कंटाळली आहेत. त्यावर उपाय म्हणून मुलांचे गट बनवणार आहोत. गटातील मुले एकमेकांशी सतत संपर्कात राहतील याची दक्षता घेणार आहोत. +"" +पर्यटनको सम्भावनाकाे मर्मअनुसार कर्णाली प्रदेशकाे बजेट अाएन +"" +कोरोना इफेक्ट ः सोने बाजारात कोटींची उलाढाल ठप्प ! + ! +गेल्या आठ दिवसांपासून कोरोना व्हायरस मुळे झालेल्या शट डाऊन संचार बंदीमुळे याचा मोठा आर्थिक फटका जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठेला बसला आहे. +जळगाव ः जळगाव जिल्हा सोन्याची नगरी म्हणून ओळखला जातो. जळगावच्या शुद्ध सोने घेण्यासाठी जळगाव जिल्ह्याच नव्हेतर महाराष्ट्रासह परराज्यातूनही ग्राहक येथे येतात. मात्र कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन आहे. जळगावच्या सोने बाजारपेठेतही बंद आहे. गेल्या आठ दिवसात सोने बाजारात सुमारे तीनशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. +तर आठ हजार कारागीर बेरोजगार झाले आहे चार हजार कर्मचारी घरी बसून आहेत. जिल्हा लॉकडाऊनचे चित्र एप्रिलपर्यंत सुरू राहिल्यास सोने बाजारात बाराशे कोटींची उलाढाल ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. +कोरोना मुळे सर्वच लॉक डाऊन झाले आहे. मार्चच्या रविवारपासून सर्व लॉक डाऊन आहे. या सोन्याच्या नगरी मधील सोन्याच्या दुकानदारांचे आठ दिवसात कोटीचे नुकसान झाले. त्यामुळे सोने चांदीच्या दुकानांवर उपजीविका करणाऱ्या लहान दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. +जळगाव जिल्ह्यातील सोने शुद्ध असल्याने जळगावच्या सोन्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाराही महिने सोन्याच्या बाजार पेठेत गर्दी दिसते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून कोरोना व्हायरस मुळे झालेल्या शट डाऊन संचार बंदीमुळे याचा मोठा आर्थिक फटका जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठेला बसला आहे. +जळगाव शहराचा विचार केल्यास दुकाने आहेत. जिल्ह्यात सराफाची दुकाने आहे. या दुकानात हजार मजूर सोने चांदीचे दागिने घडविण्याचे कारागीर आहे. या सराफ पेठ्यावर काम करणारे हजार कर्मचारी आहेत. +शहरात दररोज सुमारे कोटींची उलाढाल होते. जिल्ह्यात दररोज सुमारे ते कोटींची उलाढाल होते. ती सर्व ठप्प झाली. +जीवन अमूल्य आहे. आपण जगलो तर जीवन जगू. केंद्र राज्य शासनाने नागरिक जगले पाहिजे यासाठी लॉकडाऊन केले आहे. घराबाहेर कोणीही पडता कामा नये. व्यापार आहे ना उद्या होणार आहे. +मनोहर पाटील व्यवस्थापक +रतनलाल सी बाफना ज्वेलर्स. +कोरोनामुळे सर्व व्यापार बंद आहे. कोरोनो संसर्ग लागू नये यासाठी लॉकडाऊन आहे. सोने बाजारही बंद आहे. कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे. आज ��ा उद्या सोने बाजार सुरू होईलच. ग्राहकांनी काळजी घ्यावी. +गौतम लुणिया अध्यक्ष +जिल्हा सराफ बाजार असोसिएशन + ! +"" +सचिनच म्हणतो अर्जुन पुढचा सचिन नाही + +सचिनच म्हणतो अर्जुन पुढचा सचिन नाही +अर्जुनने अाडनावाचे दडपण घेऊन आपली कारकिर्द घडवू नये. त्याने क्रिकेटमध्ये कारकिर्द करताना आपली स्वतंत्र शैली निर्माण करावी. त्याने आयुष्यात काय करावे याबद्दल मी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. फक्त त्याने सर्वोत्तम कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे. +मुंबई सहसा आपण एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा वारसदारामध्येच त्याचेच गुण पाहून तो पुढे त्याच्यासारखाच होणार असे म्हणतो पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुन हा पुढील सचिन नसल्याचे स्पष्ट केले आहे. +सचिनने मुलगा अर्जुनच्या कारकिर्दीविषयी बोलताना म्हटले आहे की अर्जुनने अाडनावाचे दडपण घेऊन आपली कारकिर्द घडवू नये. त्याने क्रिकेटमध्ये कारकिर्द करताना आपली स्वतंत्र शैली निर्माण करावी. त्याने आयुष्यात काय करावे याबद्दल मी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. फक्त त्याने सर्वोत्तम कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे. त्याने अर्जुनच व्हावे त्याची माझ्याशी तुलना होऊ नये. +अर्जुनने यावर्षाच्या सुरवातीला ऑस्ट्रेलियामध्ये ब्रॅडमन ओव्हल संघाकडून खेळताना अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याने चेंडूत धावा आणि चार बळी मिळविले होते. त्यानंतर त्याच्याकडे माध्यमांकडून भविष्यातील तेंडुलकर असे पाहिले जात होते. त्यामुळे सचिनने हे स्पष्टीकरण दिले आहे. + +अर्जुन तेंडुलकर +वानखेडेबाबत ठाकरे यांनी कान उपटताच संजय राऊत यांची सारवासारव... +मुंबई मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे आत्मविश्वासाने तसेच ठासून सांगणारे आणि महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका पार... +सचिन तेंडूलकरच्या चाहत्यांसाठी त्याच्या वाढदिवशी सचिन द बिलियन ड्रीम्सची खास भेट +मुंबई सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या महारोगराईमुळे लॉकडाऊन सुरु आहे..हा संसर्ग आणखी वाढू नये यासाठी अत्यावश्यक सेवा सोडून इतर कोणत्याच... +एक आठवण! सचिनचे दातृत्व अन् विशेष मुलांसाठी साकारले प्रशिक्षण केंद्र! +नाशिक येवला मैदानावर भल्याभल्याची भंबेरी उडविणारा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर जसा मैदानावर राज्य गाजवतो तसाच वास्तविक जगा���ही.... +क्रिकेटपूर्वी बालपणीच सचिन झळकला होता सिनेमात +औरंगाबाद क्रिकेटचा देव विक्रमाचा बादशहा अशी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची ओळख आहे. सचिनचे चाहते जगभर आहेत. सचिनच्या आयुष्यावर सचिन हा हिंदी... +"" +उपयोग दुष्परिणाम संमिश्रण विकल्प सतर्कता आणि सल्ला +होम + + + चे वापर + चे दुष्परिणाम + कसे वापरावे +हे औषध आपल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या मात्रेत आणि कालावधीत घ्यावे. संपूर्णपणे गिळावे. हे चघळू नये तुकडे करु नये किंवा तोडू नये. ला अन्नासोबत किंवा शिवाय घेतले जाऊ शकते परंतु ते एका विशिष्ठ वेळी घ्यावे. + कसे काम करते + मेंदुतील रासायनिक संदेश वाहक तत्वाला मॉड्युलेट करण्याचे कार्य करते जे विचार आणि मूडला प्रभावित करते. +इशारे + गर्भारपणात असुरक्षित असू शकते. + बहुधा स्तनपानाच्या दरम्यान वापरण्यास असुरक्षित आहे. मर्यादित मानवीय आकडेवारी सूचित करते की या औषधाने बाळाला एक लक्षणीय जोखीम होऊ शकते. +मूत्रपिंडाचा रोग सावधानतेने चा वापर करावा.तुम्हाला मूत्रपिंडाचा रोग असल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोला. ची मात्रा समायोजित करावी लागू शकते. +यकृताचा रोग असलेल्या रुग्णांमध्ये वापरण्यासाठी कदाचित सुरक्षित आहे. उपलब्ध मर्यादित आकडेवारीवरुन दिसते की यकृताचा रोग असलेल्या रुग्णांमध्ये ची मात्रा समायोजित करावी लागणार नाही. कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. + +खालीलपैकी कोणत्याही औषधांसह घेतल्याने त्या पैकी एकचा परिणाम सुधारित होऊ शकतो आणि काही अवांछित दुष्परिणाम होऊ शकतात +ब्रँड + संबंधित प्रश्न +आपल्याकडे संबंधित काही प्रश्न आहेत का + घेत असलेल्या रुग्णांना + वापरताना दुष्परिणाम काय होते +तोंडाला कोरडेपणा नाही साइड इफेक्ट्स +आपण कसे घेता +मध्यमान +खराब +दराने दर द्या +महाग +आपण साठी काय वापरत आहात +"" +सहकाराला नाही पर्याय! + +सहकाराला नाही पर्याय! + +सहकारातील गैरव्यवहारांची कितीही चर्चा होत असली तरी त्यावरील विश्वास शाबूत असल्याची पावती नाशिक जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पाच सहकारी बँकांच्या पंचवार्षिक निवडणुकीने दिली आहे. सर्वाधिक गाजली ती नाशिकरोडदेवळाली व्यापारी सहकारी बँकेची निवडणूक. +.. +विना सहकार नाही उद्धार हा एकेकाळी असलेला सुविचार अलीकडच्या काळात सहकाराचा स्वाहाकार अशा कुविचारापर्यंत पोहोचला आहे. सहकारातील मंडळींनी ��ेलेला स्वाहाकार या घसरणीला कारणीभूत असला तरी खासगी बँकांच्या तुलनेत आजही सहकार सर्वसामान्यांना जवळचा वाटतो यातच या चळवळीचे मर्म सामावले आहे असे म्हणता येते. तरीही अलीकडे बँका साखर उद्योग सूतगिरण्या पतसंस्था अशा सहकारातील संस्थांना नेस्तनाबूत करण्याची एक पाताळयंत्री योजना पुढे येऊ लागली आहे. सहकारात स्वाहाकार करणाऱ्यांना वठणीवर आणायला पाहिजे यात कोणाचेच दुमत नाही पण त्याआडून सहकाराला जेरीस आणण्याचे होत असलेले हरतऱ्हेचे प्रयत्न योग्य नाही. नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकांना नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेने सरळ नकार दिल्यानंतर गेली आठ महिने या बँका जणू मृत्यूशय्येवर आहेत. नुकताच याबाबत दिलासा देणारा निर्णय झाला असला तरी या मधल्या काळातील नुकसान हानीचे काय याचे उत्तर कोणीही देत नाही. सहकारातील या बँकांनी काही गडबड केली असेल तर त्यांच्यावर कारवाई जरूर करावी पण जो काही सोक्षमोक्ष लावायचा तो लवकर लावा असा सहकारातील कार्यकर्त्यांचाच आग्रह होता. चौकशा करून झाल्या. नोटिसा दिल्या गेल्या. पण हाती काही लागत नसतानाही या बँकांना गुन्हेगारासारखी वागणूक सर्वोच्च संस्थेकडून मिळत गेली. या संस्थांची खातेदार व ग्राहकांमधील पत यामुळे धोक्यात आली. सहकाराविषयीचा हा दृष्टीकोन किमान महाराष्ट्रात तरी घातक आहे. कारण महाराष्ट्रातील एकूणच पतव्यवहार कृषी व पणन कुटीरोद्योग बव्हंशी सहकारावरच बेतलेले आहेत. सहकारातील गैरव्यवहारांची कितीही चर्चा होत असली तरी त्यावरील विश्वास शाबूत असल्याची पावती नाशिक जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पाच सहकारी बँकांच्या पंचवार्षिक निवडणुकीने दिली आहे. पैकी विश्वास सहकारी बँक नाशिक जिल्हा इंडस्ट्रीयल व मर्कंटाईल बँक या दोन संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. नाशिक जिल्हा परिषद व सरकारी कर्मचारी बँक नाशिकरोडदेवळाली व्यापारी सहकारी बँक व महेश सहकारी बँक या संस्थांना मात्र निवडणुकांना सामोरे जावे लागले. माहेश्वरी समाजाच्या प्रभावाखाली असलेल्या महेश बँकेत तर केवळ एका हट्टी सभासदामुळे निवडणूक घ्यावी लागली. शताब्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या सरकारी कर्मचारी बँकेत आणि पन्नाशी ओलांडलेल्या व्यापारी बँकेत घमासान युद्ध झाले. सभासदांनी मात्र सत्तारूढांना घवघवीत बहुमत देत पुन्हा सत्तास्थानी बसविले. या सर्वच निवडणुकांमध्ये विकास व विकासाची अधिक अपेक्षा अशा महत्त्वाच्या मुद्यावर भर राहिला. गंमत म्हणजे निवडणुका म्हटल्या की आरोपप्रत्यारोप ओघाने आलेच. त्याचा येथेही अपवाद नव्हताच पण भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप नव्हते. विकास झाला पण तो पुरेसा नाही काळाबरोबर तंत्रप्रगत व्हायला हवे होते त्याबाबत सत्ताधारी कमी पडले अशा स्वरुपाचे +ढोबळ आरोप होते. नाही म्हणायला काही प्रमाणात गैरव्यवहाराकडे निर्देश केले गेले पण तो काही प्रचाराचा मुद्दा होऊ शकला नाही. साहजिकच मग सभासदांना सत्तारूढांना पदच्युत करण्याचेही काही ठोस कारण दिसले नाही. +१९२० साली स्थापन झालेली सरकारी कर्मचारी बँक आणखी दोन वर्षांनंतर शताब्दी साजरी करणार असून या पार्श्वभूमीवर तब्बल २० वर्षांपासून सत्तेवर असलेल्या मंडळींनाच संधी मिळणे योग्यच झाले. रमेश राख व महेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील विजयकुमार हारदे यांच्या गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले आहे. पंधरा हजाराहून अधिक सभासद असलेल्या या बँकेच्या ठेवी १५० कोटी असून पाऊण कोटी निव्वळ नफा आहे. सभासदांना लाभांश देण्याऐवजी त्या रकमेची मुदत ठेवीत रुपांतर करण्याची कल्पना स्वागतार्ह ठरली. स्थापनेपासूनच बिनविरोधाची परंपरा अबाधित राखत विश्वास कोऑपरेटीव्ह बँकेने या एकजिनसीपणाच्या जोरावरच प्रगती गाठली आहे. विश्वास ठाकूर यांचे एकखांबी नेतृत्व व त्यांच्यावर असलेला इतरांचा विश्वास ही या बँकेची यशोगाथा म्हणावी लागेल. ९ हजार सभासद ३१० कोटी ठेवी १३५ कोटींची गुंतवणूक ५०० कोटींची उलाढाल आणि अवघा दीड टक्के एनपीए ही आकेडवारीच बँकेवरील सभासद व ग्राहकांच्या विश्वासाची प्रचिती आणून देणारी आहे. नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या राजाराम पानगव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील नाशिक इंडस्ट्रीयल अँड मर्कंटाईल बँकेतही बिनविरोध निवडणुकीची परंपरा राखली गेली. अवघे २२०० सभासद व ४५ कोटींच्या ठेवी असलेली ही बँक तुलनेने लहान असली तरी प्रगतीचा वेग राखून आहे. महेश बँक ही तशी मोठी बँक आजपर्यंत कधी निवडणुकीला सामोरी गेली नाही. पण यंदा केवळ एका सभासदाच्या हट्टामुळे निवडणूक झाली. अर्थात त्या सभासदालाही त्याची एक निश्चित भूमिका होती व त्याने समस्त समाजाचा रोष पत्करून निवडणूक लढविली. केवळ त्यामुळे बँकेला लक्षावधीचा फटका बसला खरा पण ती लोकशाहीची किंमत समजावी लागेल. +सर्वाधिक गाजली ती नाशिकरोडदेवळाली व्यापारी सहकारी बँकेची निवडणूक. त्याचे कारणही तसेच होते. उपरोल्लेखित बँकांमध्ये सर्वार्थाने मोठी ही बँक आहे. तब्बल ६५ हजार सभासद साडेचारशेहून अधिक कोटींच्या ठेवी तेरा कोटींचा ढोबळ तर पावणेसात कोटी निव्वळ नफा जिल्हाभरात २६ शाखा ७०० कोटींची उलाढाल अन् शून्य टक्के एनपीए अशी देदिप्यमान कामगिरी असलेल्या बँकेत काम करणे कोणाला आवडणार नाही साहजिकच नेहमीप्रमाणेच बँकेची निवडणूक म्हटली की इच्छुकांच्या उड्या पडणार हे गृहितच असते. झालेही तसेच. २१ जागांसाठी साडेचारशेहून अधिक अर्ज आले. दोन पॅनल्सची निर्मिती होऊनही डझनभर अपक्ष रिंगणात राहिलेच. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड व विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यातील थेट लढत म्हणून यंदा या निवडणुकीला अपेक्षेपेक्षा अधिक राजकीय वास आला. वास्तविक सहकारात राजकारण येणे किंवा आणणे योग्य नाही असे सगळेच म्हणतात. पण त्याभोवतीच वातावरण फिरत राहते. करंजकर यांना संपूर्णपणे शिवसेनेची सत्ता बँकेवर यावी असे वाटत होते म्हणून त्यांनी स्वतंत्र पॅनलचे नेतृत्व केले असे त्यांचेच म्हणणे आहे. प्रत्यक्षात दारुण पराभव झाल्यावर सहकारात राजकारण नको जिल्हाप्रमुख म्हणून मी काम केले नाही तर शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी लढलो असे आता ते सांगतात. करंजकर व महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांचे व गायकवाड यांचे सध्या विळ्याभोपळ्याचे सख्य सर्वश्रूत असल्याने या निमित्ताने त्यांनी एकमेकांचे उट्टे काढण्यावर भर दिला. हे सारे राजकारणाला धरुनच झाले. तथापि आता यात शिवसेनेच्या गटबाजीचा संबंध नाही अशी करंजकरांना झालेली पश्चातबुद्धी ही पराभवातून आलेली आहे हे सांगायला कोणा तत्ववेत्त्याची गरज नाही. कारण सत्तारूढ गटात जसे सर्वपक्षीय होते तसेच विरोधी गटातही भाजप काँग्रेस मनसे अशांचा समावेश होता. शिवसेनेचे समस्त नेतेगण एकवटून गायकवाडांना पदच्युत करण्यासाठी सरसावले होते. त्यात यश येणे तर सोडाच पण अवघा एकच उमेदवार विजयी होऊ शकला. गेल्या निवडणुकीत विरोधकांचे सहा सदस्य +निवडून आले होते. यावेळेस विरोधकांच्या श्री व्यापारी पॅनलने हायटेक भपकेबाज प्रचार करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. सोशल मीडियाचा प्रचंड वापर केला. मात्र पॅनल बनविताना परस्परविरोधी मते विचार असलेली मंडळी एकत्र आल्याने ते कडबोळे झाले व अखेरपर्यंत त्यांना एकजिनसी होता आले नाही. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या जिवावर उठलेले लोक एकत्र आले हेही सभासदांना काही रुचले नाही. काही लोकांच्या अहंकार व हट्टापायी या निवडणुकीला अफाट महत्त्व दिले गेले. बहुचर्चित लवटे बंधूंचे नेतृत्व नगरसेवक प्रशांत दिवेंबरोबरच काही सन्मान्यांची विरोधी पॅनलमधील उमेदवारी ही प्रत्यक्षात सहकार पॅनलच्या पथ्थ्यावर पडली. कोणाच्या हातात बँकेची सूत्रे द्यायची याचा फैसला या अशा काही नावांवरच ठरला असेल. सत्तारूढ सहकार पॅनलने विरोधकांच्या भपक्याला न भुलता बँकेच्या प्रगतीची बाजू मांडण्यावरच भर दिला. विरोधकांनी केलेले काही आरोप हास्यास्पद तर होतेच पण त्याचा उलट सहकारच्या उमेदवारांनाच फायदा झाला. दरवेळेस सहकारला यश मिळते. कारण शिवसेना मते ठोकून घेते आता मी स्वतः व सारे सैनिक त्यांच्याविरोधात असल्याने काय निकाल लागणार हे सांगायला नको हे करंजकरांचे वक्तव्य घडीभर टाळ्या मिळवून गेले पण त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. अनेकांनी यानिमित्ताने आपापले हिशेब साफ करण्याचे प्रयत्न केले. बबनराव घोलप यांनी मुलींच्या पराभवास जबाबदार असणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सहकारला मदत केली. विधानसभेवेळी दिलेल्या त्रासाचा वचपा म्हणून आमदार बाळासाहेब सानप यांनीही निवडणुकीत थेट न पडता सहकारला मदत केली. मुळात जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांची स्थिती अवघड बनली असताना व नोटाबंदी होऊनही व्यापारी बँकेने केलेल्या प्रगतीला सभासदांनी सलाम केला आहे. ५५ वर्षांत रिझर्व्ह बँकेने इन्स्पेक्शनमध्ये प्रथमच व्यापारी बँकेला ए ग्रेड दिला ही मोठीच उपलब्धी होती. आरबीआयने आठ नवीन शाखा उघडण्यास दिलेली परवानगी हीच खरे तर बँकेच्या उत्तम व्यवहाराची पावती असताना या शाखांना विरोध कर शाखाविस्ताराला विरोध कर कर्मचारी भरतीला विरोध कर अशा नकारात्मक विचारांच्या मंडळींचा भरणा विरोधी पॅनलमध्ये होता. सत्तारूढमध्ये स्थान मिळाले नाही म्हणून आलेले नाराज असंतुष्ट यांनी तर कहर केला. उथळपणामुळे ज्या चार दोन जागा येणे शक्य होते त्या देखील गमवाव्या लागल्या. सहकारात शक्यतो परिवर्तन होत ��ाही हा अनुभव आहे त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. सत्तारूढांची काही बाबतीतील मनमानी विरोधी संचालकांना मिळणारी दुय्यम वागणूक यासारखे काही मुद्दे होते पण ते मते मिळवून देण्यात उपयोगी पडले नाही. चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न होऊनही मतदान अवघे ३४ टक्के झाले. त्यातून प्रचाराचा गाजावाजा झाला खरा पण प्रत्यक्ष मतदारांना मतदानासाठी खेचून आणण्यात दोघांनाही फारसे यश आले नाही हे स्पष्ट झाले. अर्थात शिवसेनेच्या दोन मातब्बर नेत्यांभोवती ही निवडणूक केंद्रित झाल्याने बाकी पक्षांना त्यांच्याबरोबर फरफटत जावे लागले. बँकेतील शिवसेनेच्या प्रतिनिधीत्वाचा टक्काही वाढला. भले करंजकरांचे नेतृत्व अपयशी ठरले असेल त्यांच्या सौभाग्यवतींना पराभवाला सामोरे जावे लागले असेल पण त्यामुळेच पीछेहाट होत असलेल्या शिवसेनेला अच्छे दिन आले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. दुखात सुख म्हणतात ते हेच. +गोगोईंचा कांगावा... +तंत्र दबावाचेमहत्तवाचा लेख + +कॉन्स्टेबलचे दुहेरी कर्तव्य मित्राच्या मोटारीचे अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतर +"" +कार्यकर्त्यांनी पुर्ण योगदान न दिल्याने काँग्रेसचा पराभव प्रियंका गांधी +कार्यकर्त्यांनी पुर्ण योगदान न दिल्याने काँग्रेसचा पराभव प्रियंका गांधी +रायबरेलीच्या निवडणुकीत सोनिया गांधी व येथील जनतेमुळेच विजय +लोकसत्ता ऑनलाइन +काँग्रेसच्या सरचिटणीस व लोकसभा निवडणुकीसाठी पुर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणुन जबाबदारी देण्यात आलेल्या प्रियंका गांधीवढेरा यांनी बुधवारी लोकसभा निडवणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशाचा ठपका कार्यकर्त्यांवर ठेवला. कार्यकर्त्यांनी काँग्रेसला विजयी करण्यासाठी आपले पुर्णपणे योगदान दिले नाही. त्यामुळेच काँग्रेसला मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागेल असे प्रियंका यांनी म्हटले आहे. मात्र यानंतर त्यांनी कार्यकर्तांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागण्याचेही आव्हान केले. +रायबरेली येथील काँग्रेसच्या बैठकीप्रसंगी प्रियंका बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की मला या ठिकाणी कोणतेही भाषण करण्याची इच्छा नव्हती पण तरी देखील मी बोलण्यास तयार केल्याने आता मला खर बोलु द्या आणि खर हे आहे की या ठिकाणची निवडणुक ही सोनिया गांधी व रायबरेलीच्या जनतेमुळे जिंकता आली आहे. काहीशा निराश दिसलेल्या प्रियंका या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींचा विजय झाल्यानिमित्त अभिवादन रॅलीसाठी आल्या होत्या. यावेळी प्रियंकांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी काम न करणायांची नावे त्या नक्कीच शोधुन काढतील असेही सांगितले. +यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा निडवणुक निकालानंतर रायबरेलीस भेट दिली होती. तेव्हा त्यांनी भाजपावर टीका करत म्हटले होते की ही निवडणुक जिंकण्यासाठी सर्व प्रकारच्या रणनीतींचा अवलंब केला गेला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व प्रकारच्या पद्धती वापरल्या जात होत्या निवडणुकीत जे घडले ते नैतिक होते की अनैतिक हे प्रत्येकाला माहिती आहे. मला असे वाटते हे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे की सत्तेत पुन्हा येण्यासाठी प्रतिष्ठेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. +"" +भिवंडीत पुन्हा अफवांचे पीक महिलांच्या वेण्या कापण्याची चौथी घटना घडल्याचा दावा +भिवंडीत पुन्हा अफवांचे पीक महिलांच्या वेण्या कापण्याची चौथी घटना घडल्याचा दावा +अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा पोलिसांचा इशारा +ठाणे +भिवंडी वेण्या कापल्याचा दावा काही महिलांकडून करण्यात आला आहे. +भिवंडीत महिलांच्या वेण्या कोणीतरी अज्ञात व्यक्ती कापत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून परिसरात पसरली आहे. आता पुन्हा अशी चौथी घटना घडल्याचा दावा येथिल नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिलांच्या सांगण्याप्रमाणे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र भिवंडीतील ज्या भागात या घटना घडल्या आहेत. येथील घरे लहान असल्याने अशा कोणी अज्ञात व्यक्ती घरात शिरून केस कापणे अशक्य असून घरातीलच कोणीतरी या अफवेचा फायदा घेत अशी कृत्ये करीत असावेत अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. +उत्तरप्रदेशात गेल्या काही दिवसांपासून अचानक महिलांच्या वेण्या कापल्याच्या घटना घडलेल्या असतानाच भिवंडीतील वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत चार महिलांचे केस वेणी कापल्याच्या खळबळजनक घटनासमोर आल्या आहेत. तसेच या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहिली घटना भिवंडीतील निजामपुरा दुसरी घटना ठाकऱ्याचा पाडा तर आज तिसरी घटना आमपाडा या परिसरात घडली आहे. +ज्या महिलेची वेणी कापण्यात आली तीचे नाव सायराबानो सैय्यद वय ४० असून ही महिला रात्री घरात झोपलेली असताना अचानक तिला जाग आली त्यावेळी आपले केस कापल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर या महिलेने आरडाओरड करायला सुरवात केली. त्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. याआधी सबिना खातून वय १४ या मुलीसोबत ही घटना घडली होती. गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या बाळांत झालेल्या बहिणीला मदत करण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यातून ती भिवंडीत आली होती. रात्री उशिरापर्यंत सगळे घरात झोपले असतांना सबिना ही पाणी पिण्यासाठी उठली त्यादरम्यान तिला आपली वेणी कापली गेल्याचे लक्षात आले. भिवंडीच्या कासार आळी येथे देखील अशीच घटना समोर आली होती. येथील नंनदभावजयच्या वेण्या मध्यरात्रीच्या सुमाराला घरात झोपलेल्या असताना कोणीतरी अज्ञाताने कापल्याचा दावा त्यांनी केला होता. +महिलांच्या डोक्यावरील केस कापण्याची अफवा भिवंडी शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी दिला आहे. +"" +भाषांतराने प्रश्न सुटेल का + +भाषांतराने प्रश्न सुटेल का +न्यायालयीन निकालांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण प्रश्न आहे तो निकालांच्या आणि कायद्यांच्या मूळ इंग्रजी भाषेचा. ती इंग्रजी जोवर सोपी व लॅटिनमुक्त होत नाही तोवर तीच क्लिष्टता प्रादेशिक भाषांमध्ये येऊन मूळ हेतूच फसेल... + +निकालाचे आकलन सर्वसामान्यांना होण्याच्या दृष्टीने निकालाचे सहा प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि सर्व स्तरांवर या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. २०१७ साली कोची येथे झालेल्या विधी परिषदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निकालाचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्याची गरज बोलून दाखविली आणि त्याची अंमलबजावणी म्हणून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी निकालाचे भाषांतर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागील हेतू हा शुद्ध आणि उदात्त असला तरी कायद्याचे ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या मार्गातील खरे अडथळे वेगळेच आहेत आणि ते दूर करण्याचा प्रयत्न होत नाही. सामान्यांना कायद्याची भाषा कळण्यामधला सर्वांत मोठा अडसर भाषेचा नसून मूळ भाषेत��ल क्लिष्टतेचा आहे. या क्लिष्टतेच्या आणि अगम्यतेच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. +केवळ निकालामधील क्लिष्ट व बोजड शब्दांचा अर्थ समजला नाही म्हणून मार्च २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भाडेनियंत्रण कायद्यासंदर्भातील हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करून पुनर्विचारासाठी परत पाठविला. सर्वोच्च न्यायालयाची ही अवस्था असेल तर सामान्य माणसांची गत काय होणार +मुळात कायद्याची भाषा आणि वाक्यरचना अतिशय अवघड आणि अगम्य समजली जाते. याचे कारण म्हणजे या भाषेवर असलेला लॅटिन व फ्रेंच भाषेचा प्रभाव. कायद्याचा इतिहास पुरातन आहे. इसवीसनपूर्व तीन हजार वर्षांपूर्वी पहिली इजिप्शियन दिवाणी संहिता तयार झाली. बेबीलियोन ग्रीक आणि रोमन संस्कृतीत आजच्या कायद्याची पाळेमुळे आढळतात. इ.स. १०६६ ते १७३०पर्यंत ब्रिटनमध्ये लॅटिन ही कायद्याची भाषा होती. तत्कालीन इंग्लंडमध्ये लॅटिन व फ्रेंच ही उच्चभ्रूंची भाषा होती आणि वकील हा प्रतिष्ठित स्तराचा अविभाज्य भाग होता. त्यामुळे इ.स. १३५६ आणि १६५० मध्ये इंग्रजी सक्तीचा कायदा करूनही लॅटिन व फ्रेंचचा इंग्रजीवरील प्रभाव कायम राहिला व कालौघात हीच भाषा कायद्याची भाषा बनली. कायद्याच्या भाषेची वाक्यरचना आणि बोजडपणा हा तेव्हा इंग्लंडमध्ये वादाचा मुद्दा बनला. मिलवर्ड विरूद्ध या खटल्यात १५ पानांत जो दावा विशद करता आला असता त्यासाठी १२० पाने खर्ची घातली म्हणून इंग्लंडमधील लॉर्ड चान्सलर याने वादीस त्या दाव्याचे अवजड बाड गळ्यात अडकवून न्यायालयाच्या आवारात फिरण्याची शिक्षा केल्याचा एक मजेशीर प्रसंग १५५६ मध्ये इंग्लंडमध्ये घडला. कधीही लिखित कायदे न बनवणाऱ्या ब्रिटिशांनी भारतात मात्र लिखित कायदे बनवण्याचा घाट घातला आणि ब्रिटनमध्येसुद्धा अप्रचलित असणाऱ्या व तत्कालीन ब्रिटिश उच्चभ्रूंची भाषा असणाऱ्या अवजड लॅटिन व फ्रेंचयुक्त इंग्रजीचा नकळत प्रवेश भारतातील कायद्यांत आणि पर्यायाने भारताच्या लोकजीवनात झाला. याचप्रमाणे या भाषेची वाक्यरचना बोजडपणा आणि क्लिष्टताही आपल्या कायद्यांचा अविभाज्य भाग बनले. जर तुम्हाला पहिल्याच वाचनात वाक्याचा अर्थ लागला नाही तर निश्चित ते लिखाण वकिलाचे आहे असे समजा असे उपरोधिक उद्गार प्रसिद्ध अमेरिकी सिनेअभिनेता बिल रॉजर्स याने १९३५ साली काढले होते. +मुळात ��ोणत्याही निकालाचा वाचकवर्ग हा वकील आणि त्याचा अशील असे दोघेही असतात. परंतु काळाच्या ओघात अशील हादेखील निकालाचा वाचक असतो याचे विस्मरण झाले आणि निकालांची भाषा अधिकाधिक क्लिष्ट बनत गेली. कायद्यात कोणताही निकाल देताना जुन्या निकालांचा संदर्भ देणे याला अनन्य महत्त्व आहे ज्याला प्रिसिडंट असे म्हणतात. त्यामुळे निकालात नकळत जुन्या शब्दांची व वाक्यरचनेची पुनरावृत्ती घडते व क्लिष्टतेचे दुष्टचक्र चालू राहते. +विख्यात ब्रिटिश न्यायाधीश लॉर्ड डेनिंग हे सोप्या परिभाषेचे खंदे पुरस्कर्ते होते. वास्तविक १९६० पासून इंग्लंड अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड अशा अनेक देशांत सुलभ कायदेशीर भाषेची चळवळ जोमात चालू झाली. मिशिगन टेक्सास अशा अमेरिकेतील अनेक राज्यांनी यासाठी विशेष अधिनियम संमत केले. अमेरिकन बार असोसिएशनने कायद्यात सोप्या भाषेचा वापर व्हावा यासाठी पुस्तिका छापल्या. भारतात मात्र जुन्याचे अंधानुकरण करण्यामुळे या विषयाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. किंबहुना बोजड व क्लिष्ट शब्दांचा वापर हे विद्वत्तेचे लक्षण समजले जाऊ लागले. निकालाची लांबी व बोजडपणा वाढत राहिला. यामुळे आधीच दुरावलेला कायदा सामान्यांपासून अधिक दुरावला. ज्या कायद्याच्या भाषेला आजही लॅटिनयुक्त बोजड इंग्रजीतून सोप्या इंग्रजीत येणे जमलेले नाही त्याचे थेट प्रादेशिक भाषेत भाषांतर करण्याचा घाट घालणे धाडसाचे ठरेल. त्याचप्रमाणे भारतात भाषावैविध्यामुळे प्रत्येक शब्दाला अनेकविध कंगोरे असतात व एखादा शब्द दुसऱ्या भाषेत नेमका तोच अर्थ विशद करेल असे नाही. अचूकता व स्पष्टता हा कायद्याचा गाभा आहे आणि एखाद्या शब्दाचा चुकीचा अर्थ किंवा भाषांतर पूर्ण निकालाचा अन्वयार्थ बदलू शकतो. त्यामुळे निकालाचे भाषांतर करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. इंग्रजी शासन निर्णयांचे स्थानिक भाषांमध्ये रूपांतर केल्यानंतर होणाऱ्या अर्थबदलांमुळे कित्येक याचिका न्यायालयात आल्या आहेत. अगदी मराठी शासननिर्णय जरी वाचले तरी कायदेशीर मराठी ही किती अनाकलनीय असते हे कळते. भाषांतर करताना विषयाचा मूळ गाभा किंवा गर्भितार्थ हरवणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. +विधिमंडळ सेवानिवृत्त अहवाल आवेदन महापौर महापालिका इत्यादी अनेक शब्द स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची मराठीला दिले. परंतु अनेक इंग्रजी व लॅटिन शब्दांचे असे समांतर व समानार्थी शब्द मुळात मराठी किंवा इतर भाषांमध्ये अस्तित्वात आहेत का हेही बघणे कुतूहलाचे ठरेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयात होणारा ऊहापोह हा प्रामुख्याने कायदेशीर बाबींचा असल्याने यात वस्तुस्थिती वर्णनाला फारसा थारा नसतो. त्यामुळे कायदेशीर संज्ञांचा व शब्दांचा निकालात जास्त भरणा असतो. अशा स्थितीत अचूक आणि अपेक्षित भाषांतर करणे आव्हानात्मक असेल. +भारतात प्रादेशिक अस्मितेमुळे निकालाचे भाषांतर केवळ सहा भाषांतच का हा मुद्दा लवकरच जोर धरेल. नुकतेच तामिळनाडूने या भाषांत तमिळचा समावेश नसल्याने संताप व्यक्त केला. समानता हाच गाभा असणाऱ्या भारतीय न्यायव्यवस्थेला या मुद्द्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वास्तविक कायदेशीर भाषेची सुगमता व सुलभता वाढवण्यासाठी पद्धतशीर व नियोजित प्रयत्नांची आत्यंतिक गरज आहे. या प्रक्रियेत न्यायलयीन यंत्रणेची महत्त्वाची भूमिका आहे. भाषेत अशी सुगमता व सुलभता आणल्यानंतरच त्याचे भाषांतर करणे हे अधिक व्यवहार्य आणि सामान्यांच्या आकलनासाठी योग्य राहील. अन्यथा जी क्लिष्टता कायदेशीर इंग्रजीत आहे तीच प्रादेशिक भाषांमध्ये येईल आणि या निर्णयामागचा सर्वाभिमुख व उदात्त हेतूच विफल होईल. कायदा लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हे पाऊल स्वागतार्ह असले तरी अधिक सखोल विचार करून पूर्ण व्यवस्थेत सर्वांगीण बदल घडविणे ही काळाची गरज आहे. +लेखक उच्च न्यायालयात वकील आहेत. + +इतर बातम्यासर्वोच्च न्यायालयन्यायालयाच्या निर्णयाची प्रतनिकाल प्रादेशिक भाषांमध्ये +भाषांतराने प्रश्न सुटेल का... +नाथांचे चतुश्लोकी भागवत... +शांततेचे प्रतीक दलाई लामा... +नवे विचार नवे संकल्प!... +"" +लग्न समारंभात रक्तपात + +लग्न समारंभात डीजेच्या तालावर नाचताना धक्का लागल्याने सशस्त्र मारेकऱ्यांनी पाठलाग करून युवकाची हत्या केली. बचावासाठी आलेल्या चार साथीदारही या घटनेत जखमी झाले. ही थरारक घटना सोमवारी रात्री जुना कामठी मार्गावरील अमन लॉन परिसरात घडली. +निखिल लोखंडे वय २९ रा. पंचशील बौद्ध विहाराजवळ कळमना असे मृताचे तर निखिल कावळे वय २१ आकाश लोखंडे वय १८ विक्की डोंगरे वय २७ व सोनू शाहू वय २० अशी जखमींची नावे आहेत. कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. शुभम ऊर्फ भय्यालाल सिद्दीसोनू वय २१ मनोज सिद्धीसोनू वय २४ दोन्ही रा. महेशनगर आणि राहुल बाबूसिंग भाटी वय २४ रा. प्रेमनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. +पोलिसांच्या माहितीनुसार निखिलची पत्नी अंजू हिची मैत्रीण नम्रताचे लग्न गणेश नंदनवार याच्यासोबत झाले. सोमवारी अमन लॉनमध्ये लग्न समारंभ आयोजित करण्यात आला. निखिल व त्याची पत्नी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास लग्न समारंभात सहभागी झाले. यावेळी दोन्ही पक्षाकडील मंडळी डीजेवर नाचत होती. निखिल यालाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. तोही नाचायला लागला. नाचताना एका युवकाला निखिलचा धक्का लागला. त्यामुळे निखिल व युवकाचा वाद झाला. शुभम मनोज राहुल व त्याच्या साथीदारांनी निखिलला मारहाण करायला सुरुवात केली. अन्य युवकांनी वाद सोडविला. पतीला मारहाण झाल्याने अंजू ही निखिलला घेऊन घरी परतली. काही वेळाने निखिल हा त्याचा मित्र आशिषसोबत परत लग्न समारंभात गेला. मारेकरी निखिलची वाट पाहात होते. निखिल दिसताच मारेकऱ्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. जीव मुठीत घेऊन निखिल पळायला लागला. मारेकऱ्यांनी पाठलाग करून निखिलला पकडले. धारदार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या केली. निखिलच्या मदतीसाठी धावलेल्या कावळे लोखंडे डोंगरे व शाहू याच्यांवरही मारेकऱ्यांनी हल्ला केला. या घटनेने लग्नसमारंभात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी निखिलला तपासून मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन मोरकऱ्यांना अटक केली. +एक वर्षापूर्वीच झाले निखिलचे लग्न +निखिल हा खासगी हॉस्पिटलमध्ये परिचर होता. निखिलचे एक वर्षापूर्वी अंजूसोबत लग्न झाले. निखिलच्या मागे पत्नी आईवडील व लहान भाऊ राहुल आहे. राहुल हा पेंटिंगचे काम करतो. निखिलच्या मृत्यूने लोखंडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. कट आखून निखिलला परत लग्न समारंभस्थळी बोलाविण्यात आले. त्याच्या मित्राला काहीही इजा झाली नाही. त्यामुळे कट आखून निखिलची हत्या करण्यात आल्याचा आरोप निखिलच्या नातेवाइकांनी केला आहे. + +लग्न समारंभात रक्तपात... +"" +खिडकीग्रस्त संगणक सुरक्षा आणि सफाई .. +खिडकीग्रस्त संगणक चांगला चालायला हवा असेल तर त्याची तान्ह्या ब��ळाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. आणि मासॉची बाळे वयाने कितीही वाढली तरी त्यांची बौद्धिक पातळी वाढत नाही. या बाळाला जगवण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत. +सुरक्षा अँटीव्हायरसमध्ये नॉर्टनचा अनुभव चांगला नाही. हा मेमरीच्या बाबतीत बकासुर आहे आणि तरीही विषाणूची लागण होतेच. व्हिस्टाबरोबर मॅकफी ट्रायल म्हणून आले होते पण ते मधेच आपोआप बंद होत असे. फुकट मिळणार्यांपैकी अव्हिरा आणि एव्हीजी हे दोन्ही उत्तम आहेत. एका संगणकावर एकच अँटीव्हायरस वापरावे दोन एकाच वेळी वापरल्यास अडचण येण्याची शक्यता असते. पण अँटीस्पायवेअर मात्र एकापेक्षा जास्त वापरल्यास ते एकमेकांना पूरक ठरून अधिक चांगली संरक्षक भिंत तयार होते. अर्थात तुमच्या संगणकाची क्षमता पाहून किती वापरायचे ते ठरवावे. साहजिकच यांना मेमरी लागते. अँटीस्पायवेअरमध्ये सुपरअँटीस्पायवेअर विंडोज डिफेंडर स्पायबॉट स्पायवेअरब्लास्टर हे चांगले आहेत. शक्यतो आयई वापरू नका. त्याऐवजी फाफॉ बरेच सुरक्षीत आहे. +महत्त्वाचे ही सॉफ्टवेअर नुसती असून उपयोग नाही त्यांचे नियमित अपडेट घेतले नाहीत तर ती असून नसल्यासारखी आहेत. याचबरोबर मासॉ आपल्या पातकांचे प्रायश्चित्त म्हणून नियमितपणे विंडोज अपडेट प्रकाशित करत असते. तेही आवश्यक आहेत. शिवाय तुमच्या संगणकावरील जावाचेही अपडेट घेणे आवश्यक आहे. कंट्रोल पॅनेल जावा अपडेट मात्र जावाचे नवीन व्हर्जन इन्स्टॉल केल्यावर जुने व्हर्जन तुम्हाला हाताने काढून टाकावे लागते. कंट्रोल पॅनेल ऍडरिमूव्ह प्रोग्राम्स +संसर्ग झाल्यास काय करावे +सीनेट या स्थळावर प्रश्न विचारल्यास जलद मदत मिळते असा अनुभव आहे. जर विषाणू अधिक शक्तीशाली असेल तर एचजेटी अर्थात हायजॅक धिस या प्रकारच्या स्थळांवर मदत मागता येईल. ग्लॅडिएटरचा फोरम हा एचजेटी लॉग्ज या विशिष्ट प्रकारात मोडतो. इथे माहिती देण्याआधी तुम्हाला हायजॅक धिस नावाचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून रन करावे लागेल. यामुळे तुमच्या संगणकावर कुठल्या प्रोसेस आहेत याचा एक रिपोर्ट तयार होतो टेक्स्ट फाईल. तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा त्यासोबत तुम्हाला ही फाईल जोडावी लागेल. +सफाई विंडोज आणि लिनक्समधील एक फरक म्हणजे लिनक्स अत्यंत शहाणे बाळ आहे. जन्मल्यापासून स्वतःची सर्व कामे स्वतः करते. यातील एक काम म्हणजे टेंपररी फाइल काढून टाकणे. ��ासाठी सीक्लीनर हे सॉफ्टवेअर फारच उत्तम आहे. हे वापरण्याआधी सूचना वाचल्यास उत्तम. नुसत्या सफाईला धोका नाही पण यातील रजिस्ट्री क्लीनर माहिती असल्याशिवाय न वापरलेला बरा. +डीफ्रॅगमेंटेशन मासॉचे बाळ काम झाले की फायली वाट्टेल तशा जागा मिळेल तिथे टाकून देते. मग फायली हुडकताना वेळ लागतो. हे टाळायचे असेल तर नियमितपणे हार्ड डिस्क डिफ्रॅग करायला हवी. व्हिस्टा वापरत असाल तर चुकूनही व्हिस्टाचा डिफ्रॅग वापरू नका. मासॉच्या बाळाने खोली आवरायला काढली तर सगळी कामे टाकून ते दिवसभर खोलीच आवरत बसते आणि इतके करूनही खोली आवरली जात नाहीच. तो बंद कसा करायचा याच्या सूचना इथे. याऐवजी ऑसलॉजिक्स हे मोफत सॉफ्टवेअर संगणक डिफ्रॅग करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. +याखेरीज व्हिस्टा इन्स्टॉल केल्यानंतर त्यात साधारणपणे १७६० गोष्टी अनावश्यक असतात आणि त्यामुळे संगणक हळू चालतो. तुमच्यामध्ये बराच रिकामा वेळ वेठबिगाराप्रमाणे मेहनत करण्याची तयारी आणि तेनसिंग शेर्पाइतकी चिकाटी असेल तर यातील बर्याच गोष्टी काढून टाकून तुम्ही आपले जीवण सुसह्य करू शकता. हे कसे करायचे याची माहिती इथे. +सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये फुकट ते चांगले हा समज दिवसेंदिवस दृढ होतो आहे. लिनक्स ओपनऑफिस यांच्या वाढत्या वापरामुळे मुक्तस्त्रोत प्रणालीमधून तयार झालेली सॉफ्टवेअर लोकप्रिय होत आहेत. खिडकीग्रस्तांसाठी फुकट मिळणार्या सॉफ्टवेअरची यादी आणि त्यांचे समीक्षण इथे मिळू शकेल. +सहज रोजी वा. +लेख चांगला आहे उपयुक्त आहे. +परंतु एक दोन गोष्टी लिहायचा मोह आवरत नाही. +१ व्हिस्टा गेली एक वर्ष वापरतो आहे मला तरी काही गैरसोयीची किंवा स्लो देखील वाटली नाही. +२ संगणकाला बाधा कशी होते +माझ्या संगणकाला अजुनही बाधा झाली नाही टचवुड मॅकेफी रक्षण व वेळोवेळी येणारे विंडोज पॅचेस आजवर तरी चोख काम करत आले आहेत. +इमेल मधुन येणार्या अनोळखी व न मागीतलेल्या फाईल्स् ओपन न करता डीलीट करणे माहीत नसलेले फ्रिवेयर उगाच् इंस्टाल न करणे माउस अतिशय शिस्त लावून वापरणे इकडे तिकडे क्लिक न करणे पॉप अप ब्लॉकर +सध्या मुद्दाम एक संगणक एक्स पी विदाउट एन्टी व्हायरस ठेवला आहे. ठरावीक साईटस् उघडणे माहीत नसताना उगाच क्लिक न करणे पॉप अप ब्लॉकर इतकेच चालू ठेवले आहे. बघु कधी बाधा होते. +दरवेळी संगणक घेताना आपण ज्याकरता उपयोग करणा�� पिदवणार आहोत तितक्या ताकदीचा संगणक घेणे म्हणजे रॅम मदरबोर्ड प्रोसेसर इ घेतले तर संगणक भरपुर चांगल्या वेगात अगदी व्हिस्टावर देखील उत्तम चालतो असा माझा अनुभव. +एन्टी व्हायरस मुळे जरासा स्लो झाल्यासारखा वाटतो संगणक पण संगणकाचा मजबुत रॅम् कमीत कमी बॅकग्राउंड प्रोसेसेस आतील फॅन व खोलीतील हवामान योग्य असणे सुपर्ब ब्रॉडबँड नेट कनेक्शन असेल तर व्हिस्टाचा बाप असला तरी वापरकर्त्याला फारसा त्रास होउ नये. +आजवर एव्हीजी नॉर्टन व मेकाफी वापरले आहेत व मत मेकाफी ला इतर दोन मधे संगणक स्लो होतो. +कदाचित वरील काही उपाय केल्यास संगणक अजुन फिट होईलही पण आता जे आहे ते देखील उत्तमच आहे. त्यामुळे उगाच करायला गेलो एक झाले भलतेच असे नको व्हायला. +असो जाणकारांचे मत अपेक्षीत. +व्हिस्टा +आरागॉर्न रोजी वा. +तुम्ही मासॉमध्ये नोकरीला नाहीत ना +भाग्यवान आहात. अर्थात तुम्ही काय काय वापरता त्यावरही हे अवलंबून आहे. व्हिस्टा विशेष त्रासदायक ठरण्याची काही उदाहरणे म्हणजे +व्हिस्टावरून एक्सपी असलेल्या संगणकाला संपर्क करणे +प्रिंटर इन्स्टॉल करणे बरेचदा पण माझ्या बाबतीत त्रास झाला नाही. +यूएसी नावाचे अत्यंत बिनडोक प्रकरण. जर एखाद्याने यूएसी बंद न करता व्हिस्टा महिनाभर वापरले असेल तर त्याला संत म्हणायला हरकत नाही. +व्हिस्टाचा डिफ्रॅगमेंटर एकतर हा बॅकग्राउंडमध्ये चालतो आणि कधीही सुरू होतो. तुम्ही इतर काही महत्वाचे काम करत असाल तर अशा वेळी तुम्हाला याचा त्रास होण्याची शक्यता आहे. शिवाय डिफ्रॅग किती झाले किती राहिले याचा अजिबात अंदाज येत नाही कारण सर्व बॅकग्राउंडमध्ये चालत असते. बाकीही बरीच उदाहरणे आहेत. +यातले काही उपाय लेखात आलेच आहेत. +सहमत आहे. दुर्दैव हे की प्रत्येक वेळी इंटेल नवीन ताकदीचा संगणक बाजारात आणते आणि मासॉ ती ताकद फुकट घालवण्यासाठी आधीपेक्षा वाईट ओएस बाजारात आणते. म्हणूनच असे म्हणतात ते खोटे नाही. +इथे प्रश्न फक्त व्हिस्टाचाही नाही. व्हिस्टामुळे फसल्याचे दुख नाही पण मासॉ सोकावते आहे. एकतर व्हिस्टाची मुळात काही गरजच नव्हती. मासॉने आणलेल्या सर्व ओएसमध्ये एक्सपी सर्वात चांगली आहे. ती सोडून नवीन ओएस बाजारात आणायचे कारण काय उत्तर एकच बनियेगिरी. मासॉचे सर्व बेत लोकांना अधिकाधिक गंडवून पैसे उकळणे ह्या एकमेव हेतूवर आधारलेले असतात. प्रत्येक ओए��च्या होम बेसिक होम प्रीमीयम इ. प्रती काढणे हा त्यातलाच प्रकार. मासॉचा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे मासॉला सर्व क्षेत्रांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असा गोड गैरसमज असतो. ऍपलच्या आयपॉडला उत्तर म्हणून मासॉने झून नावाचा प्रकार बाजारात आणला होता. त्याचे पुढे काय झाले हे सांगायला नको. + क्षमस्व. मी जाणकार नाही तरीही प्रतिसाद दिला. +चाणक्य रोजी वा. +विस्टाचे कौतुक करावेसे नक्कीच वाटत नाही. विस्टासाठी असणार्या हार्डवेअरवर उबुंटु सारखी लिनक्स तर एकदम मस्त चालते. अनेक चांगली आणि फुकट सॉफ्टवेअरे उपलब्ध असल्याने चंगळच होते. हा ज्यांच्या वर विंडोजचे भरपुर संस्कार आहेत त्यांना समजायला जड जाते. पण लिनक्सला आपले म्हटल्यास अनुभव चांगला असतो. ज्यांना विंडोजवर काम करायला आवडते त्यांना विचारा की विषाणु संसर्ग झाला की काय होते संगणक प्रशासनाचे काम माहित असेल्यांना ठिक आहे पण ज्यांना कामापुरताच संगणक वापरायचा असतो त्यांना भयंकर त्रास होतो विषाणु संसर्गाचा. +सध्या एकाच संगणकावर विस्टा आणि उबुंटु वापरत आहे आणि मला स्वतःला उबुंटुचा अनुभव जास्त चांगला वाटतो. +विकास रोजी वा. +सध्या एकाच संगणकावर विस्टा आणि उबुंटु वापरत आहे आणि मला स्वतःला उबुंटुचा अनुभव जास्त चांगला वाटतो. +तुमच्याकडून प्रेरणा घेऊन एका लॅपटॉपवर आत्ताच उबंटु चढवले आणि त्यातूनच हा प्रतिसाद लिहीत आहे! थोडी अक्षर ब्लरड् दिसत आहेत पण कळू शकतात. +चाणक्य रोजी वा. +अरे वा. अक्षरे सुद्धा सुंदर दिसतात. अजानुकर्णाला विचारा हवे तर. बाकी उबुंटुपेक्षा विस्टाला बुट होण्यास जास्त वेळ लागतो. ५ पैकी १ वेळा संगणक अडकुन राहतो. +विकास रोजी वा. +उबंटू विंडोज् च्या बरोबरीने चढवायचे असेल् तर् कुठल्याही इतर विंडोज् सॉफ्टवेअर प्रमाणे इन्स्टॉलर आता उपलब्ध आहे. त्याचे नाव वुबी +मी तोच वापरला. एक काळ्जी घेतली सर्व फाईल्स एक्स्टर्नल हार्डडिस्कवर बॅकअप करून ठेवल्या. +मी वायरलेस नेटवर्कने डाऊनलोड करत होतो आणि गेले दोन दिवस मला इंटरनेट कनेक्टीव्हीटीमधे काही अडथळे येत असल्याने दोनतीनदा डाउनलोड कॅन्सल करून पुन्हा चालू करावे लागले. मात्र तसे करत असताना आधीच्या पॉइंटपासून पुढचे डाउनलोड चालू होत होते त्यामुळे डबल वेळ गेला नाही. +चाणक्य रोजी वा. +उबंटु ८.०४ पासुनच उबंटुच्य चकत्यामध्येच ही सुविधा आहे की उबंटु एख��द्या विंडोज ऍप्लिकेशन प्रमाणे टाकता येते. बाकी मग सिस्टीमऍडमिनिस्ट्रेशन मधुन अप्लिकेशन मॅनेजर वापरुन हव्या त्या कारणासाठी हवे असणारे सॉफ्टवेअर उतरवुन घ्या. +तो . रोजी वा. +नुकतेच कळलेले खालील टूल्स सुद्धा उपयुक्त आहेत. +१. विन्डीरस्टॅट आपल्या संगणकाची जागा नेमकी कुठे जाते हे कळण्यासाठी. +२. प्रोसेस एक्सप्लोरर सध्या काय काय चालू आहे हे पाहण्यासाठी. +३. ऑटोरन्स सुरुवातीलाच काय चालू होते हे पाहण्या ठरवण्यासाठी. +४. एव्हरेस्ट आपल्या संगणकात नक्की काय काय आहे हे कळण्या कळवण्यासाठी. +विकास रोजी वा. +सहजरावांप्रमाणेच मला देखील व्हिस्टाचा विशेष वेगळा अनुभव आलेला नाही. मात्र सुरवातीस मी डेस्कटॉप आणि लॅपटॉप एकदम व्हिस्टाचे घेयचे चू़क केली. तर वायरलेस राऊटर आणि फोन सगळेच चालेनासे झाले. बर्याच शोधाअंती समजले की मासॉ ला याची जाणीव होती. मग त्यांनी सांगितलेला उपाय केला तर थोडेफार जमले. पण मला वाटते नंतर सर्वांनी केबल राऊटर फोन त्यांच्या सिस्टीम अपडेट्स केल्यावर नंतर काही प्रश्न आला नाही. +नॉर्टनचा त्रास मला देखील झाला. आधी मला तो व्हिस्टाचा वाटला पण नंतर समजले की हे तर नॉर्टनचे कर्म... मग आता कॅस्परकी अँटायव्हाररस वापरला तर चांगला अनुभव येत आहे. बेस्टबाय वाल्याने मला तो सुचवला. बेस्टबाय मधील कर्मचारी हा एक वास्तवीक माझा नावडीचा विषय आहे +बाकी कायम वैताग वाटणारा प्रॉब्लेम म्हणजे स्टार्टअपचे प्रोग्रँम्स एमएसकॉनफिग करूनही... +आरागॉर्न रोजी वा. +विस्टाचा एसपी१ अपडेट आल्यानंतर बरीच सुधारणा झाली. माझ्या अनुभवाप्रमाणे विस्टा आहे तसे वापरले तर बरेच रिसोर्सेस फुकट जातात. विस्टा सुरू होताना बर्याच सर्विस आणि स्टार्टअप प्रोग्राम अनावश्यक असतात. ते बंद केले तर बूट करताना लागणारा वेळ बराच कमी होतो. +स्टार्टअप प्रोग्रामसाठी हा उपाय वापरून पाहिला का +ऋषिकेश रोजी वा. +विस्टाचा एसपी१ अपडेट आल्यानंतर बरीच सुधारणा झाली +एस्पी १ नंतर बाळाने थोडे बाळसे धरले आहे. आता ब्लु स्क्रीन प्ल्रॉब्लेमहि येत नाहि. ता. क. मी त्या दुर्दैवी वापरकर्त्यांपैकी आहे ज्यांनी ताजा ताजा व्हिस्टा घेतला होता.. सुरवातीला केवळ युसबी लावला तरी ब्लु स्क्रीन यायची.. आता बाळाची तब्येत बरीच सुधारली आहे .. एसपी टु येणार असेलच.. वाट पाहतो आहे. +बाकी वरील लेख अत्यंत उपयुक्त आहे. आपले काहि ���पाय व तो च्या सुचना पाळून बघतो आणि कळावतो +अजूनहि युएसी बंद न केलेला परमसंतऋषिकेश +यूएसी +येडा बांटू रोजी वा. +मी पण यूएसी हा लेख वाचून बंद केला. कटकट होती ती एक मोठी. +वायरलेस राऊटर म्हणजे काय +सौरभदा रोजी वा. +हे काय असते कुणीतरी माहिती द्यावी. +विकास रोजी वा. +या चित्रात दाखवल्याप्रमाणे वायरलेस राऊटर हा नेटवर्कशी बहुतेक वेळेस केबलने जोडलेला असतो. त्यातून मग लहरींचे प्रक्षेपण होते जे तुमच्या संगणकात वायरलेस नेटवर्क कार्ड असेल जे बहुतेक लॅपटॉप मधे आता असते तर केबल न वापरता इंटरनेटशी कनेक्ट होऊन शकता. जर कनेक्शन ओपन ठेवले तर कोणीही वापरू शकतो नाहीतर सांकेतीक शब्द लागू शकतो. अधिक माहीती साठी येथे अथवा इतरत्र पाहू शकता. +सौरभदा रोजी वा. +पाच वर्षे मागे +विसुनाना रोजी वा. +मी डॉस६.२२विंडोज ३ विंडोज ४ विंडोज ९५ विंडोज ९८ विंडोज ९८ दुआ विंडोज एक्सपी असा प्रवास केलेला आहे. +पूर्णपणे मासॉग्रस्त आहे. पण नेहमीच ५ वर्षे मागे राहिल्याने नवजात अर्भकांच्या बाळलीला अनुभवल्या नाहीत. +विडोज अजूनतरी सर्वात जास्त वापरली जाणारी संगणकप्रणाली आहे. युनिक्सलिनक्सउबुंटू चे कौतुक ऐकतो आहे. एका पीसीवर रेड हॅट लावली आहे. पण फारसा वापर नाही. +विंडोजची हार्डवेअर बेस्ड नेटिव्ह ऍप्लिकेशन्स उबुंटूवर चालतात काय याचा खुलासा तज्ञांनी करावा. जसे विडोज डीएलेल् वापरून तयार केलेली सिरियल युएसबी पोर्ट ऍक्सेस् ऍप्लिकेशन्स +चालत नसतील तर ती तशी बनवण्याची काय प्रक्रिया आहे +पुढेमागे वेळ आलीच तर उबुंटूवर ऍप्लीकेशन्स लिहिता येतील. +विकास रोजी वा. +सर्वप्रथम मी तज्ञ नाही पण अनुभवातून लिहीत आहे +मी उबंटुवर फ्लॅश ड्राइव्हमेमरी स्टीक घालून पाहीली ताबडतोब डिटेक्ट झाली. तेच कॅमेर्याच्या एस् डी कार्डचे. थोडक्यात आपल्याला युएसबी ऍप्लिकेशन्स वापरायची असल्यास ऑटोडिटेक्ट होते हे नक्की. +आरागॉर्न रोजी वा. +तांत्रिकदृष्ट्या एक्सपी जरी आधीची प्रणाली असली तरी विस्टापेक्षा एक्सपी आधुनिक आहे असे वाटते. एक्सपीचे सर्विस प्याक आल्यानंतर ती खूपच सुसह्य आणि स्टेबल झाली होती. +वाईन वापरुन +आजानुकर्ण रोजी वा. +विंडोजची ऍप्लिकेशने उबुंटूवर चालवण्यासाठी वाईन वापरता येईल. काही लोकांच्या मते वाईन वापरल्याने व्हायरसचा प्रादुर्भाव होणे शक्य आहे. मात्र अनेकांनी उबुंटूवरील वाईनवरुन व्हायरस असणारे ऍप्लिकेशन वापरुन पाहिले तरी फारसा फरक पडलेला नाही. वाईन वापरुन सफारी क्रोम इंटरनेट एक्स्प्लोरर वगैरे ब्राऊजर व्यवस्थित वापरता येतात. +मात्र उबुंटूलिनक्स मध्ये विंडोजवरील बहुतेक सर्व ऍप्लिकेशनांना उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे विंडोज बेस्ड ऍप्लिकेशन वापरण्याची गरज पडत नसावी. अर्थात एखादा गेम खेळण्यासाठी वाईन वापरावे लागेल +मात्र हार्डवेअर बेस्ड ऍप्लिकेशन म्हणजे काय हे नक्की समजले नाही. एखादे उदाहरण +जसे विडोज डीएलेल् वापरून तयार केलेली सिरियल युएसबी पोर्ट ऍक्सेस् ऍप्लिकेशन्स +हे वापरुन पाहावे लागेल. आयई सारखे ऍप्लिकेशन व्यवस्थित चालते त्यामुळे यांना तशी अडचण येऊ नये +विसुनाना रोजी वा. +प्रतिसादांबद्दल आभारी आहे. लिनुक्सबाबत नवखा असल्याने पुढे काहीही बोलण्यासाठी अभ्यास करावा लागेल. +"" +कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध आरोग्यमंत्री . +औरंगाबाद दि. जिमाका कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणांच्या सहाय्याने ह्या परिस्थितीचा सामना करणे गरजेचे आहे. +औरंगाबाद शहरातील सध्या असलेल्या कंटेटमेंट झोन परिसरातील आरोग्य विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना अधिकाधिक उपलब्ध करून देण्यात येतील तसेच याकामी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. +विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर पोलीस उपायुक्त चिरंजीव प्रसाद जिल्हाधिकारी उदय चौधरी महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय उपायुक्त श्रीमती वर्षा ठाकूर पराग सोमण +आरोग्य उपसंचालक डॉ.स्वप्निल लाळे अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस. कुलकर्णी घाटीतील मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ.मिनाक्षी भट्टाचार्य आदी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन बैठक पार पडली. +आरोग्यमंत्री पुढे म्हणाले की या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढील नियोजन अत्यंत बारकाईने करणे आवश्यक आहे. शहरातील मृत्यूदर पाहता प्रत्येक रुग्णांचा अभ्यास करणे आवश्यक असून तो आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने खबरदारी घ्यावी. +जिल्ह्यातील ग्रामीण भागात याचा प्रादुर्भाव झालेला नाही ही चांगली गोष्ट आहे. शहरातील प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरू असलेली संचारबंदी अधिक कडक करावी जेणेकरून नवीन रुग्णांची भर पडणार नाही. तसेच उपचारासाठी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचीही मदत घ्यावी यंत्रणेसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री शासनस्तरावरून लवकरच देण्यात येईल. +त्याचबरोबर सीएसआर निधीतूनही मोठ्याप्रमाणात मदत करण्यात येईल. महापालिकेने क्वारंटाईन ठिकाणी अधिकाधिक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. शहरात कोविड रुग्णांव्यतिरिक्त इतर रुग्णांसाठी आरोग्य सेवा सुरू असाव्यात. विशेष करुन ग्रामीण भागातील दवाखाने सुरू राहतील यावर लक्ष ठेवा. खासगी डॉक्टरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा असेही श्री. टोपे म्हणाले. +बैठकीच्या सुरूवातीला महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सादरीकरणाद्वारे शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती देताना सांगितले की शहरातील आसेफिया कॉलनी आरेफ कॉलनी हिलाल कॉलनी कासलीवाल तारांगण +एन एन किराडपुरा पद्मपुरा अशा हॉटस्पॉट असणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा कसून शोध घेऊन त्यांना किलेअर्क देवगिरी महाविद्यालय अशा ठिकाणी ठेवले आहे. कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांच्या चाचण्या घेण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याचे यावेळी आयुक्त पांडेय यांनी सांगितले. +जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर शहरात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की सध्या घाटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल घाटीतील मेडिसिन विभागामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. +गरज पडली तर एमजीएम तसेच धुत हॉस्पिटलमध्ये देखील रुग्णांच्या भरतीसाठी नियोजन केले असल्याचे सांगत ते म्हणाले की शहरातील मंगल कार्यालय मोठे सभागृह विद्यापीठ परिसरातील हॉस्टेल्स अशा माध्यमातून शहरात हजार रुग्णांची व्यवस्था होईल असे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. +"" +डॉ. सूर्यभान स. भालेराव जनरल मेड़ीसिन डॉकटर ईंटरनल मेड़ीसिन डॉकटर बिमारियों की पहचानरोक थाम चिकित्सक महाराष्ट्र +डॉ. सूर्यभान स. भालेराव जनरल मेड़ीसिन बिमारियों की पहचानरोक थाम और इलाज से सबंधित चिकित्सा +डॉ. सूर्यभान स. भालेराव जनरल मेड़ीसिन डॉकटर ईंटरनल मेड़ीसिन डॉकटर बिमारियों की पहचानरोक थाम चिकित्सक +डॉ. सूर्यभान स. भालेराव +पता . + ४११००७ +"" +घर लाईफस्टाईल खवय्यांचे डेस्टीनेशन हैदराबाद +खवय्यांचे डेस्टीनेशन हैदराबाद +केवळ मांसाहारासाठीच हैदराबाद प्रसिद्ध आहे असे नाही. येथील हॉटेलमध्ये शाकाहारी पदार्थही तितकेच चांगले मिळतात. प्रत्येक पदार्थांमध्ये हैदराबादेची विशिष्ट चव जाणवते. + +हैदराबाद म्हणजे खवय्यांचे डेस्टीनेशन. साधारणत सहा महिन्यांपूर्वी हैदराबादेत जाण्याचा योग आला होता. त्यावेळी हैदराबादेतील प्रेक्षणिय स्थळे बघण्यापेक्षा तेथे चांगले काय खायला मिळते याकडे जास्त लक्ष होते. आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरले होतो त्या हॉटेलच्या बाहेरच इडलीडोसाची गाडी लागायची. येथे उपमा बटर डोसा नावाचा अप्रतिम प्रकार प्रथम चाखला. तव्यावर डोसा टाकून त्यावर भरपूर अमूल बटर टाकायचे. त्यावर पातळ उपमा आणि चटणी लावून त्याला अगदी खरपूस रोख केले जायचे. येथील इडली चटणीही खास असते. तसेच कांदा टोमॅटो टाकून चांगली फ्राय केलेली इडली आणि वडा फ्राय ही देखील येथील खासयित आहे. +येथील सर्वात लोकप्रिय हॉटेल म्हणजे हॉटेल पॅराडाइज. येथील बिर्याणी जगप्रसिद्ध आहे असे म्हटले जाते. आमच्या गाईडने त्याची माहिती दिल्यावर आमचा मोर्चा त्याच रात्री हॉटेल पॅराडाइजकडे निघाला. या हॉटेलमध्ये क्रिकेटपट्टू राजकारणी बॉलीवूड कलाकारापासून अनेक सेलिब्रेटी आपली हजेरी लावतात. या हॉटेलची स्पेशालिटी बिर्याणी आहे यात वाद नाही. पण येथील कबाबही लाजवाब आहेत. अर्थात हे आम्हाला हॉटेलमध्ये गेल्यावर कळले. त्यामुळे सुरुवात येथील सीख कबाबपासून झाली. हा कबाब वरून कुरकुरीत आणि आतून एकदम नरम असतो. तो पुदीनच्या चटणीसोबत सर्व्ह केला जातो. चटणीत बुडवून हाताने तोंडात टाकलेल्या कबाबचा तुकडा केवळ जीभेवरच नव्हेतर मनातही रुंजी घालतो. त्यानंतर येणारी मेन कोर्स बिर्याणी म्हणजे जिभेची केवळ चोचलेच नव्हेतर जीभेची आराधना असते. मऊ शिजलेला एक एक दाणा मोकळा असलेला भात त्यात चिकनाच पिस. सोबतच दोन कबाबचे पिस आणि मिरचीचे सालन आणि रायता. एकएक घास पोटात शिरताना खरंच एक स्वर्ग सुख असते. मिरची का सालन हा एक खास हैद्राबादी प्रकार. ब���र्याणी सोबत तर हा हवाच. तिळाच्या कुटाच्या रश्शात केलेली हिरव्या मिरच्यांची करी म्हणजे हे मिरची का सालन. किंचित कोकम पण घातलेले असल्याने त्या ग्रेवी ला एक घरगुती टेस्ट जाणवते. +केवळ मांसाहारासाठीच हैदराबाद प्रसिद्ध आहे असे नाही. येथील हॉटेलमध्ये शाकाहारी पदार्थही तितकेच चांगले मिळतात. आम्ही हैदराबादेत असताना एक साधारण श्रीकृष्ण नावाच्या हॉटेलमध्ये गेलो. दुपारची वेळ होती. त्यात गुरुवार होता. त्यामुळे फक्त राईस प्लेट मागवली. फणसाची सुखी भाजी बटाट्याच्या रस्सा भाजी खोबर्याची चटणी हैदराबादी सांंभार दही भाता आणि कोकणात केल्या जातात तशा पोळ्या असा साधा मेनू होता. पण तेही पदार्थ चिभेला इतके रुचकर लागले की विचारून सोय नाही. त्या प्रत्येक पदार्थांमध्ये हैदराबादेची विशिष्ट चव होती. अगदी साधे दही चविष्ट होते. त्यानंतर घेतलेल्या फिल्टर कॉफीचा स्वाद म्हणजे स्वर्ग सुख होते. तुम्ही कधी हैदराबादेत गेलात तर हॉटेल पॅराडाईजमध्ये नक्की जा. पण त्या अगोदर रस्त्यावरील गाडीवर इडली डोसा अशा साध्या पदार्थांचाही स्वाद घ्या. कुठल्याही शाकाहारी हॉटेलात शिरा आणि मात्र हैदराबादेची खास ओळख असलेले पदार्थ नक्की चाखा. +खेड येथे विवाहित महिलेचा गळा आवळून खून +मुंबईगोवा महामार्गावरील मधुबन +मनाच्या स्वास्थ्यासाठी करा मेडिटेशन +मध्यमवर्गीयांची अंबरनाथला पसंती . +रेशमी लांब केसांसाठी +यम्मी सूप +रेराच्या अंमलबजावणीसाठी आव्हाने! +अफोर्डेबल घरांसाठी नाशिक उत्तम पर्याय +"" +लेखकु हेरंब कधी प्रतिक्रिया +तम्मत्तद्दो ओ ओ ओ +कैत्ता चम्माना आदा नतते दिकादे +अलम हिंदी संगीताच्या दुनियेत हे एकमेव गाणं शिल्लक उरलं असावं किंवा मग सरकारने यच्चयावत सगळ्या गाण्यांवर बंदीची मोहोर उमटवली असून फक्त फक्त आणि फक्त ट्रुथ द होल ट्रुथ अँड नथिंग बट द ट्रुथ किंवा आपल्या हिंदी चित्रपटांच्या कोर्टातल्या सीनमधल्या सिर्फ सच कहुँगा और सच के सिवा कुछ नही कहुँगा च्या स्टायलीत हे एकच गाणं ऐकण्याची वाचा पुन्हा पुन्हा ऐकण्याची सक्ती केली असावी अशा थाटात हे गाणं आमच्याकडे वाजतं वाजत असतं.. म्हणजे इत्त....क्या वेळा वाजत असतं.. अर्थात वर दिल्याप्रमाणे नाही तर नॉर्मल अबोबड्या शब्दांत.. त्याचं बोबडेकरण हे अगदी शुध्द होममेड आहे. अर्थात अॅकॉनने गायलेलं मूळ गाणंही खरं तर बोबड्या श��्दांतच आहे. आणि कदाचित त्यामुळेच लेकाला ते जवळचं वाटलं असावं... बडबडगीतासारखं.. त्यामुळे ते अजून बोबड्या शब्दांत गायलं तर त्यात काहीच चूक नाही. हवं तर त्याला होममेड रिमिक्स व्हर्शन म्हणू शकतो. अर्थात ते अॅक्क्याने कृ. अक्षयकुमारप्रेमींनी गैरसमज करून घेऊ नये. गायलेलं असल्याने त्याला सगळं माफ आहे. परंतु समजा हेच जर मी इथे मी हे फक्त उदाहरणादाखल वापरण्यात आलेले सर्वनाम आहे याची समस्त जिज्ञासूंनी कृपया नोंद घ्यावी. शाळेत हिंदीच्या पेपरात हे असं अखियाँ च्या ऐवजी अक्किया कृ. अक्षयकुमारप्रेमींनी पुन्हा एकवार गैरसमज करून घेऊ नये. किंवा मग कैसाच्या ऐवजी केस्सा नखरे दिखा च्या ऐवजी नक्रे दिका आणि छम्मकछल्लो च्या ऐवजी चम्मकचल्लो असं लिहिलं असतं तर फकस्त हिंदीच्याच नाही तर समस्त शिक्षकगणाने मला धिन मे तारे दिकावले असते. अर्थात कुठल्या शाळेच्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात छम्मकछल्लो हा शब्द ऑफिशियली वापरला जातो हा मुद्दा तूर्तास गौण आहे. +तर हे असं चम्मकचल्लो वारंवार ऐकून मला माझ्या उमेदीची वर्षं आठवली. चित्रपट प्रेक्षक या नात्याने काढलेली उमेदीची वर्षं.. गोंधळ झाला असल्यास दोन्ही वाक्यं पुन्हा एकदा वाचा.. झालेला गोंधळ शमला असल्यास पुढचं वाक्य वाचा. शमला नसेलच याची खात्री असल्याने तेच वाक्य पुन्हा एकवार व्यवस्थित लिहितो. +तर हे असं चम्मकचल्लो वारंवार ऐकून मला माझ्या चित्रपट प्रेक्षक या नात्याने काढलेली उमेदीची वर्षं आठवली. हुश्श.. +हाय हॅलो क्यों बोले +त्यानंतर काही दिवसांतच सेक्सीचं सोवळेकरण करून गाळलेल्या जागा भरत तिथे चतुराईने बेबी शब्दप्रयोगाचा चपखल वापर करून मोठ्या खुबीने तेच गाणं पुन्हा बेबी बेबी बेबी मुझे लोग बोले करत राजरोसपणे वाजायला लागलं आणि तमाम सेक्सी प्रकरणावर पडदा पडला. त्याच्यानंतर काही दिवसांनीमहिन्यांनी घडलेली गोष्ट असेल. दुलारा नामक असल्याच लक्षातही ठेवण्याची लायकी नसलेल्या चित्रपटात मेरी पेँट भी सेक्सी मेरा शर्ट भी सेक्सी असं करत करत शेवटी रुमालावर घसरत म्हणजे रुमालभी सेक्सी है असं जाहीर करत अचानक गोंद्या उड्या मारताना दिसला. त्याच्या त्या तथाकथित सेक्सी कपड्यांचं गोविंदाचे कपडे आणि सेक्सी हे दोन शब्द एकाच वाक्यात येणे यासारखं विरोधाभासाचं दुसरं उदाहरण नसेल !! उड्या मारत केलेलं मार्केटिंग त्यानंतर काही दिवस चालू होतं. परंतु तेव्हा त्या गाण्यावर कोणी विशेष आक्षेप घेतल्याचं स्मरत नाही. कदाचित मुलीने स्वतःला सेक्सी म्हणवणं आणि मुलाने आपले कपडे सेक्सी आहेत हे तारस्वरात जाहीर करणं यातला दुसरा पर्याय सरकारसेन्सॉरला कमी निर्लज्ज वाटला असावा. +अर्थात काय सेक्सी झालीये पावभाजी किंवा कसली सेक्सी बाईक आहे यार तुझी च्या काळात वर सांगितलेलं हे सगळं सेक्सीपुराण म्हणजे निव्वळ चर्वितचर्वण वाटण्याचाच संभव अधिक आहे.. आणि तसंही हे चर्वितचर्वणच आहे. कुठे काही मुद्दा तरी आहे का उगाच या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणं तर चाललंय. असो. +छम्मकछल्लो च्या पॉझिटीव्ह चित्रपटात स्वतःच्याच बायकोला उद्देशून असल्याने पॉझिटीव्ह वापरामुळे आणि वय वर्षं अडीच ते वय वर्षं कितीही या सर्वांनी अगदी आवडीने डोक्यावर घेतल्याने असाच अडगळीत पडलेला किंवा निगेटीव्ह वरच्या कंसाच्या विरुद्ध अर्थाने वापरल्या जाणार्या आयटम या शब्दास सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आम्ही आत्ताच वर्तवून ठेवत आहोत. आणि करीनाने छम्मकछल्लो केल्याने कतरीनाच आयटम शब्द असलेलं आयटम सॉंग करणार हे जवळपास नक्की आहे !! कदाचित दुःशासन किंवा मग कंस असल्या एखाद्या नावाच्या चित्रपटात विवेक मुश्रान किंवा शरद कपूर किंवा मग गेला बाजार चंद्रचूड सिंग असल्या एखाद्या दुसरं कुठलंही काम नसणार्या महामख्ख चेहऱ्याच्या निरुपद्रवी इसमाला किंवा म्हणून आपल्यासमोर उभं करून सल्लू किंवा हृतिक किंवा आमीर किसन म्हणून आपल्यापुढे उभे ठाकतील. थोडक्यात छम्मकछल्लो च्या अचानक वाट्याला आलेल्या अमाप लोकप्रियतेमुळे त्याच्या धाकट्या भावंडाला की भगिनीला उर्फ आयटम ला मरण नाही हे निश्चित आणि कदाचित आयटमच्या मागोमाग माल आणि तत्सम शब्दही या भल्यामोठ्या यादीत असतील !!! +अनेक वर्षांपूर्वी निळूभौंच्या मराठी सिनेमात एका स्त्रीवर झालेल्या अतिप्रसंगाबद्दल बोलताना फक्त भानगड असा काहीतरी शब्द वापरून त्या प्रसंगाचं वर्णन केलं गेलं होतं. त्यानंतरही कित्येक वर्षं जबरदस्ती बळजबरी असे तुलनेने अहिंसक वर्णनाच्या दृष्टीने अहिंसक शब्द वापरण्याचा अलिखित नियम होता. एखादा निवडक ए प्रमाणपत्र असलेला हिंदी चित्रपट आला तर त्यात चुकून बलात्कार हा शब्द ओझरता निघून जायचा. जेमतेम वीस वर्षात चित्रपटांच्या भा���ेची दिग्दर्शकांच्या अकलेची आणि प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेची एवढी प्रगती झाली की एके काळी दबून हलक्या आवाजात उच्चारला जाणारा शब्द चमत्कार ला प्रतिशब्द म्हणून वापरला गेला आणि तो तशा पद्धतीने वापरला गेल्याने जणु त्याची तीव्रता कमी होत असावी अशा प्रकारे त्या शब्दावर विनोद करून पोट धरून हसण्यापर्यंत या प्रगतीच्या कक्षा रुंदावल्या !!! +खरं तर हेलन बिंदु अरुणा इराणी वगैरे बायका म्हणजे आद्य आयटम गर्ल्स. एखाद्या क्लबात कॅबरे वगैरे करणं हे त्यांचं चित्रपटातलं प्रमुख काम. कारण आशा पारेख शर्मिला टागोर हेमामालिनी साधना बबिता नूतन वगैरे बायांनी असलं काही करणं हे कमीपणाचं किंवा अशोभनीय समजलं जायचं. पण आता करीना प्रियांका कतरिना वगैरेंसारख्या मेन हिरविणीच हे काम आनंदाने आणि प्रसंगी मुद्दाम मागून घेऊन करायला लागल्याने राखी सावंत इत्यादींसारख्या फुलटाईम आयटमगर्ल्सवर भुकेकंगाल होण्याची वेळ आली आणि त्यांना एकतर बाष्कळ बडबड करून बेगडी स्वयंवरं रचून आणि टुक्कार न्यायालयांचे तमाशे मांडावे लागले किंवा मग भुक्कड टीव्ही मालिकांमध्ये भडक काजळं लावून भोळ्याभाबड्या सहनशील नायिकेच्या नवऱ्यांना पटवण्याची कामं इमानेतबारे करावी लागली. +असो.. खरंतर हाही विषय नव्हताच आजचा. तसं म्हटलं तर कुठलाच नव्हता किंवा कोणाबद्दल कसली काही तक्रारही नाही. कारण सिनेमा हे जात्याच एवढं बदलतं माध्यम असल्याने हे कधीनाकधी तरी होणार होतंच.. पण तरीही चम्मकचल्लो मुळे चित्रपटांमधल्या बदलत्या भाषेचा प्रवास सहज जाणवून गेला आणि तो थोडाफार इथे मांडला. अर्थात ही पोस्ट म्हणजे काही तो प्रवास मांडण्याचा वगैरेही काही प्रयत्न नव्हता कारण तो समग्र प्रवास मांडण्यासाठी खूपच विस्तृतपणे लिहावं लागेल. हा लेख म्हणजे फार तर फार काही निवडक किंवा एके काळी वाळीत असलेल्या किंवा सभ्य नायकाने चारचौघात वापरण्यावर बंदी असलेल्या शब्दांचा ए पासून यु पर्यंतचा प्रवास असं म्हणू शकतो जास्तीत जास्त आणि मुख्य म्हणजे दिल्लीच्या गुरगुरणाऱ्या पोटा कडे पाहताऐकता ही म्हणजे त्या प्रवासाची फक्त फक्त आणि फक्त सुरुवात आहे असंच केवळ आपण म्हणू शकतो !! +लेखकु हेरंब कधी प्रतिक्रिया +लेबलं छम्मकछल्लो पडदा मनातलं +लेखकु हेरंब कधी प्रतिक्रिया +"" +.. ... +घर फिचर्स लॉकडाऊन.. आणि मुख्यमंत्री उद्धव ठा��रे +२१ दिवसांचा हा लाकडाऊन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ज्या एका वेगळ्याच संयमाने हाताळत आहेत ते पाहता महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही एका वेगळ्याच उद्धव ठाकरेंचे रुप यानिमित्ताने पहायला मिळात आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शांत संयमी उद्धव ठाकरे यांची निवड का केली याचे उत्तर आजच्या दिवसांमधिल उद्धव यांच्या अनोख्या रुपातून घडते आहे. + + +बरोबर चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात अभूतपूर्व नाट्यमय राजकीय घडामोडी घडवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाराष्ट्रवादीकांग्रेस अशा तीन मोठ्या पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र येत सत्ता स्थापन केली. वास्तविक उद्धव ठाकरे यांना त्यावेळी मुख्यमंत्री व्हायचे नव्हते सुभाष देसाई संजय राऊत एकनाथ शिंदे या सेना नेत्यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत घेतली जात होती. मात्र जाणता राजा व ही तीन पक्षांची महाविकास आघाडी निर्माण करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री होण्याचा आग्रह केला आणि पवारांच्या आग्रहाखातर व शिवसेनेच्या उज्वल भविष्यासाठी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अखेर विराजमान झाले. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची धुरा स्वतच्या खांद्यांवर घेतली तेंव्हा महाराष्ट्र हा साहजिकच भाजपाच्या प्रभावाखाली होता. सत्तेतील एक भागीदार असलेला काँग्रेस पक्ष राज्यात गलितगात्र स्थितीत होता. +तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुळ गाभाच बदलणार्या शरद पवार यांच्या स्वतच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे बिनीचे शिलेदार एकामागोमाग सोडून भाजपावासी झाले होते. तर दुसरीक़डे २०१४ पासून केंद्रात व राज्यात भाजपा अत्यंत बलवान स्थितीत राज्य करत होता तर त्यावेळी युतीत मित्रपक्ष असलेली शिवसेना ही भाजपाकडून सतत मिळणार्या अपमानास्पद वागणूकीमुळे हतबल होऊन भाजपाबरोबर सत्तेत सहभागी होती. शरद पवारांसारख्या जाणत्या व चाणाक्ष नेत्याने राज्यातील ही परिस्थिती २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अचूक हेरली. आणि मग दिवाळीनंतर राज्याच्या राजकारणात जे फटाके फुटले त्यात १०५ एवढे सर्वाधिक व एकहाती आमदार निवडून आल्यानंतरही भाजपाचे बारा वाजले. हे एवढे सविस्तर सांगण्यामा���े कारण म्हणजे त्यावेळी कोणाच्या जे स्वप्नातही नव्हते ते गेल्या १०१२ दिवस महाराष्ट्र कोरोना आणि लाकडाऊन च्या भयंकर रुपाने अनुभवत आहे. +२२ मार्चपासून महाराष्ट्रात लाकडाऊनमुळे सर्व काही जागच्या जागी ठप्प झाले आहे. वास्तविक त्यापूर्वी मुंबईत विधीमंडळाचे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले ते देखील कोरोनामुळे मुदतीपूर्वीच गुंडाळावे लागले. त्यामुळे सरकारला अर्थसंकल्पीय अधिवेशनापासूनच कोरोनाच्या जीवघेण्या साथीची पूर्वकल्पना आली होती. कोरोनामुळे महाराष्ट्र तब्बल २१ दिवस ठप्प करायला लागेल याची कल्पना मात्र कोणालाही नव्हती. त्यामुळे कोरोनात सर्वाधिक कस जर कुणाचा लागला असेल तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा लागला आहे. मात्र त्यातही उद्धव ठाकरे यांनी ज्या शांततेने प्रचंड संयमाने आणि सामंजस्याने ही कोरोनाची आणीबाणीची परिस्थिती हाताळली आहे त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. याचे मुख्य कारण म्हणजे उद्धव ठाकरे हे अवघ्या चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री झाले. तोपर्यंत संसदीय कार्यप्रणालीशी उद्धव ठाकरे यांचा कधीच सुतराम संबंध आला नव्हता. +अगदीच कधी गरज लागलीच तर मुंबईच्या महापौर निवासस्थानी पालिका अधिकार्यांसमवेत बैठक घेणे मुंबईत पाहणी दौरे करणे एवढाच त्यांचा प्रशासनाशी संबंध काय तो असायचा. मात्र आजच्या सारख्या आणीबाणीच्या प्रसंगाशी दोन हात करण्याची वेळ यापूर्वी उद्धव यांच्यांवर कधीच आली नव्हती. खर तर तस बघायला गेल्यास शिवसेनेचा आजवरचा संबंध हा बंदच्या समर्थनार्थच असायचा. शिवसेना आणि बंद यांचे नाते हे वेगळेच म्हणायला हवे त्या अर्थाने. शिवसेनेचा बंद म्हणजे दगडफेक जाळपोळ हिंसा या यापूर्वीचे समीकरण होते. आणि त्याअर्थाने बघायला गेल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा या शासकीय बंदशी लाकडाऊन संबंध एकदम विरुद्ध पद्धतीने आला आहे. इतके दिवस शासकीय बंद ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक घटनाच म्हणायला हवी. हाही एक योगायोगच म्हणायला हवा. +२१ दिवसांचा हा लाकडाऊन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ज्या एका वेगळ्याच संयमाने हाताळत आहेत ते पाहता महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही एका वेगळ्याच उद्धव ठाकरेंचे रुप यानिमित्ताने पहायला मिळात आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून स्व.शिवसेनाप्रमु�� बाळासाहेब ठाकरे यांनी शांत संयमी उद्धव ठाकरे यांची निवड का केली याचे उत्तर आजच्या दिवसांमधिल उद्धव यांच्या अनोख्या रुपातून घडते आहे. ज्याप्रमाणे देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमात असल्याने संपुर्ण देशभरातील जनता हा लाकडाऊन स्वयंप्ररणेने पाळत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शांततामय लॉकडाऊन यशस्वी होण्यामागे उद्धव ठाकरेंमधील शांत संयमी नेतृत्वाचे मोठे योगदान आहे असे म्हटल्यास ती अतिशोयोक्ती ठरु नये. मुख्यमंत्री असतांनाही उद्धव यांच्या भाषेत कोठेही आतातायीपणा आक्रस्ताळीपणा उथळपणा दिसत नाही. सरकारी बडेजावपणा नाही. सरळ साध्या सोप्या भाषेत उदधव ठाकरे हे लोकांना जे घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करतात ते सर्वसामान्यांच्या थेट अंतकरणाला भिडते त्यामुळेच ते अवघड असूनही लोकांच्या पचनी पडले. +मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी या लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच्या दिवसांपासून जे सरकारी निर्णय घेतले ते ही त्यांच्यांतील कुशल प्रशासकाचे गुण अधोरेखीत करतात. अन्य राज्यात ज्या अत्यावश्यक सेवा होत्या त्या ही काही काळच लोकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या. मात्र उद्धव यांनी सुरुवातीपासून लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा या सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. मग त्यामध्ये किराणा सामानाची दुकाने असोत वैद्यकीय सेवा असोत दूधाच्या डेअर्या असोत की मेडीकलची दुकाने असोत. ही सुरुवातीपासून त्यांनी लाकडाऊन मधून वगळली आणि जसजसा त्यातील लोकांचा वावर वाढत असल्याचे लक्षात आले तसे या अत्यावश्यक सेवा २४ तास सुरु ठेवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. राज्यातील आधीच संकटात असलेल्या बळीराजाला या लॉकडाऊनचा फटका बसू नये याची काळजी घेण्यासाठी त्यांनी शेतकरी उत्पादने यामधून वगळली. त्यामुळेच मुंबईसह राज्याला भाजीपाला फळे अन्नधान्य या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाखंड अव्याहतपणे सुरु राहू शकला. व्यापार्यांना साठेबाजी करायला संधीच मिळाली नाही. +राज्यातील कोरोनाचा आजपर्यंतचा प्रार्दुभाव तरी नियंत्रणातील आहे. ज्याप्रकारे अमेरीका इटली सारख्या प्रगत देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलेय तशा प्रकारच्या थैमानाला महाराष्ट्रात आतापर्यंत तरी रोखण्यात सरकारी यंत्रणा यशस्वी झाल्याचे चित्र आहे. याचे खरे कारण हे अन्य देशांमधील कोरोनाचे थैमान पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना तिसर्या टप्प्यात जाण्यापूर्वीच सोशल डिस्टेंन्स द्वारे योग्य ती खबरदारी राखत त्याची लाकडाऊनद्वारे केलेली नाकाबंदी हे आहे. केंद्राने लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वीच महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केला होता. त्याचा सकारात्मक परीणाम म्हणजे कोरोना समुदायाच्या माध्यमातून तरी मोठ्याप्रमाणावर हातपाय पसरु शकलेला नाही हा आहे. अर्थात लॉकडाऊनचा अर्धा कालावधी अद्याप शिल्लक आहे त्यामुळे जनतेला व सरकारलाही यापुढची परिस्थिती प्रचंड संयमानेच हाताळावी लागणार आहे. +कालच्या उद्धव ठाकरे यांच्या आवाहनातील काहीशी आक्रमक भाषा ही देखील आता आताच्या परिस्थितीत आवश्यक बाब म्हणावी लागेल. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे राज्याच्या शांततेचे एकजूटीचे जे चित्र आज देशाला पहायला मिळत आहे त्यामुळे पोटदुखी होणारे काही समाजकंटकही आहेतच की. त्यामुळे ९० ते ९५ टक्के जनता सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करत असतांना आर्थिक परीणामांचा विचार न करता घरात बसून असतांना केवळ २५ टक्के उड्डाणटप्पू हुल्लडबाज लोकांमुळे राज्याला त्याचे दुष्परीणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे अशा प्रवृत्तीला कायद्याचा दणका देण्याची मुख्यमंत्र्यांची भावना अत्यंत योग्यच आहे असे म्हणावे लागेल. +"" +सावगावात उद्या महिला आघाडीचा मेळावा पुढारी +होमपेज सावगावात उद्या महिला आघाडीचा मेळावा +सावगावात उद्या महिला आघाडीचा मेळावा + +तालुका म. ए. समितीच्या महिला आघाडीचा मेळावा आणि हळदीकुंकू समारंभ सावगाव येथे रविवार दि. रोजी सकाळी वा. आयोजित केला आहे. तालुक्यातील महिला एकवटणार असून यावेळी कोल्हापूरचे खा. धनंजय महाडिक यांच्या सुविद्य पत्नी अरुंधती महाडिक व प्रा. गीता मुरकुटे कार्वे उपस्थित राहणार आहेत. +महिला मेळावा गणेशपूर येथील सावित्रीबाई फुले ग्रामीण महिला सोसायटी आणि ओमकार सोसायटी सावगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सावगाव येथील महादेव मंदिर मैदानात मेळावा पार पडणार आहे. यासाठी तालुक्यात जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून त्याला व्यापक प्रतिसाद लाभत आहे. कार्यक्रमाला सुमारे हजारहून अधिक महिला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. +अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या लता पावशे तर स्वागताध्यक्षा म्हणून माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी जि. पं. सदस्या माधुरी हेगडे ता. पं. सदस्या निरा काकतकर सावगाव महिला आघाडी अध्यक्षा सुनीता कोरजकर महिला मंडळ अध्यक्षा शकुंतला पाटील या व्यासपीठावर राहणार आहेत. +ता. म. ए. समितीने रोजी बेनकनहळ्ळी येथे युवा मेळावा घेतला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे उत्साह दुणावल्याने महिला आघाडीचा मेळावा सावगाव येथे आयोजित केला आहे. याबाबत तालुक्यात उत्सुकता लागून राहिली आहे. मेळाव्याच्या जागृतीसाठी बुधवारपासून जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे ता. पं. सदस्या निरा काकतकर माजी ता. पं. सदस्या मीनाक्षी वेताळ तुळसा पाटील सुनीता पावशे गीता सावंत लक्ष्मी कदम मीना लोहार ज्योती गवी आदी सहभागी झाल्या. +महिला आघाडीच्या वतीने निलजी सांबरा मुतगा बसरीकट्टी मोदगा बस्तवाड हालगा धामणे मास्कोनहट्टी येळ्ळूर राजहंसगड नंदिहळ्ळी आदी भागात जागृती केली आहे. हा मेळावा तालुक्यातील महिलांना एकत्रित करण्यासाठी आयोजित केला आहे. या माध्यमातून महिलांनी एकत्रित येऊन विचारांची देवाणघेवाण करावी मराठी भाषा संस्कृती व परंपरेची जपणूक करावी महिलावर होणार्या अत्याचाराला वाचा फोडावी या उद्देशाने मेळावा आयोजित केला आहे. +"" +बालकांचे लैंगिक शोषण करणार्यांना फाशी + राष्ट्रीय संसद बालकांचे लैंगिक शोषण करणार्यांना फाशी +तरुण भारत +पोक्सो कायद्यातील दुरुस्तीला केंद्राची मंजुरी +नवी दिल्ली २८ डिसेंबर + +बालकांवरील विशेषत १२ वर्षांखालील मुलामुलींवरील लैंगिक अत्याचार रोखणार्या अर्थात् पोक्सो प्रिव्हेंशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस कायद्यात काही कठोर तरतुदींसह आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शुक्रवारच्या बैठकीत मंजुरी दिली. यामुळे १२ वर्षांखालील बालकांचे लैंगिक शोषण करणार्यांना आता फक्त फाशीचीच शिक्षा ठोठावली जाणार आहे. +मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रपरिषदेत या निर्णयांची माहिती दिली. लैंगिक छळ आणि अत्याचारापासून लहान मुलामुलींचे रक्षण करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारने पोक्सो कायद्यातील विवि��� तरतुदींमध्ये दुरुस्त्या करून हा कायदा अधिकच कठोर बनविला आहे असे प्रसाद यांनी सांगितले. +देशात बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून त्यांना आळा घालणे आवश्यक झाले आहे. गुन्हेगारांच्या मनात कायद्याची जरब बनसविण्यासाठीच पोक्सोमध्ये मृत्युदंडाची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे. लहान मुलांना शारीरिक मानसिक आणि सामाजिक संरक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे उद्दिष्ट ठेवून हा कायदा तयार करण्यात आला आहे. याशिवाय पीडित मुलामुलींना न्यायालयातील सुनावणीच्या काळात व आवश्यकतेसुनार सर्व टप्प्यात कडेकोट सुरक्षा प्रदान केली जाईल असे ते म्हणाले. विशेष म्हणजे हरयाणा मध्यप्रदेश आणि राजस्थान सरकारने १२ वर्षांखालील मुलामुलींवर बलात्कार करणार्यांना फाशीची शिक्षा ठोठावणारे विधेयक आधीच मंजूर केले आहे. +असा आहे पोक्सो कायदा +बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी २०१२ मध्ये आणला कायदा +१८ वर्षांखालील मुलांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देण्याचा हेतू +विशेष न्यायालयात सुनावणी एक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक +या कायद्यात कमीतकमी १० वर्षे तर जास्तीजास्त जन्मठेपेची तरतूद होती आता त्यात मृत्युदंडाची तरतूद +लहान मुलाच्या लैंगिक शोषणाचा व्हिडीओ तयार केल्यास वेगळ्या शिक्षेची तरतूद + . + तरुण भारत + राष्ट्रीय संसद +बेरोजगारांना अडीच हजार मासिक भत्ता शेतकर्यांनाही मोठा दिलासा +मध्यम शेतकर्यांनाही मोठा दिलासा केंद्र सरकारची योजना तयार लवकरच घोषणा नवी दिल्ली २८ डिसेंबर निवडणुकीचे वर्ष म्हणून ओळखले जाणारे ... +"" +... धक्कादायक...गुगलच्या स्ट्रीट व्ह्यूवर जोडप्याचे ते क्षण कैद झाले साऱ्या जगाने पाहिले . +गुगल वाहन चालकांच्या सोईसाठी मॅपवर स्ट्रीट व्ह्यू हा पर्याय देते. मात्र बऱ्याचदा यामध्ये त्यावेळची छायाचित्रे कैद झालेली असतात. असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. निर्जन रस्त्यावर एक जोडपे कार रस्त्याच्या बाजुला उभी करून सेक्स करत होते. मात्र त्याचवेळी गुगलचे स्ट्रीट व्ह्यू नोंद करणारा डिग्रीचा कॅमेरा तेथून गेल्याने हा प्रकार कैद झाला आणि गोंधळ उडाला. +गुगलच्या पॉलिसीमध्ये अश्लिलतेला थारा नाहीय. परंतू एका व्यक्तीला कारकडे काहीतरी दिसले म्हणून त्याने झूम करून पाहिले असता खरा प्रकार उघड झाला. या नंतर हजारो नेटिझन्सनी हा फोटो पाहिला आणि गुगलवरही टीका केली. यानंतर गुगलला हा व्ह्यू ब्लर करावा लागला आहे. +हा व्हायरल झालेला फोटो तायचुंग येथील शांतीयन रोडवरचा आहे. याठिकाणी हे जोडपे कारच्या बॉनेटवर सेक्स करत होते. +अशा प्रकारचे दृष्य या आधीही गुगलच्या कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. अमेरिका ऑस्ट्रेलियातही असे प्रकार घडले आहेत. +गुगलला असे काही आढळल्यास तेथील दृष्ये ब्लर केली जातात. मात्र गुगलला स्वतहून हे शोधता येत नाही. कोणी युजरने शोधल्यानंतर गुगलला समजते. +गुगलचा स्ट्रीट व्ह्यू म्हणजे काय असतो तर एका कारवर डिग्रीचा कॅमेरा बॉल लावलेला असतो. या कॅमेराद्वारे गुगल रस्त्यावरील डिग्रीची दृष्ये टिपते. +एखादा रस्ता पहायचा असल्यास त्याच्या आजुबाजुची दुकानेही पाहू शकतो. हे फोटो डिग्रीमध्ये रोटेटकरून पाहता येतात. +गुगल लैंगिक जीवन +"" +काश्मिरींवर हल्ला करणारे डोकं फिरलेले मोदी +काश्मिरींवर हल्ला करणारे डोकं फिरलेले मोदी +कठोर कारवाईचे पंतप्रधानांचे आदेश +वृत्तसंस्था +कानपूर काश्मिरी बांधवांवर हल्ला करणाऱ्यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कानपूर येथे दिला. लखनऊ येथे काश्मिरी विक्रेत्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत त्यांनी हा हल्ला करणारे डोकं फिरलेले लोक होते. देशात एकता टिकणे गरजेचे आहे असेही त्यांनी म्हटले. ते कानपूर येथे एका सभेत बोलत होते. भारतीय सैन्याच्या शौर्यावर विरोधी पक्ष अविश्वास दाखवत आहे जो निराश करणारा आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दाखवलेल्या शौर्याचे सर्व देशवासी साक्षी असताना केवळ राजकीय हेतूने विरोधी पक्ष दाखवत असलेल्या अविश्वासाने आणि त्यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला मदतच होईल अशी भीतीही त्यांनी या वेळी व्यक्त केली. +लखनऊतील हल्ल्याचा राहुल गांधींकडून निषेध +नवी दिल्ली पुलवामा हल्ल्यानंतरच्या घटनाक्रमात अलिकडे काश्मिरी व्यक्तींविरोधात करण्यात आलेल्या हिंसाचाराचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निषेध केला असून देश हा कानाकोपऱ्यातील सर्व नागरिकांचा असल्याचे म्हटले आहे. +लखनऊ येथे बुधवारी सुका मेवा विकणाऱ्या दोन काश्मिरी व्यक्तींवर भगव्या कपडय़ातील टोळक्याने हल्ला करून मारहाण केली होती त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दि��ी आहे. +या घटनेची चित्रफीत त्यांनी ट्विट केली असून काश्मिरी व्यापाऱ्यांवर उत्तर प्रदेशात झालेला हल्ला निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. हल्लेखोरांना तोंड देणाऱ्या शूर व्यापाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. भारत हा तेथील नागरिकांचा आहे. काश्मिरी बंधूभगिनींविरोधात करण्यात आलेल्या हिंसाचाराचा मी निषेध करतो असे राहुल यांनी म्हटले आहे. +दरम्यान लखनौ येथे काश्मीरच्या सुकामेवा विक्रेत्यांना मारहाण करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशात अनेक ठिकाणी काश्मिरी व्यक्ती व विद्यार्थी यांच्यावर हल्ले करण्यात आले होते. +जम्मू बॉम्बहल्ल्यातील मृतांची संख्या दोनवर +जम्मू जम्मूकाश्मीरमधील वर्दळीच्या बस स्थानकावर गुरुवारी करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यानंतर राज्यातील पोलिसांनी दुकानदारांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले आहे. या हल्ल्यातील मृतांची संख्या आता दोन झाली आहे. +या बॉम्बहल्ल्यात एक युवक ठार झाला होता तर अन्य ३२ जण जखमी झाले होते. जखमींपैकी मोहम्मद रियाज याचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला असे पोलिस सुत्रांनी सांगितले. +जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एम. के. सिन्हा यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून दुकानदारांना सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याचे आवाहन केले आहे. + + + पुंछमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन गोळीबारात विशेष पोलीस अधिकारी जखमी + जम्मूकाश्मीरमध्ये जवानाचे दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्याचे वृत्त खोटे संरक्षण मंत्रालय + राफेल करारासंबंधीच्या कागदपत्रांची चोरी झाली नाही +"" +ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन शहरी या दिशेने काम करणाऱ्या संवादिनी या गटाच्या ज्ञान प्रबोधिनीत चालणाऱ्या गटाचे द्विदशकपूर्ती वर्ष सुरू आहे. या निमित्ताने सर्व संवादिनी सदस्यांच्या कुटुंबांचा एक मेळावा दि.३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० ते ७.३० या वेळेत झाला. +यामध्ये ८५ सदस्यांचे साधारण २५० ते २७५ कुटुंबिय सहभागी झाले होते. अगदी वय वर्षे २ ते वय वर्षे ८० पर्यंतचे कुटुंबिय यासाठी उपस्थित होते. ज्ञान प्रबोधिनीचे संचालक मा. गिरीश बापट कार्यवाह मा. वि. शं सुभाष देशपांडे सहकार्यवाह मा. विश्वनाथ गुर्जर मा. हर्षा किर्वे मा. महेंद्र सेठिया यांची उपस्थिती होती. +विशेष म्हणजे संवादिनीचं बीज मा. अ���घाताई लवळेकर यांच्या बरोबर ज्यांनी रोवलं त्या कै. विद्याताई करंबळेकर यांचे आई वडील आणि त्यांचे कुटुंबिय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आरतीताई देवगांवकर यांनी लिहिलेल्या आणि सीमंतिनीताई जहागीरदार यांनी संगीतबद्ध केलेल्या नवीन पद्याने कार्यक्रमाची सुरवात झाली. +गटागटात कुटुंब परिचय करून घेताना ती संवादिनीत आल्या पासून.... यावर कुटुंबिय भरभरून बेलले. त्यातून इतर कुटुंबांना आणि काही अंशी त्या कुटुंबालाही संवादिनी मैत्रिण नव्याने कळायला मदत झाली. आपल्याला समजलेली प्रबोधिनी या बद्दलच्या गट चर्चेतून प्रबेधिनी कुटुंबापर्यंत किती पोहोचली आहे हे कळायलाही मदत झाली. मा. महेंद्रभाईंच्या संवादिनी माझ्या नजरेतून या संवादिनीच्या वाटचाली बद्दल़च्या संवादातून संवादिनीचा ज्ञान प्रबोधिनी संघटनेतील प्रवास आणि योगदान स्पष्ट झाले. +या नंतर गेल्या वर्षात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार संवादिनी सदस्यांना कृतिशील संवादिनी पुरस्कार मा . गिरीशराव आणि मा. सुभाषरावांच्या हस्ते देण्यात आले. मान्यवरांचा उपस्थितांशी संवाद होऊन समारोप झाला. +संवादिनी द्विदशकपूर्ती वर्षातला हा तिसरा कार्यक्रम सर्वांच्या सहभागाने अतिशय नेटका असा पार पडला +"" +किडनी प्रत्यारोपणाने शिवप्रियाची नवीन पहाट +किडनी प्रत्यारोपणाने शिवप्रियाची नवीन पहाट +किडणीच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या शिवप्रिया ध्रुवबाळ सावंत हिला किडनी प्रत्यारोपण केल्याने नवीन आयुष्य लाभले आहे. +लोकसत्ता टीम +किडणीच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या शिवप्रिया ध्रुवबाळ सावंत हिला किडनी प्रत्यारोपण केल्याने नवीन आयुष्य लाभले आहे. मूळची बांद्यातील शिवप्रिया सावंत गेली आठ वर्षे किडनीच्या आजाराला तोंड देत होती. तिचे वडील डी. के. सावंत व मातोश्री यांच्या अथक प्रयत्नांमुळे किडनी मॅच होऊन ती प्रत्यारोपण करून या हसऱ्याखेळत्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. +द्वारका कृष्ण पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष डी. के. सावंत मूळचे बांदा गावचे सुपुत्र आहेत. त्यांची मुलगी शिवप्रिया सावंत गेली आठ वर्षे किडनीच्या आजाराने त्रस्त होती. वैद्यकीय सल्ला मिळेल तेथे उपचारासाठी त्यांनी तिला नेले. तिची आई मंत्रालयात नोकरीस आहे. शिवप्रियाच्या आईवडिलांनी मुलीच्या जीवनात आनंद आणण्यासा��ी केलेली धावपळ किडनी प्रत्यारोपणामुळे फळास आली. +मुंबईत आईवडीलभाऊ यांच्यासह शिवप्रिया सावंत राहत होती. सुखीसमाधानी कुटुंबात राहणाऱ्या शिवप्रियाने वाणिज्य शाखेतून विशेष गुणावत्तेसह पदवी संपादन केलेली होती. मुंबई महापालिकेत साठ हजार उमेदवारांतून तिची नोकरीसाठी निवड झाली. ती बीईएसटीत नोकरीस होती. ती कुटुंबात सुखकर व आनंदी राहत होती. शिवप्रियाला नोकरी मिळाल्यानंतर पाचसहा महिन्यांनी अचानक हिमोग्लोबिन कमी होऊ लागले तपासणी करण्यात आल्यावर तिच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचा निष्कर्ष आला. या तरुण मुलीच्या या आजाराने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. या आजाराने गेली आठ वर्षे धावपळ चिंता सुरू होती. आठवडय़ाला तीन वेळा डायलेसीस करण्यात येत होते. +किडनी प्रत्यारोपण करायचे ठरले पण त्यासाठी खूप पैशांची गरज होती. कुटुंब हेलावून गेले होते. आई मंत्रालयात व वडील पर्यटन व्यवसाय सांभाळत मुलीच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी धडपडत होते. तब्बल आठ वर्षे किडनीच्या आजाराने त्रस्त मुलीच्या उपचारासाठी नाचविले पण जिद्द सोडली नव्हती. +किडनी प्रत्यारोपणासाठी नाव नोंदले होते. एके दिवशी जसलोक रुग्णालयातून फोन आला एक किडनी आहे. पण शिवप्रियाचा नंबर पाचवा होता. आईवडिलांसमोर आशेचा किरण उभा राहिला. +सुदैवाने नालासोपारा येथील ४३ वर्षीय व्यक्तीची ती किडनी होती. २२ मार्चला तिला रुग्णालयात उलटय़ा होत असल्याने दाखल केले असता किडनी दान करणाऱ्या या व्यक्तीच्या मेंदूत रक्तस्रावाने ब्रेनडेड असल्याचे उघड झाले. त्याच्या पत्नीने यकृत व दोन किडण्या दान करण्याचा निर्णय घेतला तेव्हा शिवप्रियासह अन्य चार रुग्णांची चाचणी घेतली असता शिवप्रियाशी किडनी मॅच झाली. जसलोकनंतर हिंदुजात शिवप्रियाला दाखल केले. +अवयवदान करणारी व्यक्ती आमच्यासाठी देवदूत आहे. अवयवदानाचे महत्त्व मोठे आहे. प्रत्येकाने अवयवदानाचा निर्णय घेतला पाहिजे असे डी. के. सावंत म्हणाले. हिंदुजा रुग्णालयातील डॉ. सुचेता देसाई यांच्यासह मित्रमंडळींनी मोठी साथ दिली. त्यामुळे आमच्या कुटुंबात पुन्हा आनंद पसरला आहे असे डी. के. सावंत म्हणाले. + + + वाळुशिल्पातून अखंड महाराष्ट्राचा नारा + काँग्रेसचे स्वतंत्र पॅनेल सेनाभाजपराष्ट्रवादी एकत्र + ग्रामपंचायतींचे कोटय़धीश होण्याचे स्वप्न भंगणार +"" +सध्या ��र्व पिक्सेल गॅझेट्समध्ये प्रवेश करण्यायोग्य आहे आपण नुकतेच केले नसलेल्या ऑफ संधीवर आता अद्यतनित करा. +पिक्सेल गॅझेट्सच्या पहिल्या फेरीनंतर नवीन ओएस अँड्रॉइड वन गॅझेटसकडे उतरेल येत्या काही महिन्यांत नवीन उत्पादकांना समाविष्ट करण्यासाठी भिन्न उत्पादक त्यांचे इंटरफेस पुन्हा कमी करतील. + मध्ये काय होत आहे +सुधारणा तीन प्राथमिक वर्गात येतातः इनोव्हेशन सिक्युरिटी अँड प्रायव्हसी आणि डिजिटल वेलबिंग. क्रमिकपणे या हायलाइट्सवरील आमच्या निर्णयाव्यतिरिक्त आमचे संपूर्ण ऑडिट वापरा. +फोल्ड करण्यायोग्य टेलिफोन एकाधिक कार्ये करण्यापासून स्क्रीन प्रगतीपर्यंत अँड्रॉइड फोल्डेबल स्क्रीनवर जे शक्य आहे ते विस्तारित करते. + जी कमी निष्क्रियता आणि द्रुत नेटवर्कचे वचन देणारे स्थानिक पातळीवर मध्ये प्रोत्साहित केले जातील +ऑनगॅझेट शिकणे स्मार्ट कॅप्शन कोणत्याही व्हिडिओसाठी सतत आणि ऑनगॅझेटसाठी शिलालेख बनवते टेलिफोनशिवाय कोणतीही माहिती दिली जात नाही. मधल्या काळात स्मार्ट रिप्लाय आपोआप काय टाइप कराल हे ऑटो प्रपोज करण्याद्वारे वेळ वाचवतो कोणत्याही माहिती अनुप्रयोगात किंवा आपल्या पुढील क्रियाकलाप उदाहरणार्थ एखाद्या स्थानास पुनर्क्रमित करणे नकाशे मध्ये प्राप्त झाले. +कंटाळवाणा विषयः बॅटरी चॅनेलवरील स्क्रीनचा प्रभाव कमी करून मध्ये एक फ्रेमवर्क वाइड डार्क मोड प्रवेशयोग्य असेल. +नवीन इमोटिकॉनः नवीन इमोटिकॉन अँड्रॉइड १० मध्ये उघडले जातील आणि यामध्ये त्वचेची नवीन वाण लैंगिक व्यापक आणि अक्षमतेची रचना समाविष्ट केली जाईल अनियंत्रितपणे एक आळशी ओटर आणि लसूण. +शीर्षस्तरीय सेटिंग्जः आपल्याला सुरक्षा आणि संरक्षित करते ज्यास आपण मध्ये योग्यतेनुसार विचारात घेतो सेटिंग्ज मेनूमध्ये संबंधित निवडी सरळ वरच्या बाजूस ठेवून आपल्याला क्षेत्र माहिती आणि हालचाली नियंत्रणे यासारख्या गोष्टींमध्ये सहज प्रवेश देते. +क्षेत्राच्या माहितीवर कठोर अधिकारः अँड्रॉइड आपण आपला क्षेत्र सामायिक करता तेव्हा अधिक कमांड सादर करतो जेव्हा एखादी अनुप्रयोग जेव्हा आपल्या माहितीचा प्रभावीपणे उपयोग न करता ही माहिती मिळते तेव्हा अनुकूलित अद्यतने ऑफर करते आणि त्याकडे पर्याय असणे आवश्यक आहे की नाही ते निवडण्याची संधी देतो. आपण अनुप्रयोग वापरत असताना हे किं���ा फक्त करा. +द्रुत अद्यतनेः एअर ओव्हर अद्यतने सध्या सुसंगतता सुरक्षा आणि गोपनीयता रीफ्रेशमध्ये भाग असतील जेणेकरून त्यांना द्रुतपणे पोचविण्यात येईल. ते रीफ्रेश करणार्या अॅप्लिकेशन्ससारखे कार्य करतील याचा अर्थ आपल्याला आपला टेलिफोन रीस्टार्ट करावा लागणार नाही. +प्रगत वेलबींग +केंद्र मोडः कोणत्या स्पष्ट अनुप्रयोगांनी आपले लक्ष सर्वात जास्त वळवले आहे ते निवडा आणि आपण फोकस मोडमध्ये असतांना आपल्याला त्रास देण्यापासून ते चौरस न लावता प्रियजनांकडून ट्रान्स न करता महत्त्वपूर्ण संदेशांवर जोर न देता. +पालक नियंत्रण प्रत्येक वर्षी प्रथम टेलिफोन घेण्याचा कालावधी कमी होत आहे म्हणूनच पॅरेंटल नियंत्रणे याव्यतिरिक्त सेटिंग्ज मेनूमधील रक्तस्त्राव काठावर हलविली जात आहेत. आपण कोणत्या अनुप्रयोगांची ओळख करुन दिली आहे हे निवडण्यास सक्षम करून ते केव्हा व कोणत्या प्रमाणात वापरले जातील आणि कोणत्या वेळी आपल्या मुलाने गॅझेट खाली ठेवले पाहिजे +शिवाय गवत दाबा मध्ये आपल्याकडे अनुप्रयोग सेट करण्याचा पर्याय असेल +स्पष्ट बंदी. त्याचबरोबर कारावासातील काही भाग सोडवून आपण उत्तम आचरणांची भरपाई करू शकता बोनस टाईम आपल्याला त्यांना पोत्यावर मारण्यापूर्वी पाच मिनिटे अतिरिक्त संधी देण्याची संधी देते. +एंड्रॉइड साठी काय बनवले नाही +अशा कोणत्याही इव्हेंटमध्ये एक हायलाइट आहे जो आपल्याला मध्ये सापडणार नाही आणि तो म्हणजे बीम एनएफसीवर कार्य करणारी एक सामायिकरण मदत. हे आईस्क्रीम सँडविचमध्ये सादर केले गेले होते आणि त्या क्षणापासून ते ओएसचा एक तुकडा आहे. +अँड्रॉइड मध्ये हे फास्ट शेअरसह समृद्ध केले जाईल जे मूलभूतपणे फायलीज गूगल अनुप्रयोग सारखेच आहे जे आपल्याला जवळच्या प्रदेशातील अन्य क्लायंटसह दस्तऐवज यूआरएल आणि सामग्री बिट सामायिक करण्यास सक्षम करते. + कधी चालू होते +हे या टप्प्यावर आहे! अलिकडच्या वर्षांत शेवटचा स्त्राव ऑगस्टच्या मध्यभागी आला आहे तरीही अर्ध्या महिन्या नंतर सप्टेंबर रोजी दिसून आला. +त्या क्षणी कार्यशील चौकट प्रथम पिक्सेल आणि अँड्रॉइड वन गॅझेटवर जाते जसे बीटा प्रोग्रामचा भाग आहे त्यावेळेस टेलिफोन निर्माते आणि सिस्टम प्रशासकांनी वेगवेगळ्या गॅझेट्सवर थोड्या वेळाने वेग कमी केला आहे. दोन महिने. पिक्सेल आणि एक्सएल पर्यंत आण��� येत्या बद्दल क्रमिकपणे समजून घ्या. +सर्व सद्य सेल फोन अद्यतने मिळवणार नाहीत आणि मागील वर्षामध्ये नियमितपणे डिस्चार्ज केलेले नेते किंवा तसे मोजमाप केले जाते. वर्किंग फ्रेमवर्क फ्रॅक्चर हे अद्याप अँड्रॉइडचे महत्त्वपूर्ण विश्लेषण आहे आणि काही ग्राहक अद्याप अँड्रॉईड वर आहेत त्या खाली रूपरेषा मध्ये स्पष्ट असले पाहिजे .. जिंजरब्रेड अशा प्रकारे काही अँड्रॉइड . पाईवर आहेत जे ते टेबलमध्ये दिसले नाहीत. + काय म्हटले जाईल +नवीन ओएस ऑफर करेल काय ठळकपणे बाजूला क्रमांकावर पाठवण्यासाठी प्रथम क्रमांकावरील महत्त्वपूर्ण चौकशींपैकी एक म्हणजे त्याला काय म्हटले जाईल याची चिंता सतत. +गूगल नियमितपणे त्याच्या कार्यरत फ्रेमवर्कसाठी गोड पदार्थांचे नाव वापरते जे क्रमवार ऑर्डर विनंतीमध्ये डिस्चार्ज केले जातात. आतापर्यंत आम्ही पाहिले + डोनट . + जिंजरब्रेड . + मधोमध . + आईस्क्रीम सँडविच . + जेली बीन . + लॉलीपॉप . + मार्शमॅलो . + नौगट . + पाई . +ते आपल्याला प्रस्तुत करण्यासाठी थोडीशी समस्या प्रस्तुत करते क्यू सह कोणते गोड पदार्थ टाळले जातात +खरं तर ने हे अधिवेशन टाकल्याच्या कारणास्तव असे नाही. फक्त आहे. +"" +शेअर बाजार सावरला सेन्सेक्समध्ये अंशांची तेजी + +मुंबई गेल्या आठवड्यातील मोठ्या घसरणीनंतर आज सोमवार शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या सत्राची सुरुवात तेजीने झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये अंशांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी अंशांनी तेजीत आहे. सेन्सेक्स अंशांनी वधारला असून हजार . पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी हजार . पातळीवर आहे. +क्षेत्रीय पातळीवर सर्वच क्षेत्रात सकारात्मक व्यवहार सुरु आहेत. सार्वजनिक क्षेत्रतील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला एसबीआय मोठा तिमाही तोटा झाला आहे. परिणामी एसबीआयच्या शेअरमध्ये इंट्राडे व्यवहारात दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात टाटा स्टील ओएनजीसी अरबिंदो फार्मा लुपिन आणि टाटा मोटर्सचा शेअर सर्वाधिक तेजीत आहे. तर एचसीएल टेक बीपीसीएल एसबीआय हिंद पेट्रोच्या शेअरमध्ये प्रत्येकी . ते . टक्क्यांची घसरण झाली आहे. +"" +धूपछाव का खेल + +धूपछाव का खेल +ऊन कमी झाल्याने कमाई मंदावली +नागपूर साब दो दिनों से धूपछाव का खेल चल रहा हैं. चिलचिलाती धूप स��� लोगो को थोडी राहत जरुर मिली लेकीन हमारे धंदे पर भी असर हुआ हैं. धूप जादा रही तो धंदा अच्छा होता या भावना फुटपाथवर लिंबूपाण्याचा व्यवसाय करणाऱ्या राकेश पटेलचे. ऊन कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी एक व्यावसायिक मात्र बदलत्या वातावरणाला आर्थिक फटका मानतो. +मूळ रिवाचा मध्य प्रदेश रहिवासी राकेश गेल्या पंधरा वर्षांपासून फुटपाथवर व्यवसाय करतो. यंदा मार्चएप्रिलमध्येच उन्हाचे चटके बसू लागल्याने त्याची चांगली कमाई होऊ लागली होती. मात्र दोन दिवसांपासून कमाईला किंचित ब्रेक लागलाय. ढगाळ वातावरणामुळे ग्राहक कमी झाल्याचे त्याने सांगितले. पण उन्हाची लाट कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असल्याने पुन्हा कमाई वाढेल अशी त्याला अपेक्षा आहे. + दिवसांनंतर पारा प्रथमच अंशांवर +मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीला उन्हाच्या लाटेने घामाघुम झालेल्या नागपूरकरांना गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने चांगलाच दिलासा दिला. दोन दिवसांत जवळपास तीन अंशांनी घसरला. सोमवारी नोंदविण्यात आलेले . अंश सेल्सिअस तापमान गेल्या दिवसांतील सर्वांत कमी ठरले. यापूर्वी मार्चला पारा चाळिशीच्या खाली म्हणजेच . अंशांवर गेला होता. सध्याच उष्णलाटेसाठी अनुकूल वातावरण नसल्यामुळे तापमानात फारसा बदल होणार नसल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. +"" +आणखी एका टीव्ही कपलचे लग्न लांबणीवर मुळे घेतला निर्णय . + +याचदरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत.अशातच मोठे सोहळेही करण्यावरही बंदी आहे. + ऑनलाइन लोकमत +कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व लोक घरात बंद आहेत. लोक आपल्या बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळत आहेत. ते स्वतःला स्वतःच्या घरात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत.अशातच मोठे सोहळेही करण्यावरही बंदी आहे. काहीं सेलिब्रेटींनीही सामाजिक भाण जप लग्नांच्या तारखा पुढे ढकल्या आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपलनेही असाच निर्णय घेतला असून घरातच राहणे पसंत केले आहे. +देवों के देव महादेव या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी बॉयफ्रेंड कुणाल वर्मासोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार होती. मात्र कोरोनामुळे त्या��नी आता सद्यपरिस्थितीत लग्न न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पूजा आणि कुणाल वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी मध्ये साखरपुडा केला होता. काही दिवसांपूर्वी पूजाने आपल्या इन्स्टाग्रामवर लग्नाची घोषणा केली होती. +पूजा आणि कुणालप्रमाणेच बॉलिवूडमध्येही एका कपलने असाच निर्णय घेत लग्न पुढे ढकलले आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल लग्नबंधनात अडकणार होते. मात्र कोरोनाचा वाढता उद्रेक पाहाता काही काळासाठी त्यांनी त्यांचे लग्नही लांबणीवर टाकले आहे. + + पूजा बॅनर्जीरिचा चड्डा +पाहा रिचा चड्डा आणि अली फजलचे रॉमँटिक फोटो लवकरच अडकणार आहेत लग्नबंधनात +रिचा चड्ढा ने स्मिता पाटिल यांना वाहिली श्रद्धांजली वाचा सविस्तर +मृत्यू +"" +. +छत्तीसगडमध्ये १५ नक्षलवाद्यांचा खात्मा + . +छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणांनी १५ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सुरक्षा यंत्रणांच्या नक्षलविरोधी मोहिमेचं हे मोठं यश आहे. +मुख्यमंत्र्यांना माओवाद्यांपासून धोका! + . +मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांना माओवाद्यांपासून धोका असल्याच्या इशाऱ्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसही सतर्क झाले आहेत. +तीन माओवादी ठार +छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यातील जंगलात झालेल्या दोन चकमकींमध्ये तीन माओवादी ठार झाले. बुधवारी रात्रीच्या पहिल्या चकमकीत एक तर गुरुवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. +छत्तीसगड नक्षलवाद्यांचा हल्ला ९ जवान शहीद + . +छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे नऊ जवान शहीद झाले आहेत. आयईडी स्फोटकांच्या साहाय्यानं नक्षलवाद्यांनी आधी भूसुरुंग स्फोट घडवून आणला व नंतर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात १० जवान जखमी झाले असून त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. +३ महिलांसह ११ माओवादी सुकमात शरण +छत्तिसगड १५ माओवादी ठार दोन जवान शहीद + . +छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या तोंडेमरकाच्या जंगलात सुरक्षा दलांनी शनिवारी मोठी मोहीम राबवून पंधरापेक्षा जास्त माओवाद्यांना ठार मारल्याचा दावा शनिवारी छत्तीसगड पोलिसांनी केला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद तर पाच जवान जखमी झाले आहेत. या अभियानाला ऑपरेशन प्रहार असे नाव देण्यात आले होते. +सीआरपीएफची नक्षलवाद्यांना क्लिनचिट + . +छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून सीआरपीएफच्या २५ जवानांचे झालेले हत्याकांड हे या जवानांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन नाही अशी भूमिका सीआरपीएफने माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या एप्रश्नाच्या उत्तरात मांडली आहे. या घटनेबाबतचा चौकशी अहवाल देण्यास नकार देताना सीआरपीएफने हे उत्तर दिले आहे. +छत्तीसगड बस्तरमधील त्या रस्त्याचे बांधकाम अाव्हानात्नक रमण सिंह +अक्षय कुमार सानिया नेहवालला नक्षलवाद्यांकडून धमकी +"" +घरतुर्कीमार्मारा क्षेत्र कोकालीकॅप्टन जंक्शन सुशोभित करते + लेव्हेंट एल्मास्टस कोकाली सामान्य महामार्ग मार्मारा क्षेत्र तुर्की +युजबासीलर प्रतिच्छेदन करतात +रस्ते ओव्हरपास आणि चौराहे असे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लँडस्केपिंगद्वारे या भागात सुशोभित करण्यात कोकाली महानगरपालिका दुर्लक्ष करत नाही. पार्क गार्डन आणि ग्रीन एरिया विभाग ग्रीन रिक्त जागा आणि रंगीत चिप्स बनवून पूर्ण केलेल्या प्रकल्पांना दृष्यदृष्ट्या समृद्ध करते. या संदर्भात कॅक यझबालार जंक्शन येथील पुलाखाली रंगीबेरंगी चिप्स घालण्यास सुरवात केली गेली. +एक्सएनयूएमएक्स जोपर्यंत एक्सएनएमएक्स मेटर +या वर्षाच्या मेमध्ये एक्सएनयूएमएक्स मिलियन एक्सएनयूएमएक्स हजार गोलाकीक किंमत एक लाख हजार प्रतिच्छेदन नागरिकांच्या सेवेसाठी सादर केली गेली. चौकाचौकी उघडल्यानंतर महानगरपालिका वातावरणात काम करत राहते. या कार्यक्षेत्रात जंक्शन पुलाखालील हजार चौरस मीटर क्षेत्रावर रंगीबेरंगी चिप्स तयार केली जात आहेत. +फ्लोअर कव्हर +पाक गार्डन आणि ग्रीन एरिया विभाग विभागाच्या पथकांनी काम सुरू केले ज्या ठिकाणी चिप बनविली जाईल त्या जागेवर मजला कव्हर घातला. कव्हर घातल्यानंतर टीम प्लास्टिकच्या कंसांसह चिपचे आकार प्रकट करतील. मग पृष्ठभागावर बर्याच वेगवेगळ्या रंगाच्या चिप्स घातल्या जातील. काम पूर्ण झाल्याने कॅप्टन जंक्शन रंगीबेरंगी होईल. +कॅप्टिव्ह्स क्रॉसओवर इंटरचेंज रिलीव्ह ट्रान्सिट पॅसेज कोकाली मेट्रोपॉलिटन महानगरपालिकेमुळे जिल्ह्यात राहणाया नागरिकांचे जीवन आणि वाहतूक सुलभ होते. कोकाली याल्वा ��ीएक्सएक्स हायवे पासून किमी दरम्यान गोल्स्क युजबासिलार पुलांची बांधणी केली जात आहे. ब्रिज जंक्शनसह रहदारी लाइट काढण्यात येतील आणि विनाव्यत्यय वाहतूक आणि या क्षेत्राचा रहदारी दोन्ही कमी होईल. या भागात बनवलेले नवीन राज्य हॉस्पिटल गहन वाहतुकीपासून रोखले जाईल. संपूर्ण प्रकल्पासाठी दशलक्ष हजार टीएल खर्च आहे. मिलियन गिअंट प्रकल्प इंटरचेंजच्या स्थापनेच्या सुरूवातीस नवीन राज्य रुग्णालयाची वाहतूक घनता कमी केली जाईल आणि डीएक्सएमएक्समध्ये ट्रांझिट पास पास होईल. +गोल्कक युजबास्इलर ब्रिज इंटरचेंजचे बांधकाम कोकाली मेट्रोपॉलिटन महानगरपालिकेने शहरातील रहदारीस मुक्त करण्यासाठी घनदाट घुसखोरांसह घनतेचे मुद्दे निर्विवाद केले आहेत. ट्रॅफिक लाइट्समुळे व्यत्यय आणलेली चौरस एक एक करून व्यवस्था करून सुव्यवस्थित आहेत. रस्त्याच्या कडेला वाहतूक दिशांचे लापता होणे वाहतूक छेदते. मुख्य मार्गांवर ब्रिज आणि सुरंग चक्रीकरण शहराच्या रहदारी भार कमी करते. खोदकाम आणि कल्व्हर्ट काम परिवहन विभाग गोल्कुक युजबास्लरच्या जंक्शनवर एक रस्ता चालवत आहे. जंक्शननंतर सेल्चुरियन जंक्शन डगममिन्डेरे आणि गोलकुक गोलक्यमधील तिसरे चौथे मार्ग असतील. प्रकल्पामध्ये जे खोदकाम काम चालू ठेवते छेदनबिंदू अंतर्गत चॅनेलसाठी ठोस कल्व्हर्ट अनुप्रयोग तयार केला जातो. रस्ता ... +ब्रिज लेग ऑफ गॉल्कक कॅप्टन जंक्शन कोकालेई मेट्रोपॉलिटन महानगरपालिकेने शहरातील मुख्य धमन्या तयार करण्यासाठी महत्वाच्या प्रकल्पांची निर्मिती केली आहे. या संधीमध्ये नवीन छेदनबिंदू कार्य डी आणि मध्ये केले जातात आणि रस्ते पारगमन केले जातात. डी मेट्रोपॉलिटन नगरपालिकेचे परिवहन विभाग गोल्कक युजबास्इलर क्षेत्रामध्ये कार्यरत पुलाच्या छेदनबिंदूचा अर्ज. अभ्यासाद्वारे या क्षेत्रातील रहदारी रोख काढल्या जातील आणि रहदारी निरंतर चालू राहील. गिल तयार झाला आहे प्रकल्पाच्या सुरू असलेल्या विरोधात पुलाचे पाऊल काम सुरू झाले. कंक्रीटच्या पायावर पायही लोखंडी बुनाईचे कामदेखील केले जातात. घुसखोरीखाली घुसखोर काम चालू आहे. याव्यतिरिक्त पश्चिम फूट उर्वरित तुकडे +क्षमता इंटरचेंज वेळ आणि इंधन वाचवा कोकाली मेट्रोपॉलिटन महानगरपालिकेला शहरातील मुख्य धमन्यांची निर्मिती करायची आहे जे महत्वाचे प्रकल्प ���मजतात. डीएक्सएक्स आणि डीएक्सएमएक्सए ट्रांझिट रस्तेमध्ये नवीन छेदनबिंदू काम केले जात आहे. या संधी अंतर्गत मेट्रोपॉलिटन नगरपालिकेच्या परिवहन विभागाने गोल्कुक युजबास्लर क्षेत्रातील ब्रिज चतुर्भुजांच्या अर्जाची जाणीव केली. अभ्यासाद्वारे या क्षेत्रातील रहदारी रोख काढल्या जातील आणि रहदारी निरंतर चालू राहील. प्रकल्पाचा भाग म्हणून अजूनपर्यंत पुल खांबाचे बांधकाम चालू असताना पुल खांब पूर्ण होत आहे. गिलक्यूमध्ये गिलचे कार्य पूर्ण झाले. युजबासिलारचे बांधकाम कार्य जे चौरस असेल सावकाशपणे चालू राहील. रहदारी प्रवाह पारगमन होईल आणि वेळ आणि इंधन वाचवेल ... +ब्रिज लेग ऑफ गॉल्कक कॅप्शन जंक्शन पूर्ण कोकालेई मेट्रोपॉलिटन महानगरपालिकेने शहरातील मुख्य धमन्या तयार करण्यासाठी महत्वाच्या प्रकल्पांची निर्मिती केली आहे. या संधीमध्ये नवीन छेदनबिंदू कार्य डी आणि मध्ये केले जातात आणि रस्ते पारगमन केले जातात. डी मेट्रोपॉलिटन नगरपालिकेचे परिवहन विभाग गोल्कक युजबास्इलर क्षेत्रामध्ये कार्यरत पुलाच्या छेदनबिंदूचा अर्ज. अभ्यासाद्वारे या क्षेत्रातील रहदारी रोख काढल्या जातील आणि रहदारी निरंतर चालू राहील. जेव्हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा वाहनांनी बनविलेल्या वाहतूक घनतेमुळे दुर्गम वाहतूक होईल. बीम्स लागू होणार आहेत चालू असलेल्या प्रकल्पात पुलाचे चरण पूर्ण झाले. छेदनबिंदूखाली कल्व्हरचे काम पूर्ण झाले. पुलाच्या पश्चिमेकडे ... +कॅप्टिव्ह्स क्रॉसओवर इंटरचेंज रिलीव्ह ट्रान्सिट पॅसेज +गोल्कक युजबास्इलर ब्रिज इंटरचेंजचे बांधकाम +ब्रिज लेग ऑफ गॉल्कक कॅप्टन जंक्शन +ब्रिज लेग ऑफ गॉल्कक कॅप्शन जंक्शन पूर्ण +गोलकुक युजबासिलार जंक्शनचे बीम +कोसोळू जंक्शन येथे फ्लोटिंग कंक्रीट +कॅप्टिव्ह ब्रिज इंटरचेंज +"" +जवानांच्या आणि पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी खास म्युझिकल फाउंटन शो +संगीतावर ताल धरणारी हजारो रंगीबेरंगी कारंजी... जवान आणि कुटुंबीयांसाठी मुंबईत रंगारंग सोहळा +मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या वतीने खास भारतीय सैन्यदलासाठी पोलीसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये म्युझिकल फाउंटन शो आयोजित करण्यात आला. + +मुंबई मार्च हजारो कारंजी संगीताच्या तालावर फेर धरताहेत चकचकीत पार्श्वभूमीवर सुरू असलेली संगीतमय लखलख अला रंगारंग सोहळा मुंबईत मंगळवारी संध्याकाळी रंगला. हा म्युझिकल फाउंटनचा खास शो सैन्यदलातील जवान पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खास आयोजित करण्यात आला होता. रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या वतीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये म्युझिकल फाउंटन शो नुकताच सुरू करण्यात आला. याच्या उद्घाटनाचा हा खास शो भारतीय सैन्यदलासाठी पोलीसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आला. +मंगळवारी मार्च संध्याकाळी हा खास उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये गेल्याच आठवड्यात धीरुभाई अंबानी स्केअरचं उद्घाटन झालं. तिथेच हा म्युझिकल फाउंटन शो होत आहे. +नीता अंबानी या सोहळ्याच्या उद्घाटनावेळी सैन्यदलाचे जवान आणि कुटुंबीयांचं स्वागत करताना सांगितलं की आज कोटी भारतीयांच्या मनात तुमच्याविषयी प्रचंड आदराची भावना आहे. तुम्ही काल आमच्या रक्षणाला होतात म्हणून आम्ही आज इथे आहोत. तुम्ही तिथे उद्याही असणार आहात आणि कायम आमचं रक्षण करणार आहात. आम्हा सर्व भारतवासीयांची सुरक्षा तुमच्या हाती देऊन आम्ही सुखाने जगत आहोत. तुम्ही आम्हा सगळ्यांच्या परिवाराचा एक भाग आहात. +हा संपूर्ण कार्यक्रम सुरक्षा जवानांना समर्पित करण्यात आला होता. +या रंगारंग सोहळ्याची क्षणचित्रं... +यापूर्वी मुकेश अंबानी यांनी मुंबईत तैनात असलेल्या तब्बल हजार पोलिस कर्मचाऱ्यांना मुलाच्या लग्नानिमित्त मिठाई पाठवली होती. गेल्या बुधवारी अंबानी आणि मेहता कुटुंबियांनी मुलांना जेवण दिले होते. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अन्न सेवा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर अंबानी कुटुंबीयांनी धीरुभाई अंबानी स्केअरचे उद्घाटन केलं होतं. या कार्यक्रमातही मुलांनी म्युझिकल फाऊंटनचा आनंद घेतला होता. +"" +प्रागितिहास +स्तोनहेञ्ज इंग्ल्यान्द नवपाषाण मनुतयेसं करिब ४५०० निसें ४००० दँ न्ह्यः दयेकूगु संरचना +परापूर्व वा प्रागितिहास धाःगु ऐतिहासिक दस्ताबेजस्वया न्ह्यः वा च्वयेगु व्यवस्था स्वया न्ह्यःया ऐतिहासिक काल ख थ्व कालखण्ड मानव इतिहास लिपिबद्ध जुइ स्वया न्ह्यःया कालखण्ड ख १ वृहदरुपय् थ्व कालखण्डय् मनुनं च्वये सयेस्वया न्ह्यःया सकल आविष्कार व लुइकूगु ज्ञान ला पुरातत्त्वविद पल तर्नाल नं दक्षिण फ्रान्सया गुफाय् लूइकूगु खँ वर्णन यायेत खँग्वः २ छ्यलादिल३ थ्व कथं इतिहासपूर्व वा प्रागितिहासिक खँग्वःया अर्थ दूगु खँग्वः दकलय् न्ह्यः फ्रान्सय् १८३०या दशकय् छुत लिपा अंग्रेजीइ पुरातत्त्वविद देनिल विल्सन जुं सन् १८५१स थ्व खँग्वःयात धका छ्यलादिल४५ +थुकिया हे अर्थ वयेक लिपा प्रागितिहास वा परापूर्व काल धइगु खँग्वः नेपालभाषाय् छ्य्लाहल +थ्व कालय् मानवइतिहासया यक्व महत्वपूर्ण घटना जुल गुकिलि च्वापुयुग मनुतयेगु अफ्रिकां पिहांवना मेमेगु थासय् विस्तार भाषाया विकास मि च्याकिगु व मिइ नियन्त्रण बुंज्याया आविष्कार खिचा व मेमेगु पशुतयेत लहिनिगु आदि ला थन्यागु झाकातयेगु चिं जक्क लु गथे कि ल्वहं छ्येला दयेकातःगु प्राचीन ज्याभः न्हापाया मनूतयेगु अवशेष व गुफा आदि थासय् दयेकातःगु कला +इतिहासकारतसें प्रागितिहासयात यक्व श्रेणीइ बायातःगु दु छगू थन्यागु विभाजन प्रणालीइ स्वंगु युग वियातःगु दु +ल्वहं युग ल्वहंया ज्याभः व ल्वाभः दय्कूगु युग +कँय् युग कँय्या ज्याभः व ल्वाभः दय्कूगु युग +न युग नया ज्याभः व ल्वाभः दय्कूगु युग +प्रागितिहासिक कालय् मनुया वातावरण आःस्वया सिक्क पा मनुत चिचि धंगु क़बीलाय् च्वनिगु या व इमिसं जंगली पशुत नाप ल्वाना शिकारीया जीवन हनाच्वन हलिमया आपालं थाय् थःगु प्राकृतिक स्थितिइ दयाच्वन६ आ लोप जुइ धूंकुगु यक्व जनावर अबिलय् दयाच्वन ७ हलिमया यक्व थासय् आ लोप जुइधुंकुगु मनु थें न्यापिं प्राणीत दयाच्वन दसु युरोप व मध्य एशियाय् नियान्दर मनू दयाच्वन +लिधंसासम्पादन +"" +डावीकडे विशाल पोखरकर डॉ. आरजू तांबोळी उजवीकडे आरजूच्या कुटुंबीयांना मानपत्र देताना प्रा. विलास वाघ आणि उषा वाघ +रोशनख्याल तरुण आरजू तांबोळी विशाल पोखरकर +पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये मी आरजूला भेटायला गेले. निळी जीन्स आणि एक प्रिंटेड टॉप घातलेली तिशीतली सडपातळ मुलगी माझ्यासमोर उभी राहिली. अगदी साधं व्यक्तिमत्त्व पण तिच्याशी बोलताना तिच्या विचारांची बैठक तत्त्वनिष्ठता आणि स्वभावातील बंडखोरी हळूहळू जाणवायला लागली. खरं तर बंडखोरी हा आरजूच्या जगण्याचाच भाग झालाय हे लक्षात येऊ लागलं. +घरच्यांचा विरोध पत्करून प्रथम तिनं बीएएमएस केलं. कसाबसा विरोध मावळतोय तर परीक्षा हो���ाच घरात सांगून टाकलं परवापासून मी युपीएससीच्या परीक्षेच्या तयारीला लागणार आहे. त्यासाठी पुण्याला जाणार आहे. कुटुंबियांसाठी हा नवा बॉम्ब होता. याबाबतीत तिची मनमानी ऐकली जाणार नसल्याचं आईनं जाहीर केलं. फार हौस असेल तर करावं स्वतच्या हिंमतीवर म्हणून सांगितलं. मग तिनंही सरळ बॅग उचलली आणि सांगलीतील तिचं आटपाडी गाव सोडून पुण्याची वाट धरली. कुटुंबियांनी मुलगी वठणीवर यावी यासाठी संपर्क तोडून आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्नही केला पण ती बधली नाही. नोकरी करत अभ्यासाला लागली आणि विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली. मुंबईत आज ती विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करत आहे. +तरी तिच्या वाटेतले काटे संपले नव्हते. धार्मिक विद्वेष पसरवण्याच्या सध्याच्या काळात आरजूनं सहजीवनासाठी एका हिंदू मित्राची निवड केली. पळून किंवा लपून नव्हे तर रीतसर आंतररधर्मीय विवाहाची घोषणाच केली तिनं. मग काय इस्लामिक जमातींचा कडवा विरोध होऊ लागला. कुटुंबियांना निरनिराळ्या धमक्या येऊ लागल्या. पण या साऱ्याला पुरून उरत तिनं समाजसाक्षीनं कुटुंबियांच्या उपस्थितीतच लग्न केलं. +आरजूला म्हटलं भारीच मनमानी केलीस की. तर त्यावर ती चटकन म्हणाली कुटुंबात काही अडचण असेल आर्थिक तडजोड करायची असेल तर ते मी शांतपणे समजून घेऊ शकते. त्याप्रमाणे अॅडजस्टही करेल पण माझ्या तत्त्वात मूल्यात काही आडकाठी येणार असतील तर मी अजिबात ऐकत नाही. मग त्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी असते. जोखीम आणि त्याची जबाबदारी पेलण्याची मी जर क्षमता ठेवत असेल तर अन्य कुणी मी कसं जगावं वागावं हे सांगण्याचं कारणच उरत नाही. अर्थात यासाठी तुम्हाला तुमच्या क्षमता आणि आर्थिक स्वावलंबन हे दोन्ही सिद्ध करावं लागतं. +आरजू लहानपणापासूनच अशी रोखठोक मतांची. लहानपणापासूनच तिला वाचनाची भरपूर आवड. त्यामुळे निरनिराळ्या पुस्तकांतून वाचनातून तिची मतप्रक्रिया तयार होत गेली. आरजू तशी मूळची सांगली जिल्ह्यातील आटपाडी या छोट्याशा गावातील. तीन बहिणी एक भाऊ व आईवडील असं तिचं कुटुंब. वडिलांची छोटीशी शेती तर आई तहसील कार्यालयात नोकरीला. पण तिच्या आईकडच्या आजोबांनी मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिलं होतं. संघर्ष करत त्यांनी त्यांच्या मुलींना शिकवलं होतं. त्यामुळेच तिच्या आईलाही मुलींनी श���कावं असं वाटतं होतं. त्यामुळे घरात बऱ्यापैकी शिक्षणाला पूरक वातावरण होतं. +आरजूनं बारावीनंतर बीएएमएस करायचं ठरवलं. डॉक्टर होऊन गरिब रुग्णांची मदत करायचं असं भाबड्या वयातलं स्वप्न तिला खुणावत होतं. मात्र घरातल्यांच्या मनात वेगळंच होतं. तिथं तिला पहिला विरोध झाला. आरजूला बारावीत चांगले गुण आहेत तर तिनं बी. एसस्सी करावं असं कुटुंबियांच मत पडलं. शिवाय बीएएमएस वगैरे शिकून कुठं त्या तोडीचं स्थळ शोधत फिरायचं हाही प्रश्न होताच. त्यातून मध्यममार्ग म्हणजे तिनंच आपली सरळरेषेतील एक वाट निवडावी. फार शिकू नये. सर्वांत प्रथम आरजूला हा मुद्दाच खटकला. तिला तिच्या मेरिटवर सांगलीतच बीएएमएस कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता किंबहुना मिळाला होता. असं असतानाही भविष्यातील नुसत्या अंदाजावरून वर्तमानातील प्रवेशाची संधी का नाकारायची हेच तिला कळत नव्हतं. तिनं आपण बीएएमएसच करणार असल्याचं घोषित केलं. आरजूचा प्रवेश मेरिटनं झाला तरीही खाजगी संस्थेत झाला होता. त्यामुळे तेथील फीचा प्रश्न उपस्थित करत कुटुंबियांनी पुन्हा हात वर केले. पण यावरही आरजूनं एज्युकेशन लोनचा उपाय शोधला. आरजूच्या या हट्टापुढं शेवटी तिच्या आईवडिलांनी हात टेकले आणि एज्युकेशन लोन वगैरेचे सोपस्कार पार करत तिचा सांगलीतील अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित केला. +घर सोडून हॉस्टेलमध्ये राहण्याचा हा काळ तिला तिच्या एकूण जाणीवा वाढवण्यासाठी महत्त्वाचा वाटतो. याविषयी आरजू सांगते आपले निर्णय घेणं वेगवेगळ्या गोष्टीत अॅडजस्ट करणं या गोष्टी तर शिकता आल्याच पण याच काळात माझ्या लक्षात आलं की रुग्णांना मदत करणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. पैशांअभावी लोक मरून जायचे नातेवाईक हतबल व्हायचे मोठमोठ्या आजारांसाठी तर लोक त्यांची संपत्ती जमीन जुमलेसुद्धा पणाला लावायचे. हे सगळं अस्वस्थ करणारं होतं. अनेकदा गरिबांसाठी काही योजना असतात सुविधा मदत असते पण त्याही त्यांना ठाऊक नसतात. या सगळ्याचा परिणाम माझ्या मानसिकतेवर होऊ लागला. आपणही अशाच तकलादू गोष्टीचा भाग व्हायचं का उद्या आपल्यासाठी लोकांचं जगणंमरणं हा रूटीनचा भाग होणार का असे प्रश्न त्रास देऊ लागले. लोकांना मोफत औषधं पुरवण्याला मला एकटीला किती मर्यादा असू शकतात या जाणीवेनं खरंतर खडबडून जागंच केलं. अशा लोकांसाठीच्या धोरणनिश्चितीचा भाग होणं जास्त महत्त्वाचं वाटू लागलं. मग बीएएमएसच्या पहिल्याच वर्षी ठरवलं की पुढं नागरी सेवेमध्ये जायचं. +खरं तर आरजूनं असं ठरवल्यानंतरही तिला पुढची दिशा माहीत नव्हती. सांगली शहरात ती युपीएससी करणारं कोणी भेटतंय का हे शोधत होती. शेवटी तिला तिच्या मैत्रिणीचा एक शेजारी जो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता त्याची माहिती मिळाली. त्याच्याकडून मूलभूत माहिती मिळवून तिनं काही पुस्तकं चाळायला सुरुवात केली. आरजूचं पहिल्यापासूनच अभ्यासाच्या पुस्तकांपलीकडचं भरपूर वाचन होतं. यातून तिनं मराठी व इतिहास हा विषय घ्यायचं ठरवलं. याच सुमारास तिला स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्रवीण चव्हाणांविषयी माहिती झाली. अन ही मुलगी बीएएमएसच्या शेवटचा पेपर झाल्यानंतर त्याच रात्री पुण्यासाठी निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी तिला विचारलं तुझं ठरलंय ना तुला यातच पुढं जायचं मग सोमवारपासून ये. +तो शुक्रवारचा दिवस होता. त्यांनी असं एकदम तडकाफडकी सांगितल्यानं आरजूला कळेचना. अद्याप तिनं घरात याविषयी काहीही सांगितलं नव्हतं. सारं तिच्या मनातच होतं. आणि त्याविषयी घरात काहीही कल्पना न देता ती थेट कॉलेजच्या हॉस्टेवरूनच पुण्याला आली होती. त्यांचं काय मत पडेल याची तिला काही कल्पना नव्हती. शेवटी घरी जाऊन तिनं तिचा हा निर्णय सांगितला. अर्थातच पुन्हा प्रचंड विरोध झाला. चांगलं डॉक्टरीचं शिक्षण पूर्ण झालेलं असताना हे नवं कसलं खुळ म्हणत आईनं प्रचंड विरोध केला. ते तसं बरोबरही होतं. मुलगी दिशाहीन भरटकतेय अशी त्या माऊलीच्या मनात भीती होती. दोन दिवस घरभर नुसतीच घुसमट. पण ती बधत नाही म्हटल्यावर त्यांनी तिला पुढची काहीही मदत केली जाणार नसल्याचं सांगून टाकलं. आरजूनंही तातडीनं गाव सोडलं आणि ती सरळ सामान घेऊन पुण्याला आली. दरम्यान तिची राहण्याची सोयही झाली. +अवांतर वाचनानं विचारांची थोडीबहुत बैठक तयार झालेल्या आरजूला इथं निरनिराळ्या चळवळी त्यांचे कार्यक्रम यांनी भुरळ घातली. चळवळींमध्ये सक्रिय काम करणाऱ्या मित्रमैत्रिणींनी तिला समाज प्रश्न यांकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन दिला. अभ्यासाबरोबरच नव्या मोकळ्या आकाशानं तिची समज अधिकाधिक प्रगल्भ होऊ लागली. मुस्लिम सत्यशोधक मं��ळाच्या कार्यक्रमांमध्ये ती हिरिरीनं सहभागी होऊ लागली. शक्य तितक्या प्रमाणात सामाजिक कार्याशी जोडून घेऊ लागली. एकीकडे ती ज्ञानाच्या समजेच्या अंगानं समृद्ध होत होती तर दुसरीकडं तिची काही प्रमाणात मानसिक घुसमटही सुरू होती. +तिचे आईवडील तिच्या पुण्यात येण्यावरून इतके रागावले होते की त्यांनी अक्षरक्ष संपर्क तोडला होता. क्वचित बहिणी फोन करून चौकशी करत. मात्र आईवडिलांनी पूर्णपणे बोलणं टाकलं होतं. आर्थिक कोंडी केल्यामुळे तरी मुलगी परत येईल डॉक्टरच्या प्रॅक्टिसला सुरुवात करेल असं त्यांना वाटत होतं. मात्र आरजू आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिला मिळालेल्या स्कॉलरशीपमधून तिचं काही महिने भागले. मात्र पुढची सोय करणंही आवश्यक होतं. युपीएससीच्या अभ्यासासाठी दिवसरात्रीचा वेळ कमी पडत असताना नोकरी करणं अवघड होतं. पण पर्याय नव्हता. शेवटी तिनं संजीवन हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीची नोकरी स्वीकारली. शिवाय ती युपीएससीवरून एमपीएससीकडं वळू असा विचार करू लागली. दिवसा क्लास आणि अभ्यास व रात्री नोकरी या प्रकारानं तिच्या अभ्यासावर परिणाम झाल्याचं आरजू कबूल करते. +ती म्हणते कुटंबियांचा मानसिक आधार नसणं ही कोणाही माणसाला दुबळी करणारी अवस्था. तो काळ अतिशय मानसिक त्रासाचा होता. घरातले बोलत नाहीत रागावलेत याचा नाही म्हटलं तरी त्रास होत होता. पण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी त्यांचा अबोलाही सहन करण्याची गरज होती. दुसरीकडं कमवणं गरजेचं होतं. याचा परिणाम अभ्यासावर होऊ लागला. यातून मध्यममार्ग म्हणून एमपीएससीची परीक्षा देऊ असा विचार सुरू केला. तब्बल नऊ महिने कुटुंबातील कोणीही आपुलकीनं चौकशी करत नव्हतं. जगानं पाठ फिरवली तरी आपल्यासोबत आपल्या घरातले आहेत म्हटलं की उत्साहानं सगळ्या विरोधाकडे दुर्लक्ष करता येतं पण घरातलेच सोबत नव्हते. आठनऊ महिन्यांनी आईवडिलांच्या लक्षात आलं की ही मुलगी ऐकणार नाही. तिचंच खरं करणार. तेव्हा रागावून उपयोग नाही म्हणत त्यांनी पुन्हा माझं बोट धरलं आणि एका घाणेरड्या मानसिक त्रासातून मी बाहेर पडले. +दरम्यान विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा निघाल्या. पहिल्याच प्रयत्नात मी परीक्षा पास झाले आणि मग उरलासुरला रागही निवळून गेला. त्यानंतर उलट घरातल्यांचं कौतुक व्हायला लागलं. त्यांचा गावात सत्कार झाला. नातेवाईकांनाह��� कौतुक वाटू लागलं. +नोव्हेंबर २०१३पासून आरजू मुंबईत विक्रीकर निरीक्षक म्हणू काम करत आहे. कामाकडेही तिचा पाहण्याचा दृष्टिकोन असा की शासन महसुलीच्या रक्कमेतून निरनिराळ्या योजना राबवतात. त्यामुळे अधिकाधिक महसूल गोळा कसा करता येईल महसूल बुडवणाऱ्यांकडून तो कसा वसूल करता येईल याच्या ती प्रयत्नात असते. शासकीय नोकरी मिळाली आता मस्त राहू असा तिचा स्वभावच नाही. +आता आरजूचं क्लास वन अधिकारी बनण्याचं लक्ष्य आहे. प्रत्यक्ष शासकीय नोकरीला लागल्यावर तिनं मुस्लिम समाजातील किती तरुण आहेत याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला पण फारशी चांगली परिस्थिती नसल्याचं तिच्या लक्षात आलं. आयएएस अधिकाऱ्यांमध्ये आजपर्यंत एकही मुस्लिम मुलगी नाही ही गोष्ट भयंकर असल्याचं आरजू सांगते. निरनिराळ्या योजना जाहीर होतात. तेव्हा मुस्लिमांच्या उन्नतीला पूरक काही नाही म्हणून समाज आरडाओरडा करताना दिसतो पण मग धोरण बनवण्यात कुठं आहे तुमचा प्रतिनिधी असा सवाल ती करते. जर तुमच्या गरजा सांगणारा कोणी धोरणनिश्चितीच्या प्रक्रियेतच नसेल तर कसं कळणार काय हवंय या समाजाला मुस्लिम नेते आहेत. फार तर ते घोषणा करतात मात्र प्रत्यक्ष धोरण बनवणारे त्यांच्या हाताखालची माणसं अधिकारी कोण असतात ते जर मुस्लिम नसतील तर त्यांना मुस्लिम समाजाची नेमकी नस कशी कळणार यासाठी आज तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे वळणं गरजेचं आहे. आरजूचा अभ्यासही अद्याप सुरू आहे. एमपीएससीच्या परीक्षेतून क्लास वन अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन ती अजूनही अभ्यासात मग्न आहे. +दरम्यान याच प्रवासात तिला तिच्या आयुष्याचा जोडीदारही लाभला विशाल पोखरकर. विशाल पत्रकार आहे. पुण्याच्या एका दैनिकात तो काम करतो. पुण्यात वेगवेगळ्या वैचारिक कार्यक्रमांना विशालचीही हजेरी असायची. त्यांच्या एका कॉमन मित्राकरवी दोघांची ओळख झाली. हळूहळू मैत्री. दोघांचा स्वभाव विचार करण्याच्या पद्धती एकमेकांना पूरक आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी एकमेकांचा धर्म आणि इतर गोष्टींचा सारासार विचार केला. जगायला धर्म लागेल का कितपत लागेल संस्कार म्हणजे चांगलं जगण्याची चौकट. ती तर आहे आपल्याकडे बाकी कर्मकांडांची गरज नाही अशा सगळ्यावर त्यांचं एकमत झालं. अन शेवटी त्यांनी एकमेकांना जोडीदार म्हणून निवडायचं ठरवलं. अर्थात हे सोप्प नव्हतं. कारण ��डचण होती ती कुटुंबियांच्या मानसिकतेची. धर्माचा मुद्दा उपस्थित करत दोघांचे घरचे विरोध करणार ही गोष्ट ते जाणून होते. असं असलं तरी आरजूनं विशालला सांगून ठेवलं होतं की कितीही विरोध झाला तरी मी पळून जाऊन लग्न नाही करणार. पोलिस सुरक्षा घेऊ पण पळून नाही. +असं का असं विचारल्यावर आरजूनं खूप छान उत्तर दिलं पळून जाण्यानं उगीच टीपिकल मुलीलाच दोषी देण्याच्या गोष्टीपेक्षाही शिक्षणावर त्याचं खापर फुटतं याचा मला राग येतो. मुलगी दोषी का तर तिचं शिक्षण. मग शिक्षण देणारे कोण तर आईबाप. यातून एकूणच चुकीचा संदेश जातो. इतर मुलींकडंही मग तसंच संशयानं पाहून पाळत ठेवण्याची भानगड घडू लागते. शिवाय विनाकारण आईवडिलांपुढे तणावाची परिस्थिती निर्माण होते. हे सगळं टाळायचं असं ठरवून टाकलं होतं. विशालचंही म्हणणं होतं की कुटुंबियांना पटवून देऊनच लग्न करायचं. मुलंमुली आपली मतं आपले विचार ठामपणे कुटुंबियांपर्यंत पोहचवण्यात असमर्थ ठरत असल्यानं विरोध मग लपवाछपवी त्यातून ताणतणाव वाढत जातो. आंतरधर्मीय लग्न ही छोटी गोष्ट नाही. कुटुंबियांच्या उपस्थितीमुळे एक चांगली भावना समाजात रूजायला मदत होते मात्र पळून किंवा विरोध पत्करून लग्न केल्यानं त्यातील सगळाच परिणाम संपतो. लोकांसाठी ते एक लफडं किंवा चर्चेचा विषय ठरतं. हे सगळं टाळायचं होतं. +घरी सांगितल्यावर त्यांनी कडाडून विरोध केला असेल असं विचारल्यावर आरजू अगदी सहज म्हणाली खरं तर विशेष नाही केला. आर्थिक स्वावलंबन स्वत निर्माण केलेली एक ओळख या गोष्टीचा त्यांच्यावर दबाव असेल कदाचित. त्यांनी विरोध करून पाहिला पण त्यांनाही कुठेतरी ठाऊक होतं की याला विशेष अर्थ नाही. त्यांना हे मी पक्कं सांगितलं होतं की मला माझ्या जडणघडणीला साजेसा मुलगाच जोडीदार म्हणून हवा. तसंच विशालच्याही घरी झालं. मला वाटतं बहुदा तिथंही माझं अधिकारी असणं आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं या गोष्टींचा दबाव त्यांच्यावरही आला. अनेकदा मुलगी जर मुलापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल तर त्यावर वार करणं कुटुंबियांना सोप्प असतं. पण जर मुलीनं स्वतला सर्वदृष्ट्या सिद्ध केलं तर त्यांच्यापुढचा विरोधाचा मुद्दा गळून जातो. +शेवटी विशाल आणि आरजूच्या घरच्यांनी हिरवा सिग्नल दिला. मात्र त्यांच्या लग्नाची पत्रिका व्हॉटसअॅपवरून व्हायरल होताच तिच्या कुटुंब��यावर दबाव आणण्याचे खूप प्रयत्न झाले. निरनिराळ्या इस्लामिक जमातींकडून विरोध होऊ लागला. घरातल्यांना धमक्यांचे फोन येऊ लागले. आरजूलाही एकदोन फोन आले. नातेवाईकांकरवी दबाव आणण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे तिचे वडील लग्नालाच आले नाहीत. सुरुवातीला लग्नास येण्यास उत्सुक असलेल्या इतरही आप्तेष्टांनी माघार घेतली. हे सगळं दुर्लक्ष करत भीड न बाळगत पुढं जाण्याची दोघांनीही तयारी केली. लग्नाच्या आधीचे चार दिवस अगदीच त्यांच्यासाठी तणावाचे राहिले. धमक्यांपेक्षा कोणाला इजा होऊ नये याची जास्त काळजी त्यांना वाटत होती. यासंदर्भात त्यांनी पोलिस स्टेशनला अर्ज देऊन ठेवला. काही पोलिस साध्या वेशात लग्नात उपस्थित राहिले. अन् त्यांच्या सुदैवानं कोणताही गैरप्रकार न होता त्यांचं नोंदणी पद्धतीनं विवाह झाला. +सध्या समाजसाक्षर असलेल्या मित्रासोबत सहजीवन करिअर आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग अशा तिहेरी टप्प्यांवर आरजू जगत आहे. सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम मुलींना शिक्षण मिळायला हवं अशी तिची भावना आहे. यासाठी समविचारी मुस्लिम तरुणींना एकत्रित करून काम करण्याचा तिचा मानस आहे. ती म्हणते शिकलेल्या पुढे जाणाऱ्या इतर मुस्लिम मुलींना पाहून नुसतं मुस्लिम समाजानं त्यांची वाहवा किंवा त्यांच्या कुटुंबियांची पाठ थोपटण्याचे दिवस संपलेत. प्रत्यक्ष स्वतच्या मुलींना शिकवण्याचे आणि करिअर करू देण्याचे दिवस आहेत. त्यासाठी प्रगतशील विचारांच्या मुस्लिम मुलींना सोबत घेऊन काम करता येईल का असा एक विचार सुरू आहे. + +धाडस नावाची चीज बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात असते हे आरजु ने सिद्ध करून दाखवले आहे प्रवाहाविरुद्ध पोहताना आपल्या शरीराभोवती समाजानं टांगलेली परंपरेची लख्तरे प्रवाबरोबरच वाहून जातात मग इथं निर्वस्त्र झालो तरी कोणतीही लाज नसते तर इथं असतात तावून सुलाखून निघालेली तळपती नग्न सत्य शरीरे जी बघवत नाहीत समाजातल्या डोळ्यांना कारण ती जळजळीत अंजन असतात त्या समाजासाठी जो अजूनही या सत्याचा स्विकार करायला मागेपुढे पाहतोय. हिनाकौसर खान यांना साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक माणगाव येथे ऐकलंय इथेही अशाच एका मातृत्वाच्या मूर्तीचा म्हणजेच गौरी ताई यांच्यासोबत चर्चा करताना बारकावे टिपणे हे खान मॅडम यांचं वैशिष्ट्य राहिलं आहे. अप्रतिम लेख ���णि अत्यंत प्रेरणादायी विनायक साळुंखे सांगलीकोल्हापूर ... +आशा गोष्टी समाजात खरच एक सकारात्मक बदल घडवून आणू शकतात... +भारतात सध्या या भाजपाच्या भीतीच्या राजकारणाला साथ मिळतेय ती इथल्या अनेक माध्यमांची. भीतीचे राजकारण हेच मुळात माध्यमांच्या साथीवर अवलंबून असते. हिटलरला गोबेल्स हवा होता डोनाल्ड ट्रम्पला एक फॉक्स न्यूज चॅनेल सोबत असावे लागते नरेंद्र मोदीनी इथल्या बहुतांश माध्यमांना हाताशी धरून आपले भयकारण चालवले आहे....... +एकच बरी गोष्ट झालीय हिंदी सिनेमातला हिरो सेंट्रिकपणा कमी होऊन छोट्या गावातल्या छोट्या माणसांच्या आयुष्याच्या गोष्टी येऊ लागल्यात. नायकनायिका ग्लॅमर उतरवून मातीत उतरू लागलेत. पूर्वी हे भाषिक चित्रपटात होई आता ते मुख्य हिंदी सिनेमातही होऊ लागलंय. मात्र कृतक राष्ट्रवादाचा राजकीय रोग जितक्या लवकर या क्षेत्रातून बाहेर जाईल किंवा त्याचं समूळ उच्चाटन होईल तेवढं कलाविश्व कला म्हणून निष्पक्ष निर्मळ राहील....... +सध्या देश मोठ्या कठीण परिस्थितीतून जात आहे. शासनसंस्था विधिमंडळं यावरचा जनतेचा विश्वास ढळला आहे. माध्यमं सत्ताधाऱ्यांची बटिक बनली आहेत. अशा वेळी जनता शेवटची आशा म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे बघते. ही आशा संपली तर इथल्या लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लागू शकतात. म्हणूनच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जनतेच्या मनातल्या या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत....... + +तीन राज्यांतील निवडणूक निकालांच्या आधारे भाजपविरोधक मनोकल्पित बंगले रचत आहेत. असे करताना मागील पाच वर्षांमध्ये मोदी व अमित शहांच्या नेतृत्वात भाजपचा इशान्य भारतात झालेला विस्तार आणि त्यांनी पश्चिम बंगाल व ओडिशा या दोन राज्यांवर केंद्रित केलेले लक्ष याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तीन राज्यांतील निवडणूक निकालांनी उजेडाचा छोटासा कवडसा उघडला असला तरी रात्र अजून वैऱ्याचीच आहे!....... +"" +वुहानवरुन आलेले महाराष्ट्रातील ५ जण राज्यात परतले + वुहानवरुन आलेले महाराष्ट्रातील ५ जण राज्यात परतले +राज्यात जण निरीक्षणाखाली +मुंबई कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या विशेष विमानाने चीनच्या वुहान भागातून भारतात आलेल्या प्रवाशांना दिल्ली आणि मानेसर आर्मी कॅम्प येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. विलगीकरण कक्षातील दिवसांचा कालावधी संपल्याने आज महाराष्ट्रातील पाच प्रवासी राज्यात परतले आहेत. काल प्रवासी राज्यात परतले होते. आतापर्यंत वुहान येथुन राज्यात परतलेल्या प्रवाशांची संख्या झाली आहे. या सर्व प्रवाशांचा दिवसापर्यंत आरोग्यविषयक पाठपुरावा करण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. +आजपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजार प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून प्रवासी आले आहेत. पैकी प्रवाशांचा दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत जणांना भरती करण्यात आले. त्यापैकी जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. आजवर भरती झालेल्या प्रवाशांपैकी जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या प्रत्येकी जण मुंबई व पुणे येथे भरती आहेत. +दरम्यान चीनमधील भारतीयांना वुहान शहरामधून एअर इंडीयाच्या विमानाने आणण्यात आले होते. हे सर्व भारतीय नागरिक आय टी बी पी नवी दिल्ली आणि आर्मी कॅम्प मानेसर येथे दिवसांकरता विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या सर्वांच्या प्रयोगशाळा चाचण्या कोरोना आजारासाठी निगेटिव्ह आल्या आहेत. आपला विलगीकरण कालावधी संपल्यानंतर आता हे प्रवासी आपापल्या मूळ गावी परतत आहेत. आज आणखी जण राज्यात परतले आहेत. खबरदारी म्हणून या प्रवाशांचा पुढील दिवसांकरिता पाठपुरावा करण्याच्या सूचना सर्व संबंधिताना देण्यात आलेल्या आहेत. + भास्कर जाधव यांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल + पवारांनी केलेल्या राम मंदिराच्या तुलनेवरून सोमय्या नाराज +"" +एअर इंडिया टी स्पर्धा डेटामॅटिक्स व्हीएनएस ग्लोबल मुंबई पोर्ट ट्रस्ट एअर इंडिया विजयी +एअर इंडिया टी स्पर्धा डेटामॅटिक्स व्हीएनएस ग्लोबल मुंबई पोर्ट ट्रस्ट एअर इंडिया विजयी + टाइम्स नाऊ मराठी +एअर इंडियाच्या वतीने आयोजित टी२० क्रिकेट इन्व्हिटेशन स्पर्धेच्या दुसऱ्या राउंडच्या दुसऱ्या सामन्यात डेटामॅटिक्स व्हीएनएस ग्लोबल मुंबई पोर्ट ट्रस्ट एअर इंडियाने विजय मिळविला आहे. +एअर इंडिया टी इन्व्हिटेशन क्रिकेट टूर्नामेंटमध्ये एअर इंडियाच्या दिवाकर शेट्ट�� यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात आले. +मुंबई एअर इंडियाच्या वतीने आयोजित टी२० क्रिकेट इन्व्हिटेशन स्पर्धेच्या दुसऱ्या राउंडच्या दुसऱ्या सामन्यात डेटामॅटिक्स व्हीएनएस ग्लोबल मुंबई पोर्ट ट्रस्ट एअर इंडियाने विजय मिळविला आहे. डेटा मॅटिक्सने एलआयसीचा १० विकेटने पराभव केला. व्हीएनएस ग्लोबलने महिंद्रा अँड महिंद्राचा ७ विकेटने पराभव केला. मुंबई पोर्ट ट्रस्टने एनकेजीएसबी बँकेचा २१ धावांनी पराभव केला. एअर इंडियाने अत्यंत थरारक सामन्यात मुंबई फायर ब्रिगेडचा ४ धावांनी पराभव केला. +डेटा मॅटिक्सने एलआयसीचा १० विकेटने केला पराभव +डेटा मॅटिक्सने नाणेफेक जिंकून एलआयसीला फलंदाजीस पाचारण केले. एलआयसीचा डाव १९.२ षटकात ७७ धावांत गुंडाळला गेलेला. डेटामॅटिक्सकडून रितेश पालव याने ४ तर रोहिदास कोयांडे याने ३ विकेट घेतल्या. त्यानंतर ७७ धावांचा पाठलाग करताना रोहिदास कोयांडे याने ४९ आणि स्वप्निल सावंत याने २६ धावा करत १० विकेटने विजश्री संपादन केला. +मॅन ऑफ द मॅच रोहिदास कोयांडे +व्हीएनएस ग्लोबलने महिंद्रा अँड महिंद्राचा ७ विकेटने केला पराभव +महिंद्रा अँड महिंद्राने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना १८. १ षटकात सर्वबाद १०७ धावा केल्या. रोहन काळभोर याने सर्वाधिक २८ धावा केल्या. तर व्हीएनएस ग्लोबलकडून केतन खरात याने ३ अजिंक्य धुमाळ याने ३ आणि किरण देसाई याने २ विकेट घेतल्या. महिंद्रा अँड महिंद्राच्या १०७ धावांचा पाठलाग करताना व्हीएनएस ग्लोबलकडून अजिंक्य पाटील याने ६५ धावा केल्या. व्हीएनएस ग्लोबलने हा सामना सात गडी राखून खिशात घातला. +मॅन ऑफ द मॅच अजिंक्य पाटील +मुंबई पोर्ट ट्रस्टने एनकेजीएसबी बँकेचा २१ धावांनी केला पराभव +एनकेजीएसबी बँकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबई पोर्ट ट्रस्टने १५ षटकात ७ बाद ९९ धावांचे आव्हान ठेवले. हर्षल जाधव ३१ आणि ओंकार तोंडे याने २६ धावा केल्या. सिद्धेश पिंगे याने एनकेजीएसबी बँकेकडून २ विकेट घेतल्या. एनकेजीएसबी बँकेने हे सोपे आव्हान पेलता आले नाही. एनकेजीएसबी बँकेला १५ षटकात ९ बाद ७८ धावा करता आल्या. मुंबई पोर्ट ट्रस्टने एनकेजीएसबी बँकेचा २१ धावांनी पराभव केला. +मॅन ऑफ द मॅच हर्षल जाधव +एअर इंडियाने अत्यंत थरारक सामन्यात मुंबई फायर ब्रिगेडचा ४ धावांनी केला पराभव +एअर इंड��याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १३८ धावा केल्या. एअर इंडियाकडून दिवाकर शेट्टी २३ आणि आदित्य पांडे २० धावा केल्या. मुंबई फायर ब्रिगेडने १३८ धावांचा पाठलाग करताना निर्धारित २० षटकात ९ बाद १३४ धावा करता आल्या. एअर इंडियाकडून रुचित जानी आदित्य पांडे अभिषेक पाटील एम.बी. मुदलीयार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर दिवाकर शेट्टी याने १ विकेट घेतली. +मॅन ऑफ द मॅच दिवाकर शेट्टी +एअर इंडिया टी स्पर्धा डेटामॅटिक्स व्हीएनएस ग्लोबल मुंबई पोर्ट ट्रस्ट एअर इंडिया विजयी एअर इंडियाच्या वतीने आयोजित टी२० क्रिकेट इन्व्हिटेशन स्पर्धेच्या दुसऱ्या राउंडच्या दुसऱ्या सामन्यात डेटामॅटिक्स व्हीएनएस ग्लोबल मुंबई पोर्ट ट्रस्ट एअर इंडियाने विजय मिळविला आहे. +"" +गुजरातमध्ये ५० वर्षांनंतर दिसली दुर्मिळ आशियाई जंगली कुत्री + +गुजरातमध्ये ५० वर्षांनंतर दिसली दुर्मिळ आशियाई जंगली कुत्री + महाराष्ट्र टाइम्स.कॉम +गुजरात राज्यात असलेल्या वासंदा राष्ट्रीय उद्यान परिसरात दुर्मिळ असे आशियाई जंगली कुत्रे आढळले आहेत. हे कुत्रे तब्बल ५ दशकांनंतर या परिसरात दिसले आहेत. या कुत्र्यांना ढोल असेही नाव आहे. या जंगलात ढोल आढळून येणे याचा अर्थ जंगलाचा दर्जा उंचावला असून येथे शिकारही मुबलक प्रमाणात आहे असा होतो. +आशियाई जंगली कुत्रा +सुरत गुजरातच्या जंगलामध्ये सुमारे ५ दशकांनंतर दुर्मिळ आशियाई जंगली कुत्रे आढळले आहेत. या जंगली कुत्र्यांना ढोल या नावानेही ओळखले जाते. वांसदा राष्ट्रीय उद्यानात लावलेल्या कॅमेऱ्यात दोन ढोल कैद झालेत. वांसदा राष्ट्रीय उद्यान हे गुजरातमधील सह्याद्री पर्वताच्या रागांमध्ये सुमारे २४ चौरस किमीच्या परिसरात पसरलेले आहे. +या जंगली कुत्र्याचा उल्लेक ढोल किंवा शिट्टी वाजवणारा कुत्रा असाही केला जातो. हा कुत्रा या पूर्वी सन १९७० मध्ये डांगचे महाराजा दिग्विरंद्रसिंह यांना दिसला होता. +वासंदा राष्ट्रीय उद्यान परिसरात ढोल ची संख्या किती आहे याचा तपशील मात्र उपलब्ध नाही. मात्र या जंगलात ढोल आढळून येणे याचा अर्थ जंगलाचा दर्जा उंचावला असून येथे शिकारही मुबलक प्रमाणात आहे तसेच माणसांचा हस्तक्षेपही कमी झाला हे स्पष्ट होते असे दक्षिण डांग विभागाचे उप वनसंरक्षक दिनेश राबरी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. +हा दुर्मिळ कुत्रा ढोल या नावानेही ओळखला जातो +या भागात ढोलांचे वास्तव्य असावे याचा आम्हाला अंदाज होताच. या भागात मृत हरणेही आढळली होती. ज्या प्रकारे हरणांची शिकार केली गेली होती त्यानुसार या जंगली कुत्र्यांचे अस्तित्व येथे असावे याची जवळजवळ खात्री आम्हाला होती असे राबरी यांनी सांगितले. पुन्हा दुसऱ्या दिवशी हरिण मरून पडले होते त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. त्यावेळी जंगली कुत्रा हरणाचे मांस खात असल्याचे आम्ही पाहिले असेही ते पुढे म्हणाले. त्यानंतर परिसरातील हालचाली टिपण्यासाठी या भागात कॅमेरा बसवण्यात आला. दुसऱ्या दिवशी ढोलाचे पहिले छायाचित्र टिपण्यात आले. +त्यानंतर या परिसरात दोन जंगली कुत्रे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वन विभागाने त्यांच्या हालचाली शिकार त्यांची संख्या पाहण्यासाठी कॅमेरे बसवले. +हे कुत्रे या भागात कायमस्वरूपी राहावेत यासाठी या भागात मानवी हस्तक्षेप होऊ नये याची वनविभाग काळजी घेत असल्याचेही राबरी म्हणाले. +करोना लॉकडाउनमुळे टळले ३७०००७८००० मृत्यू सरकारची माहितीमहत्तवाचा लेख +शिट्टी वाजवणारा कुत्रा ढोल आशियायी जंगली कुत्रे +"" +पुणे जिल्ह्याला निसर्गचा फटका दोघांचा मृत्यू तर दोन जखमी + + महाराष्ट्र टाइम्स +पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातील मोकरवाडी येथील प्रकाश किसन मोकर वय ५२ आणि खेडमध्ये वहागाव येथील मंजाबाई अनंत नवले वय ६५ यांचा मृत्यू झाला. वहागाव येथे आणखी दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. वेल्हा मुळशी खेड जुन्नर या तालुक्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. +पुणे जिल्ह्याला निसर्गचा फटका +पुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील खेड आणि हवेली तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक अशा दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आह. तसेच वेल्हा मुळशी खेड जुन्नर या तालुक्यांमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. +पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातील मोकरवाडी येथील प्रकाश किसन मोकर वय ५२ आणि खेडमध्ये वहागाव येथील मंजाबाई अनंत नवले वय ६५ यांचा मृत्यू झाला. वहागाव येथे आणखी दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. वेल्हा मुळशी खेड जुन्नर या तालुक्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. या तालुक्यांतील अनेक गावांमधील झाडे उन्मळून पडली अशी माह���ती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली. मोकर हे घरावरील उडालेला पत्रा पकडत असताना पत्र्यासहीत ते हवेत उडून जमिनीवर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मंजाबाई नवले यांचा घराची भिंत कोसळून मृत्यू झाला असल्याचे बनोटे यांनी सांगितले. +वेल्हे तालुक्यात तीन शाळा व एका ग्रामपंचायतीच्या छतावरील पत्रे उडून गेले. सर्वाधिक नुकसान मुळशी तालुक्यात झाले आहे. या ठिकाणी ७९ घरांचे नुकसान झाले आहे. ३६ झोपड्या उद्धवस्त झाल्या आहेत. मुळशी आणि खेड तालुक्यात तीन जनावरांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे असं विठ्ठल बनोटे म्हणाले. + गोपीचंद पडळकरांविषयी बोलायचं आहे पण... ... + वडील घराबाहेर पडताच तो पाणी पिऊन झोपाय... + राज्यात पुन्हा लॉकडाऊन नाही अ... +हवेली तालुक्यात दोघांचा मृत्यू निसर्ग वादळाचा फटका निसर्ग वादळ + +मुंबईकरोनारुग्णांना अॅम्ब्युलन्स मिळत नाही सरकारने घेतला मोठा निर्णय +"" +निरागस नात्याची घट्ट वीण सामना + + +काल भाऊबीज झाली असली तरी रविवारपर्यंत भावाबहिणीचा हा सोहळा सहज चालेल. पाहूया या निःस्वार्थ निर्लेप नात्याविषयी काय बोलतेय आजची तरुणाई +एकमेकांना समजून घ्या +भाऊबीजेचा खरा अर्थ बहीणभावामधील असणाऱ्या प्रेमळ नात्याला उजाळा देण्याचा दिवस खरं तर हा दिवस म्हणजे बहीणभावाचे अनोखे नाते असेच आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते. पण आजच्या काळात स्त्रीपुरुष दोघेही बरोबरीने काम करत असताना कोणी कोणाच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. गरज आहे ती एकमेकांना समजून घेण्याची आणि एकमेकांना समान दर्जा देण्याची. पुरुषप्रधान संस्कृती खोलवर रुजलेल्या समाजात स्त्रियांना कमकुवत समजले जाते. त्यामुळे तिच्या संरक्षणाची जबाबदारी पुरुषांवर आहे असा भ्रम शतकानुशतके आपल्या समाजात आहे. पुरुषांना संरक्षण करायचेच असेल तर ते स्त्रीच्या मताचे वैचारिक स्वातंत्र्याचे तिच्या प्रतिष्ठेचे केले पाहिजे. हीच प्रत्येक बहिणीसाठी आपल्या प्रिय भावाकडून खरी भेट ठरेल. +प्रथमेश गीते मुंबई विद्यापीठ +एकमेकांवर विश्वास हवा +बहीणभावाच्या प्रेमाचा मंगल दिवस म्हणून भाऊबीजेकडे पाहिले जाते. कारण नात्यात प्रेम आणि जिव्हाळा असला की त्या नात्याचे संरक्षण हे आपोआपच होते. भावाकडे फक्त आपला एक संरक्षणकर्ता म्हणून न पाहता आपला जवळचा एक मित्र म्हणून पाहावे. ज्याच्यासोबत आपण सर्वकाही खुलेपणाने बोलू शकू व तोही आपल्यासोबत प्रत्येक गोष्टीत खंबीरपणे उभा राहील. नात्यात प्रेम आणि जिव्हाळा हवा असल्यास एकमेकांवर दृढ विश्वास असणे आवश्यक असते. असा विश्वास नात्यात निर्माण करणे ही बहीण म्हणून मी माझी जबाबदारी समजते व भाऊबीजेसारखा सण भाऊ बहिणीला अधिक जवळ आणण्यास नक्कीच मदत करेल. +श्रुती शेटे सिडनेहॅम कॉलेज +बंधन हवेय जिव्हाळ्याचे +रक्षण करायला आजकाल भाऊ जवळ असेलच असे नाही. मग बहिणीची अपेक्षा असते की त्याने प्रेमाचे उरलेले बंधन जिव्हाळ्याने बांधून ठेवावे. एका मुलीला हवा असतो तो बाबांची लाडकी मुलगी असे चिडवणारा आणि तिला न आवडलेल्या स्थळाबाबत तिला पाठिंबा देणारा भाऊ. बहीण घरी आल्यावर तिच्याकडे टीव्हीचा रिमोट देणारा भाऊ प्रत्येक बहिणीला हवा असतो. स्त्री मग ती वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावरील असो भाऊबीजेला तिच्या मनाला माहेरची आस लागलेली असते. लग्नानंतर तिच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती तेथील ऋणानुबंध ती आपल्या हृदयात कायम जपून ठेवत असते. व्यवसाय रोजगारासाठी घराबाहेर पडावे लागत असल्याने भावंडे एकाच शहरात असणार याची खात्री नसते. बहीणही लग्न झाल्यावर सासरी जाते. त्यामुळे भाऊबीजेस प्रत्यक्ष भेट होतेच असे सांगता येत नाही. +मनाली शेळके सोमय्या कॉलेज +दुसऱ्याच्या बहिणीलाही मान द्या +भाऊबीज म्हणजे छान गेटटुगेदर. सगळी भावंडे एकत्र येऊन मजामस्ती चालते. बहीणभावाच्या प्रेमाचे बंधन असणारा हा दिवस विशेष असतो. ओवाळून भावाचे आयुष्य वाढावे यासाठी बहीण प्रार्थना करते. ज्या समाजात महिलांना बहीण समजून पुरुष वर्ग त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे या महिला समाजात निर्भयतेने फिरू शकतील तो दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊबीजेला बहिणीने भेटवस्तू म्हणून तू मला जो मानसन्मान देतोस तो दुसऱ्यांच्या बहिणीलाही दे असे वचन घेतले पाहिजे. +जनार्दन येडगे हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स +"" +पिंपरीचिंचवड राज्यातील पहिल्या देशी गाईंच्या स्पर्धेला सुरुवात + +राज्यातील पहिल्या देशी गाईच्या स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात झालीये. पहिल्याच दिवशी गोप्रेमींनी या स्पर्धेला पसंती दर्शवली. गीर देवणी लाल सींधी लाल कंधार खिलार अश्या बारा जातीं���्या गाई राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांचं नशीब अजमावत आहेत. पिंपरी चिंचवडच्या मोशीत कृषी उत्पन्न बाजार समिती आणि गोसेवा समितीने या स्पर्धेचे आयोजन केलंय... राज्यात पहिल्यांदाच अशा स्पर्धा भरल्याने गोप्रेमींनी देखील याला पसंती दिली. सोलापूर लातूर पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील दोनशे गाईंनी या स्पर्धेत भाग घेतलाय. +"" +खानदेशनामा रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार केव्हा पुढारी + +होमपेज खानदेशनामा रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार केव्हा +खानदेशनामा रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार केव्हा + +धों. ज. गुरव +माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंची खंत हा विषय सध्या महाराष्ट्रभर गाजत असतानाच अमळनेर नपाच्या नगराध्यक्षासह भाजपाच्या नगरसेवकांच्या गच्छंतीने राजकीय धुरळा उडतो आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येचे तर देशभरात पडसाद उमटले. विद्यमान सरकार शेतकरीविरोधी असल्याचे भांडवल करून सर्व विरोधी पक्ष एकवटले. आत्महत्याग्रस्त धर्मा पाटील यांच्या विखरण गावाला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आदी पक्षांच्या बड्या नेत्यांनी भेटी दिल्या. रास्ता रोकोही करण्यात आला. शासनाच्या लेखी आश्वासनानंतर धर्मा पाटलांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. विखरणला झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा जनसमुदाय जमला होता. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिकांनी पर्यटनमंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर तोफ डागली. प्रकल्प बाधित क्षेत्रातील जमिनी नाममात्र किमतीला खरेदी करून कोट्यवधीचा मलिदा खाण्याचा रावल कुटुंबीयांचा धंदा असल्याचा आरोप केला. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. रावलांनी मलिकांवर गुन्हा दाखल करून कोर्टात धाव घेतली आहे. +धुळेदौंडाईचा रस्त्यावर देवाचे विखरण हे मयत धर्मा पाटलांचे गाव मध्ये विखरण व मेथी शिवारात मेगावॉटचा कोळशावरील विद्युतनिर्मिती करावयाचा प्रकल्प तत्कालीन शासनाने हाती घेतला. परंतु त्यानंतर हा प्रकल्प सोलरमध्ये परावर्तित करण्यात आला. प्रकल्पासाठी शासनाने जमीन संपादित करताना शेतकर्यांंना जो मोबदला दिला. त्यात झालेल्या भ्रष्टाचाराने धर्मा पाटलांचा बळी घेतला. जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यात अन्याय झाला. न्यायासाठी शासनाकडे त्यांनी वारंवार लेखी पत्रव्यवहार केला. शासनाकडे खेटे घातले. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून शेवटी नैैराश्यातून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या दालनात विष घेऊन त्यांनी आत्महत्या केली. महसूल खात्यातील भ्रष्ट कर्मचारी अधिकारी अन् दलालांना हाताशी धरून खोटे पंचनामे कार्यालयात बसून करण्यात आले. तसेच त्यापोटी कोट्यवधी रुपये जमिनीच्या मोबदल्यात हडप करण्याचा प्रकार इतर शेतकर्यांंनी केला. ही युक्ती मात्र मयत धर्मा पाटलांना जमली नाही. त्यांच्या जमिनीचा खरा पंचनामा असला तरी त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी दाखवून भ्रष्ट अधिकार्यांनी सह्याच केल्या नसल्याने योग्य मोबदल्यापासून ते वंचितच राहिले. आपल्या शेजारच्या शेतकर्यांची जमीन आपल्या एवढीच असताना त्याला एक कोटी लाखांचा मोबदला मिळतो अन् आपल्या जमिनीला फक्त चार लाख रुपये मिळतात. याची खंत त्यांच्या मनात सलत होती. त्या नैराश्यातूनच हा आत्महत्येचा मार्ग पत्कारला आणि देश हादरून सोडला. +महाराष्ट्रातील विजेची टंचाई दूर करण्यासाठी सालामध्ये तत्कालीन शासनाने जाहीर केलेल्या प्रकल्पाचे गेल्या वर्षांत तसूभरही काम झालेले नाही. धर्मा पाटलांची आत्महत्या झाली नसती तर हा सोलर प्रकल्प होणार असल्याची माहिती ही लोक विसरून गेले होते. महाराष्ट्रातील जनतेला हा प्रकल्प होतो आहे. याचा विसरही पडलेला होता. अशा पद्धतीने सरकारच्या वतीने होणार्या सार्वजनिक प्रकल्पांची वाट लागलेली आहे. त्यामुळे शासनावर दिरंगाईचे आरोप होतात. निधी कमी पडतो म्हणून शासन निधी वाढवून देते. त्यातून प्रकल्पाचे थातूरमातूर काम केले जाते. त्यानंतर निधी गायब होतो. भ्रष्टाचार झाला म्हणून आरोप होतात हा भ्रष्टाचार सिद्ध होत नाही. कामामध्ये अनियमितता झाली असल्याचे सांगून भ्रष्टाचाराला बगल दिली जाते. या दुष्टचक्रात अनेक प्रकल्प अडकलेले आहेत. भाजपा शासनाकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. तथापि जे मागील सरकारने केले त्याच पावलावर भाजपाही पाऊल ठेवते आहे अशी जनतेची भावना झाली आहे. +धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सुडवाले मेथी प्रकाशा संचित प्रकल्प असेच रखडलेले आहेत. महामार्ग क्रमांक सहावरील धुळे जळगावातील फागणे ते तरसोद आणि तरसोद ते चिखलीपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम असेच रेंगाळलेले ���हे. जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील पाडळसे धरण वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. तेव्हापासूनच शेळगाव बॅरेज अर्धवट अवस्थेत पडून आहे. गिरणेवरील बलून बंधार्याची घोषणा हवेतच विरली आहे. मुक्ताईनगरातील कृषी महाविद्यालय होणार ही मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी केलेली घोषणाच राहिली. बॅक वॉटरच्या पाण्यावर होणारे कोळीला कोटीचे भव्य पर्यटन केंद्र गेले कुठे वरणगावचे पोलीस प्रशिक्षण केंद्र उद्घाटनानंतर गायब झाले. भुसावळला होणारा प्लास्टिक पार्क जामनेराला होणारा टेक्सटाइल्स पार्क अद्याप घोषणेतच आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रकल्पासाठी आणि त्या मागणीसाठी किती धर्मा पाटील यांच्यासारख्या शेतकर्यांचा बळी द्यावा लागणार आहे. +"" +पठाण यांच्या पुतळ्याचे दहन शिवसेना भाजपचे आंदोलन + +चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या निषेधार्थ शिवसेना आणि भाजपने जोरदार निदर्शने केली. दोन्ही पक्षाने केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात वारिस पठाण यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहनही करण्यात आलं. + महाराष्ट्र टाइम्स.कॉम +नगर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या निषेधार्थ शिवसेना आणि भाजपने जोरदार निदर्शने केली. दोन्ही पक्षाने केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात वारिस पठाण यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहनही करण्यात आलं. +शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार अनिल रोठाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी वारिस पठाण यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. वारिस पठाण मुर्दाबाद वारिस को पाकिस्तान भेज दो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवसैनिकांनी पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले. यावेळी महिला शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. +तर भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकी मोर्चा काढून पठाण यांचा निषेध नोंदवला. भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच पोठाण यांच्या प्रतिमेला चपला मारून या प्रतिमेचं दहन केलं. पठाण यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या दोन्ही आंदोलनावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. +देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा दानवे +जालन्यातही भाजपने पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. वारिस पठाण हे बेताल वक्तव्य करणारे गडी आहेत. तशी त्यांची ओळख असल्यानेच लोकांनी त्यांना बाजूला बसवले आहे असं सांगत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी भाजपचे जालना जिल्हाध्यक्ष आणि आमदार संतोष दानवे यांनी केली. संतोष दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. यावेळी त्यांनी जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्यावरही टीका केली. पालकमंत्र्यांनी अद्याप कामच सुरू केलं नाही. सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले पण मंत्रीमहोदय सत्कार सोहळ्यातच मश्गुल आहेत अशी टीका दानवे यांनी केली. + अहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन + +इतर बातम्यावारिस पठाणएमआयएम +पठाण यांच्या पुतळ्याचे दहन शिवसेना भाजपचे आंदोलन... +नगरमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात १०० भाविक जखमी... +पाच जणांना त्यांनी दिले जीवनदान... +स्टँडअप इंडिया योजनेच्या माध्यमातून देशात ... +झगमगाटाविना जैन विवाह... +"" +निमित्त तसव्वूर..पुन्हा पुन्हा अनुभवावा असाच +संगीत क्षेत्रातली आणि गझल क्षेत्रातली मंडळी कान देऊन ऐकणार हे तर नक्की होते..पण एक शास्त्रीय संगीतात अनेक दिग्गज कलावंतांना हार्मोनियमच्या साथीने रंगत आणणारा हा गायक गझल कशी काय सादर करणार..या प्रश्नाने आणि उत्सुकतेनेही शनिवारी १४ जूनला पत्रकार संघाचे सभागृह हाऊसफुल्ल झाले...काही कारणारे निवेदिका निरजा आपटे उशीरा आल्या पण सुरवात करुन दिली ती कुमार करंदीकरांच्या गुरु शशिकला शिरगोपीकर यांनी...आणि मेहदी हसन यांची देख तो दिल के जॅां से उठता हे धुऑंसा कहॉं से उठता है...कुमार करंदीकरांनी जो आवाज लावला...आणि टाळ्यांनी दिलेल्या प्रतिसादाने प्रेक्षागृहातली रसिक या कार्यक्रमाला दाद देणार हे पक्के ठरुन गेले...तसेच झाले...ती संध्याकाळ आजही कालच झाल्यासारखे वाटले...आणि कुमार करंदीकर यांची गझल गायक म्हणून नव्याने ओळख पटली.. +खरं तर ते हार्मानियम वादक..आणि काही गीतांना चाल दिलेले म्हणून संगीतकारही पण आज ते मेहदी हसनच्या गझलांचा अभ्यास करुन त्यावर स्वतःची मोहर लावून त्यांनी जी मैफल सादर केली..वा क्या बात है.. +व्यासपीठावरच्या मोजक्या साथीदारांसह एकेक गझल सादर होत होती..आणि कुमार करंदीकरांचा आवाज तापत गेली..गझल गायकाला लाभलेला पातळ आवाज..शब्द���ंचे वजन..मतल्यातला अर्थ सारेच एकेका गझलच्या शब्दांनी रसिकांच्या मनात घर करुन बसले..आणि मग ती मैफल त्यांचीच होत गेली..मग सभागृहातील मंडळींची दादही तेवढी मिळाली नाही तरच नवल. आजकाल आपण सारेच अनेक वाद्यांच्या गोगाटात शब्दस्वर भाव हरवलेले गाणे ऐकतो..पण इथे या कार्यक्रमात दोनच वाद्यांच्या साथीने कुमार करंदीकर अतिशय ताकदीने उटावदारपणे श्रोत्यांना गजला अस्सल आनंद देत होते. +बात करनी मुझे मुश्किल आब के हम बिछडे रंजीश ही सही मुहोब्ब्त करनेवाले जब उस जुल्फकी ...या आणि अशा अनेक गजलांनी रसिक गजल गायन ऐकण्यात तल्लीन झाले होते.आणि कुमार करंदीकरांची हार्मोनियमवर फिरणारी बोटे उत्कृष्ट स्पर्शकृती आणि तितकीच भावपूर्ण आवाजातील गजल स्पष्ट शब्दोच्चार आणि तालाच्या संगतीत फिरणारा तो मुलायम.पातळ आवाज...बहरत जात होता..आणि वजनदार दर्दी रसिकांकडून पसंतीस उतरत होता.. +दिलमे अब यू वो जरासी बातपर खुली जो ऑंख या गजला श्रोत्यांनी मनात साठवून ठेवल्या. गजल गायनाबरोबरच निरजा आपटे यांच्या प्रश्नांना उत्तरे देत कार्यक्रम रंगतदार होत होत...आपण गायक आहोत..आत्ता कुठे भाषा आणि त्यातली खुबी शिकतो आहे..असे सांगत..मला गजलकडे जाऊ द्या..असे सांगत पुढच्या टप्प्यावर ते नेत होते.. +निरजा आपटे यांचे निवेदन म्हणजे उत्तम शेर मेहदी हसनजींच्या आठवणी सायातून फुलत रसिकांशी संवाद करत पुढे जात होते. +तबला वादक अरुण गवई याची साथही हवी तशी मृदू तरीही आक्रमक न होता...शब्दांना दाद देत होत होती. +एकूणच गजल गायनात बहरलेले मेहदी हसन यांचे कर्तृत्व कुमार करंदीकरांच्या गजल मधून इथे पुरेपुर साकारले गेले आणि कुमार करंदीकरांच्या साज संस्थेच्या पुढच्या कार्यक्रमाची अपेक्षा अधिक काही नवे देऊन जाईल याची खात्री पटविणारे ठरले.. +अशा अनेक कार्यक्रमांसाठी ज्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल असे.. +कुमार करंदीकर ९८२२२५१४५५ . +सौ. श्रुती कुमार करंदीकर.. . + सुभाष इनामदार..... +दोन आवाजात गौतम मुर्डेश्वरांची कसरत +"" +आदर ईरा ब्लॉगिंग +आज पुन्हा एकदा सुषमा काकू मार्केट मध्ये दिसल्या.. +काकू खरेदी जोरात चाललीयेघरात लग्नकार्य वगैरे आहे का +माझ्या प्रश्नाला फक्त एक स्मितहास्य देऊन त्यांनी विषय बदलला.. +मी जेव्हा कधीही मार्केट मध्ये गेले की तेव्हा तेव्हा त्या हमखास दिसायच्या..मला प्रश्न पडला या अश्या किती वेळा मार्केट मध्ये येतात +एके दिवशी त्यांची मैत्रीण शोभा काकू त्यांचा मुलाच्या मुंजेचं आमंत्रण द्यायला घरी आल्या..बोलता बोलता सहज सुषमा काकूंचा विषय निघाला +काहीतरी आजार आहे वाटतं तिला सतत मार्केट मध्ये जात असते..खरेदी मात्र काही करणार नाही हाफक्त तिथे जायचं आणि दुकानदारांशी हुज्जत घालायची बस. +असाही आजार असू शकतो +काहीतरी वेगळंच ऐकलं मी शोभा काकुंकडून +पुढच्या खेपेला पुन्हा त्या मार्केट मध्ये दिसल्या मला राहवलं नाही मी हळूच त्यांचा पाठलाग केला.. +चांगल्या वस्तू दाखवा की जरातुम्हाला जमत नाही ग्राहकाला कश्या वस्तू दाखवायच्या ते +तुम्हाला काही समजत नाही यातलं गेली कित्येक वर्षे असली भांडी वापरतेय मी आणि तुम्ही म्हणताय की तकलादू आहेत +झालं की नाही किती वेळ लावताय +सुषमा काकू विनाकारण दुकानदारांशी हुज्जत घालत होत्याशांत मनमिळाऊ स्वभावाच्या अश्या या काकू असलं काही बोलू शकतील हे ध्यानीमनीही नव्हतं +त्यांचा मागोमाग मी त्यांचा घरी गेले..त्यांचा नकळत +त्यांनी घराचा गेट उघडला आणि मी लांब उभी होतेत्या आत जाताच दारापाशी गेलेदार वाजवून आत भेटायला जाऊ असं ठरवलं आणि तोच आतून आवाज आला +आज काय स्वयंपाक करून गेलेलीस अजिबात जमत नाही तुलाआणि काल ते पोस्टातून पाकीट आलेलं ते का उघडलं काही समजतं का तुला त्यातलं अजिबात जमत नाही तुला घरात कसं वागायचं तेमला चहा आनझाला की नाही किती वेळ लागतो तुला +एकामागून एक असं घरातल्या पुरुषांचे आरोप सुरू झालेले..दुकानदारांशी हुज्जत घालणाऱ्या काकू मात्र अतिशय शांत +मी माझा आत जाण्याचा निर्णय बदलला..कारण मला उत्तर मिळालं होतं +सुषमा काकू कितीतरी वर्षांपासून आदर सन्मान आणि प्रेमाच्या भुकेल्या होत्याआजवर त्यांच्यावर आरोप करण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही त्यांना दिलं जात नव्हतं.. मग याचाच शोध त्या मार्केट मध्ये घेतकमीत कमी दुकानदार एक ग्राहक म्हणून सन्मान तर द्यायचाआपल्या मनातलं वादळ त्या कमीत कमी त्यांच्यावर तरी हलकं करायच्या +मॅडम ताईअश्या आदरार्थी संबोधनाने ना जाणे त्यांना काय अप्रूप वाटेकदाचित याच सन्मानासाठी त्या सतत जात असाव्यापैशासाठी का असेना पण निदान समोरचा आदर तरी द्यायचा.. +तात्पर्य स्त्रीच्या मान सन्मानात कधीही कमी पडू नये तिला तुमचा पैसा नको पण आदराची अपेक्षा असते..तिची घुसमट हो��� देऊ नकातिच्या मनातील भाव वेळीच ओळखा आदर मिळवण्यासाठी अशी वाट धरायला लागणं हे दुर्दैवच + +कादंबरी संधिकाल +पुलवामा .. समर्पित रचना ... +"" +एनबीएफसीच्या रोख कर्ज वितरणावर मर्यादा +एनबीएफसीच्या रोख कर्ज वितरणावर मर्यादा +मुंबई रिझर्व्ह बँकेने बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्याएनबीएफसी रोख कर्ज वितरणावर मर्यादा घातली आहे. त्यानंतर आजशुक्रवार मुथुट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्स यासारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. +रिझर्व्ह बँकेने बिगर वित्तीय बँकिंग संस्थांना रोख कर्ज वितरणाची मर्यादा रुपये केली आहे. यापुढे ग्राहकांना सोने गहाण ठेऊन कर्ज घेताना केवळ पंचवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोख स्वरुपात मिळू शकणार आहे. त्यापेक्षा जास्तीची रक्कम धनादेशमार्फतच देण्याचे निर्देश आरबीआयने जारी केले आहेत. याआधी ही मर्यादा एक लाख रुपयेएवढी होती. +केंद्र सरकारने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सरकारकडून लोकांना रोख रकमेच्या वापरापासून परावृत्त केले जात आहे. +यासंबंधी घोषणेनंतर मुथुट फायनान्सच्या शेअरमध्ये टक्क्यांची घसरण झाली असून मणप्पुरम फायनान्सचा शेअर सुमारे . टक्क्यांनी घसरला आहे. सध्या वाजून मिनिटे मुथुट फायनान्सचा शेअर . रुपयांवर व्यवहार करत असून . टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान मणप्पुरम फायनान्सचा शेअर . टक्क्यांच्या घसरणीसह . रुपयांवर व्यवहार करत आहे. +"" +अवदसा अलक्ष्मी कुठे राहते धनंजय महाराज मोरे +अवदसा अलक्ष्मी कुठे राहते +अलक्ष्मीअवदसाअवदसा +अलक्ष्मीअवदसाअवदसा ही लक्ष्मीची मोठी बहीण असून ती दुर्भाग्याची देवता मानलेली आहे. +पद्मपुराणामध्ये हिच्या विषयीची कथा सांगितली आहे ती अशीदेवासुरांनी केलेल्या समुद्रमंथनातून कालकूटानंतर पण लक्ष्मीच्या आधी वर आली म्हणून हिला लक्ष्मीची मोठी बहीण किंवा ज्येष्ठा लक्ष्मी म्हटली आहे. तिच्याविषयीच्या श्लोकाचा अर्थ असा कालकूटानंतर अलक्ष्मीअवदसाअवदसा वर आली तिचे तोंड काळे डोळे लाल आणि केस पिंगट होते. तिच्या शरीरावर म्हातारपणाच्या खुणा होत्या +. अलक्ष्मीअवदसाअवदसा समुद्रातून वर आल्यावर ती देवांना म्हणाली मी काय करु त्यावर देवांनी तिला सांगितले की तू कोळसे केस कोंडा क���र अस्थी यामध्ये राहा. ज्या घरात कलह असेल तिथे तू राहा. जिथे असत्य कठोर भाषण चालते सायंकाळी अभक्ष्य भक्षण केले जाते गुरु देव अतिथी यांचा समादर होत नाही. वेदमंत्रांचा घोष जिथे नसतो जिथे परद्रव्यापहरण परदारागमन सज्जन निंदा इ. गोष्टी चालतात तिथे तू राहा. त्याप्रमाणे ती राहली. +समुद्रमंथनातून लक्ष्मी वर आली. तिचा विष्णूबरोबर विवाह ठरला परंतु ज्येष्ठेच्या आधी कनिष्ठेचे लग्न कसे करायचे असा प्रश्न लक्ष्मीने उपस्थित केला तेव्हा विष्णूने अलक्ष्मीअवदसाअवदसाचे उद्दालक नावाच्या दीर्घ तपस्या करणार्या ऋषीबरोबर लग्न लावून दिले. +परंतु उद्दालकाचा वैदिक आचार पाहून तिला तो आवडेनासा झाला आणि उद्दालकालाही तिचा स्वभाव आवडला नाही. अखेर उद्दालकाने अलक्ष्मीअवदसाअवदसाला पिंपळाखाली बसायला सांगितले आणि तो निघून गेला. उद्दालक परत येत नाही हे पाहून अलक्ष्मीअवदसाअवदसा रडू लागली. +वरप्राप्ती +तिचा तो आक्रोश ऐकून लक्ष्मी विष्णूसह तिला भेटायला आली विष्णूने तिचे सांत्वन केले व तिथेच राहायला सांगितले तो म्हणाला दर शनिवारी लक्ष्मी तुला भेटायला येईल व त्यामुळे शनिवारी एशस्थ पूज्य मानला जाईल आणि जे तुझी पूजा करतील त्यांच्या ठिकाणी लक्ष्मी निश्चल राहील. +अलक्ष्मीअवदसाअवदसाच्या मूर्तीचे वर्णन काश्यप शिल्प अशुमद्भेदागम सुप्रेभदायम पूर्व कारणागम इ. ग्रंथामध्ये आढळले आहे. ते वर्णन असे ही द्विभूजा कृष्णवर्णाची मोठ्या ओठांची लांब नाकाची लोंबणार्या स्तनांची निळे वा लाल रंगाचे वस्त्र नेसलेली उजव्या हातात कमळ आणि डाव्या हातात कर्हा धारण करणारी व भद्रपीठावर पाय सोडून सुखाने बसलेली असून तिने विविध अलंकार धारण केलेले असून वेणी घातलेली आहे. तिच्या रथावर काक चिन्हांकीत ध्वज असतो. ती कन्यापुत्रासहीत असते. तिच्या उजव्या बाजूला मागे बैलाचे तोंड असलेला मुलगा असतो. लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मीअवदसाअवदसाला पूजले जाते +"" +मुख्य पान फिचर्स रणवीर सिंग सलमान खानच्या भेटीला +रणवीर सिंग रेस च्या सेटवर पोहचला होता. रेस च्या कलाकारांसोबत रणवीर सिंगने केलेली धमालमस्ती रमेश तोरानींनी सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे. +रेस या चित्रपटाचा तिसरा सिक्वेल रेमो डिसुझा दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सोबतच जॅकलीन फर्नांडि��� बॉबी देओल आणि डेझी शाह या चित्रपटामध्ये झळकणार आहेत. +अभिनेता रणवीर सिंग आणि सलमान खान यांचा रेस च्या सेटवरील खास फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. टीप्स फिल्म्स अॅन्ड म्युझिक या ट्विटर हॅन्डलवरून शेअर करण्यात आलेल्या फोटोला एक कलाकारच दुसर्या कलाकाराचे दुख समजू शकतो अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. + बबन सिनेमातील मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं गाणे प्रदर्शित! + नाशिक ईपेपर दि. २१ नोव्हेंबर २०१७ +"" +भारतातील निम्म्याहून अधिक धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी ते सोडण्याचा प्रयत्न केला +मात्र ठरले अपयशीनवीन माहिती उघड +भारतात पैकी सात स्मोकर्सना धुम्रपान धोकादायक आहे याची जाणीव असते. टक्के लोक धुम्रपान सोडण्यास असमर्थआहेतअशी फाउंडेशन फॉर अ स्मोकफ्री वर्ल्डने प्रसारित केलेल्या माहितीतून हे सत्य उघड झाले आहे. त्यामुळे नवीन धुम्रपानविरामकमी धोकादायक पर्यायांची आवश्यकता असून ज्याद्वारे स्मोकर्सना प्रदीर्घ आणि आरोग्यदायक आयुष्य जगता येईल. +आपल्याला दशकानुदशके माहिती असलेले सत्यच यातून स्पष्ट झाले आहे कीधुम्रपान करणाऱ्या अनेक व्यक्तींना ते सोडण्याची इच्छा असतेमात्र ते यशस्वी होत नाहीतअसे फाउंडेशन फॉर अ स्मोकफ्री वर्ल्डचे अध्यक्ष डेरेक याच म्हणाले. ते जगभरातील तंबाखू सेवन नियंत्रणात यावे याकरिता सक्रीय आहेतत्यांनी फ्रेमवर्क कन्वेनशनऑन टोबॅको कंट्रोल एफसीटीसी राबवले तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये ते संसर्गरहित आजार आणि मानसिक आरोग्य विषयक कार्यकारी संचालक आहेत. +ही माहिती जागतिक सर्वेक्षणाचा भाग असून त्यात देशांमधील हजार सहभागीदार सामील झालेयातील एक आव्हान म्हणजे जगभरातील लोकांना धुम्रपान थांबवायचे आहे. हे स्पष्ट आहे कीधुम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी स्मोकिंग करण्यासाठी आपली शारीरिक आणि आर्थिक सुस्थिती पणाला लावलीतरीही काहींना धुम्रपान सोडण्याची इच्छा आहे. +फाउंडेशन फॉर अ स्मोकफ्री वर्ल्ड नवीन धुम्रपानविराम आणि कमी धोकादायक पर्याय शोधून लोकांचा जीव वाचविण्यासाठी निधीसाह्य देईल. +भारतात दर दिवशी दशलक्षहून अधिक लोक तंबाखू सेवनामुळे आपल्या आरोग्याशी खेळत असतात. देशात रस्त्यारस्त्यावर हाताने वळलेल्या विड्या क्षुल्लक किंमतीत उपलब्ध असतात. याप्रकारामुळे भारतात मोठ्या प्रमाणात तंबाखू स��वन चालते. हा पारंपरिक सिगरेट प्रकार भरपूर लोकप्रिय असून त्यांच्यावर कराचा भार नाही.त्यामुळे भारतासारख्या देशात इतर देशांच्या तुलनेत तंबाखूनियंत्रणाचे निराळे पर्याय राबवून तंबाखू विरामाला चालना देऊन धोके कमी केले पाहिजेत. +"" +.. +५० प्रश्नांची बुद्धिमत्ता व विज्ञान +दर सोमवार आणि गुरुवारला नवीन एक जनरल नॉलेजच्या प्रश्नाची केला जाईल. येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..! +. स प त च ण च च त ल ल व भ भ क र य य ण श . यामध्ये सलग दोन अक्षरे असे किती वेळा आले आहे +. मी शिष्यवृत्तीत यशस्वी होणारच आहे याची मला खात्री आहे. यामध्ये दोन अक्षरी किती शब्द आले आहेत +. ८२ ४६५५७४६४. वेगळी संख्या शोधा +६४ . +२६ . +८२ . +. . वेगळे अक्षर ओळखा +. आरशातील प्रतिबिंब हे +खालची बाजू वर दिसते +समोरील बाजू पाठीमागे दिसते +उलटी दिसते +. इंग्रजी अक्षरामालेत उजवीकडून ११ व्या अक्षराच्या डावीकडील ७ वे अक्षर कोणते +. +. जनक पिता वडील +. वि त ख्या श्व वी यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवून त्याचा अर्थ काय +जगप्रसिध्द +. ८१ मी लांबीची तार ८ ठिकाणी समान अंतरावर कापली तर ४ तुकड्याची लांबी किती होईल +. ८ हा १२ पेक्षा मोठा आहे व ५ पेक्षा लहान ५ हा ९ पेक्षा व ८ पेक्षा मोठा आहे तर सर्वात लहान कोण +. ४०० दिवसात किती किती आठवडे होतील +. माझ्या आजोबांना २ मुले माझ्या चुलत्याच्या भावाची मुलगी माझी कोण +चुलतबहिण +आतेबहीण +. १२ वर्ष म्हणजे किती दिवस +४३८३ +. चपलला शर्ट म्हटले शर्टला टावेल म्हटले टावेलला बनियन म्हटले तर आपण अंग कशाने पुसतो +. १३ दिवसाच्या रजेवरून परत आल्यास ५ जून ला हजर झाले तर रजा कधीपासून सुरु झाली असेल +२५ मे २२ मे +. १२०० रुपयात ५० रुच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील +. उत्तरेला तोंड असताना समोरून येणाया माणसाच्या समोरील दिशा कोणती असेल +. २३ पायायापैकी ९ पायाया चढल्या तर किती पयया तुम्ही वर आलात +. २०१० साली जून पासून पुढील ३ महिन्यातील एकूण दिवस किती +. एकच वर ५ वेळा येणारे वर्षात महिने किती +. ४० मी लांबीच्या रस्त्यात ८ ठिकाणी समान अंतरावर झाडे लावल्यास दोन झाडतील अंतर किती येईल +५ मी +. भाषा विषय रामशाम व रोहनला आवडतो गणित फक्त दोघांना आवडतो गणित सोडून सर्व विषय आवडणारा शाम आहे तर गणित न आवडणारा कोण +शाम . +. महेशचा दोन्हीकडून १५ वा क्रमांक येत असल्यास रांगेतील शेवटी उभ्या असलेल्या विशालचा क्रमांक कितवा +. २००९ साली नाताळ गुरुवारी तर पुढील वर्षी नाताळ कोणत्या वारानंतर येईल +. एप्रिलपासून वर्षाची सुरुवात केल्यास प्रजासत्ताक दिन कितव्या महिन्यात येईल +. बलराम २३४६ रामशाम ४६५६ बलशाली २३५९ तर रामबल +२३५६ +४६२३ +. एका वर्तुळावर ५ बिंदू असल्यास एकमेकांना जोडणारे किती रेषखंड काढाल +. १२ शिक्षक १२ विद्यार्थी १२ ठिकाणे पाहण्यास सहलीस गेले.प्रत्येक ठिकाणी एकजण हरवला तर परत कितीजण आले +. वैष्णवी अंकिता पेक्षा ७२ महिन्यांनी मोठी आहे जर अंकिताचा जन्म १९९८ चा असल्यास वैष्णवीचा जन्म कधीच असेल +. ३६ ९ ५२ + .कपाट हे टेबलापेक्षा १५० रु महाग आहे . टेबल जर ५०० रु च्या ५ नोटात येत असल्यास कपाटाची किंमत किती +२६५० +२५५० +२६५५ +. परवा बुधवारी लातुरहून निघून उद्या नेपाळला पोहोचणार व दोन दिवसांनी परत निघणार तर नेपाळहून कोणत्या वारी निघणार +. खेळताना तुमचा मित्र पडला तर +आरडाओरड करू +प्राथमिक उपचार करू +गुरुजींना बोलावण्यास सांगू +. तुम्ही शिष्यवृत्ती धारक झालात तर +मित्राच्या मदतीने झालो म्हणेन +प्रयत्नामुळे झालो म्हणेन +असाच झालो म्हणेन +. अन्ननलिकेचा शेवट +मोठे आतडे +. कोणती चव नाही +. पाणी स्थिर निवळणे उष्णता देणे +तुरटी फिरवणे +. ठिकाणी घोळदार अंगरखे वापरतात +समुद किनायावर +थंड प्रदेशात +पठारावर +. झोपल्यास कोणती क्रिया सुरूच असते . +. गांडूळ खत जनावराचे शेण कंपोस्ट खत युरिया . +जनावराचे शेण +. पिक तयार झाल्यावर कोणते काम असते +. वेगळा शब्द ओळखा +. सतत बर्फ पडणारे ठिकाण . +.वेगळा शब्द ओळखा +गुडघा +घोटा +. आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करणे म्हणजे +.हवामानाचा अंदाज द्वारे समजू शकतो. +आकाशाकडे पाहून +दुअसयाच्या सांगण्यावरून +.तांबे व जास्त यांच्या मिश्रणातून बनवतात. +. गटात न बसणारा शब्द ओळखा +शिंकणे +. संध्याचे मुख्य प्रकार किती +येथे तुम्ही इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे साप्ताहिक प्रश्नाची ईटेस्ट देऊ शकता आणि त्या ईटेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..! +.चंडोल पक्ष्यासारखे +. एकच पेला याचे लेखक +.ललाट याचा समानार्थी शब्द सांगा . +लहान बाळ +. हर्षुचे सौंदर्य खुलून दिसत होते . यात किती नामे आली आहेत . +. तसा बेटा कुंभार तसा लोटा .रिकाम्या जागी येणाया शब्दाचा समानार्थी शब्द सांगा +. . +. . +. ७२ रु.किलोचे सव्वा किलो पेढे घेतले दुकानदारास १०० रु. ची नोट दिल्यास किती रु. परत मिळतील . +. २ मीटर ४० सेंमी लांबीच्या तारेचे ४ समभूज त्रिकोण बनवल्यास प्रत्येक त्रिकोणाची बाजू किती असेल +३० . +८० . +४ +. ५० पै.ची ५०० नाणी देवून ५ रु.ची किती नाणी घ्याल . +. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या जिल्ह्यात आहे . +. ४० अंश छेद ५० भागापैकी ३० अंश छेद ५० भाग पाण्याखाली आहे तर पाण्यात किती भाग असेल . +३ अंश छेद ७ +१ अंश छेद ५ +५ अंश छेद ७ +८ अंश छेद ७ +. एका १०० पानी पुस्तकावर पान क्रमांक टाकताना ६ चा खिळा किती वेळा वापरावा लागेल . +. स्वराज्याची शपथ घेवून शिवराय येथे गेले . +. सहकारी संस्थेचा नफा कोणाला असतो . . +सरकारला +कोणालाच नाही +सदस्यांना +. कोमलची मावशी माझ्या वडिलाची आई आहे तर तिच्या एकुलत्या एका सुनेचा मुलगा माझा कोण +. एका वर्तुळाला केंद्रबिंदू असतात . +. उत्तरेकडे तोंड असणाया घरातून बाहेर पडून दोन वेळा उजवीकडे वळल्यास पाठीमागील दिशा कोणती असेल . +. २७ मार्च पासून १७ दिवस दुध घेतल्यास किती तारखेपर्यंत दुध घेतले +. झोपल्यास आपण श्वसनात घेतो . +कार्बन डायक्साईड +काहीच नाही +आक्सिजन +.माझ्या आजोबांना औटकी येते. औटकीचा अर्थ काय +पाढयाचा प्रकार +कुस्तीचा प्रकार +लेखनाचा प्रकार +. पांढया पायाची याचा अर्थ काय +रोगिष्ठ +. रूपे हे . +. शिवराय स्वार्थी राजे नव्हते . वाक्याचा प्रकार ओळखा . +. परिस्थितीनुसार वागावे राहावे . या अर्थाची म्हणा ओळखा +देश तसा वेश +दिल्या घरी सुखी राहा +. . +. . +"" +"" +. सव्वाशे रुपयात सव्वाशे पेरू येतात तर पाऊणशे रु. किती पेरू येतील . +. मोहनराव यांच्याकडील गोठ्यात ८०० पाय दिसतात तर गोठ्यात किती गाई असतील +४ +. १८ च्या १० पटीत त्याचा वर्ग मिसळल्यास येणारे उत्तर म्हणजे ५ रु च्या नोटा . +.महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण जिल्ह्यात आहे . +. ५० ते ७० मधील मुल संख्याची बेरीज कितीच्या १० पट येईल. +. २ शतक ० एकक १ सहस्त्र ७ दशक . +१२८० +१२७५ +१२६५ +१२७० +. भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. +.जेवढ्या रांगा तेवढीच मुले श्रेया रांगेत मध्यभागी ९ व्या स्थानावर आहे तर तेथे एकूण किती मुले असतील . . +. माझ्या वडिलाच्या भावाच्या पत्नीचा मुलगा माझा कोण +. ३० व्यास असल्यास त्रिज��या हि कितीच्या ५ पट असेल . +. सूर्यास्त पाठीवर असताना समोरून विष्णू आल्यास त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल . +. २७ मार्चला गुरुवार तर महिन्याची सुरुवात वाराने झाली असेल +. साडे सहा तास म्हणजे किती मिनिटे . +"" +राजियांचा गड गडांचा राजा राजगड. +"" +गृहक्षेत्रावरील जीएसटी कपातीच्या योजनेला मंजुरी + अर्थ राष्ट्रीय गृहक्षेत्रावरील जीएसटी कपातीच्या योजनेला मंजुरी +तरुण भारत +जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय +नवी दिल्ली १९ मार्च +स्थावर मालमत्ता क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी जीएसटी परिषदेच्या आज मंगळवारी झालेल्या बैठकीत गृहक्षेत्रातील जीएसटी कपातीच्या योजनेस मंजुरी देण्यात आली. +जीएसटी परिषदेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे ३१ मार्चपूर्वी अपूर्ण असलेल्या गृहनिर्माण योजनांसाठी विकासकांसमोर दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. एकतर त्यांनी जुन्या योजनांसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी अदा करावे किंवा आयटीसी अदा न करता नवीन पाच टक्के आणि एक टक्का जीएसटीचा पर्याय निवडावा. +यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत जीएसटी परिषदेने निर्माणाधीन सदनिकांवरील १२ टक्के जीएसटीत कपात करून तो पाच टक्क्यांवर आणला होता तर परवडणार्या घरांवरील आठ टक्के जीएसटीत कपात करीत तो एक टक्क्यावर आणला. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होईल. गृहक्षेत्रातील कपातीच्या योजनेस जीएसटी परिषदेने आज मंजुरी दिली आहे. जीएसटी परिषदेने ठेवलेल्या दोन पर्यायांपैकी एकाचा वापर करीत कर भरावा लागेल अशी माहिती महसूल सचिव ए. बी. पांडेय् यांनी जीएसटी परिषदेच्या ३४ व्या बैठकीनंतर दिली. +केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. कर अदा करण्यासाठी विकासकांना पुरेसा वेळ देण्याबाबत या बैठकीत एकमत झाले आहे असे पांडेय् यांनी सांगितले. विकासकांना कर भरण्याबाबत वेळ देण्यासाठी राज्यांसोबत विचारविनिमय करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. याबाबतचा निर्णय येत्या १५ दिवसांत किंवा महिनाभरात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. + . + तरुण भारत + अर्थ राष्ट्रीय +एप्रिल रोजी मतदान नवी दिल्ली १९ मार्च लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने आज मंगळवारी जारी केली. १३ ... +"" +मी बिपिन. गुरुवार नो��्हेंबर ०६ २००८ +मंडळी काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक अगदीच अनपेक्षित वळण आले. ध्यानी मनी नसताना किंवा कुठल्याही प्रकारचे प्लॅनिंग नसताना मला परदेशात नोकरी करायचा योग आला. आणि तो परदेश पण साधासुधा असातसा नाही चक्क सौदी अरेबिया ज्या देशाबद्दल आपल्याला नेहमीच एक भीती वाटत असते आणि कुतूहल पण तेवढेच असते. तर माझ्या या सौदी गमन आणि वास्तव्याबद्दल माझे काही अनुभव आहेत ते इथे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. +मी इथे जे काही लिहिणार आहे ते पूर्णपणे सत्य असणार आहे त्यात कुठल्याही प्रकारची काल्पनिक पात्रं किंवा घटना नसतील. मी आयुष्यात हा पहिलाच लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. ऑल सजेशन्स आर वेलकम. एक वाक्य पुलंचं उधार या लिखाणात साहित्यिक मूल्यं वगैरे शोधू नका नाही म्हणजे मिळणार नाहीत म्हणुन सांगितलं आपलं उगाच तुमची निराशा +१९९८ चा सप्टेंबर ऑक्टोबर महिना असेल. दसरा जवळ आला होता. तेव्हा मी भारतातिल एका चिकट पदार्थ बनवणार्या प्रसिद्ध कंपनीत म्हणजेच इडिपी डिपार्टमेंट मधे काम करत होतो. तेव्हा आपल्याकडे प्रकारची सॉफ्टवेअर्स नुकतीच आली होती. आमच्या कंपनीतही असेच एक सॉफ्टवेअर बसवायचे काम चालले होते. आमची भरती पण होतीच इंप्लिमेंटेशन टीम मधे. सॉफ्टवेअर व्हेण्डर च्या टीम मधल्या लोकांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले होते. +अशातच एक दिवस त्यांच्या पैकी एक वरिष्ठ मला विश्रांतिगृहातील महत्त्वाचे काम करत असताना हळूच म्हणाला लंच के बाद नीचे मिल मेरेको. मला टेंशन. म्हणलं काल एका डिलिव्हरेबल बद्दल काही वाद झाला त्यात काही कमीजास्त बोलणं झालं काय आपल्याकडून पण तसा धोकाही नव्हता म्हणा. तो होता गुज्जु आणि प्रकृतिने किरकोळ. काय ४५ श्या दिल्या असत्या तरी कानाला गोडच वाटलं असतं. ठरल्याप्रमाणे त्याला खाली जाऊन भेटलो लंच नंतर. मला चक्क नोकरीची ऑफर देत होते साहेब. आणि माझ्या कंपनीत कोणाला संशय येऊ नये म्हणून मला खाली बोलवून वगैरे बोलणं चाललं होतं. त्यानंतरच्या दसर्याच्या मुहुर्तावर त्याला माझ्या सी.व्ही. ची प्रत दिली आणि अश्या प्रकारे माझ्या आयुष्यातल्या सौदी प्रकरणाला सुरुवात झाली. +आता सगळ्यात पहिले काम काय तर आमच्या नविन कंपनीच्या दुबईस्थित बड्या लोकांना टेलिफोनिक इंटरव्ह्यू द्यायचा आणि खुंटा बळकट करायचा. दिवस ठरला वेळ ठरली. आता मात्र मनात एक धाकधूक व्हायला लागली होती. इतके दिवस परदेशगमनाचे काहीच प्लॅन्स नव्हते पण अशी एक संधी समोर दिसायला लागली आणि मनात एक अपेक्षा निर्माण झाली. बरं माझी जरी रास कन्या नसली तरी माझ्या आईवडिलांची रास कन्या आहे ना... त्या मुळे वाण नाही पण गुण लागलाच थोडासा. खूपच नर्व्हस झालो होतो. ठरल्या दिवशी काही कॉल झालाच नाही. असं अजून १२ वेळा झालं आता मात्र माझी खात्री झाली की हे काम काय पुढे जात नाही. मग मी परत निश्चिंत होतच नाहिये तर कशाला काळजीने मरा एक दिवस अचानक फोन आला की तो इंटरव्ह्यू घेणारा भाऊ उद्या मुंबईतच येतोय आणि त्याला तुला प्रत्यक्ष भेटायचं आहे. मी परत नर्व्हस. तसाच गेलो त्याला भेटायला त्याच्या हॉटेलवर. बघतो तर साहेब टी.व्ही. वर चक्क क्रिकेट ची मॅच बघत होते. पुढचा अर्धा तास मग नुसत्या गप्पा आणि क्रिकेट बद्दल बोलणं. मला खरंच खूप टेंशन आलं की हा कामाचं का नाही बोलत आहे. थोड्या वेळाने त्याने मला अचानक विचारलं तुला तर फायनान्स डोमेन चा काहीच अनुभव नाही. मी गप्पच काय बोलणार तो म्हणत होता ते खरंच होतं. मग त्याने विचारलं तुला बॅलन्स शीट बद्दल काय माहिती आहे आता मी थोडं विचार करून उत्तर देणार तेवढ्यात माझ्यातला प्रामणिक बंडू लगेच उत्तरला डेबिट शुड बी इक्वल टू क्रेडिट आता वाचा जायची पाळी त्याची होती. तरी तोच पुढे म्हणाला पाण्यात फेकला तुला तर पोहशील की बुडशील. मला त्याचा रोख कळला मी पण त्याला उलटा प्रश्न केला मला पाण्यात फेकताना पाठीला डबा बांधणार की तसंच फेकणार मी बोललो खरा पण बोलल्यानंतर लक्षात आलं की आपण काय बोलून बसलो. पण तो खूप हसला आणि म्हणाला तुझा हजरजबाबी पणा आवडला पण ऑफकोर्स डब्याशिवाय फेकणार. तो पर्यंत माझाही धीर चेपला मलाही अंदाज आला होता की हा खरंच इंटरव्ह्यूच चालू आहे आणि मला ही पध्दत आवडली होती. मी त्याला उत्तर दिले ऑफ कोर्स आय विल स्विम. हाऊ टू अचिव्ह दॅट इज माय प्रॉब्लेम बट आय ऍम कॉन्फिडंट हे सगळं आज लिहिताना एवढा वेळ लागतो आहे पण तेव्हा हे सगळं अक्षरशः क्षणार्धात घडलं. नंतर माझ्या लक्षात आलं की मला काय येतंय किंवा येत नाहिये याच्या मधे फारसा रस त्याला नव्हताच. ते सगळं त्याने आधीच मला ओळखणार्या निरनिराळ्या टीम मेंबर्सना गाठून काढून घेतलं होतं. त्याला फक्त माझी पर्सनॅलिटी टेस्ट घ्यायची होती. आणि त्या क्रिकेटच्या गप्पा वगैरे सगळं त्याच एका हेतूने चाललं होतं. त्याने पुढचा प्रश्न विचारला सौदी अरेबियात काम करशील की दुबईच पाहिजे मला कुठं काय कळत होतं तेव्हा दुबई काय आणि सौदी अरेबिया काय. मी म्हणलं माझा असा काही प्रेफरंस नाहिये. +आणि मंडळी अश्या रितीने माझी पहिली परदेशातील नोकरी पक्की झाली. +"" +केरळ + केरळ ठळक बातम्या राज्य +९२ वर्षांचे अच्युतानंदन रुसले तिरुवनंतपुरम् २० मे माकपा पोलिट ब्युरोचे वरिष्ठ सदस्य पी. विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री राहणार आहेत. आज शुक्रवारी झालेल्या माकपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. माकपाचे मुख्यालय असलेल्या एकेजी भवनात आज ही बैठक झाली. माकपाचे ज्येष्ठ... +नवी दिल्ली १४ मार्च एप्रिलमध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपा हिंदू मतांच्या आधारावर सत्तारूढ युडीएफ डाव्या पक्षांच्या अनेक जागा बळकावणार असली तरी अल्पसंख्यकांचा पाहिजे तेवढा पाठिंबा न मिळाल्याने त्याचा फायदा कॉंग्रेसला मिळू शकतो असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना... +कोट्टायम २५ डिसेंबर विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने देशात सुरू असलेल्या घर वापसी कार्यक्रमांतर्गत केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील दोन मंदिरांमध्ये ५८ ख्रिश्चनांनी हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केला. गुरूवारी पोनकुन्नाम येथील पुथियाकावू मंदिरात झालेल्या एका समारंभात २० ख्रिश्नच कुटुंबातील ४२ जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला तर... +केरळातही घर वापसी अलपुझा २२ डिसेंबर विश्व हिंदू परिषदेच्या घर वापसी अभियानांतर्गत रविवारी केरळातील अलपुझा जिल्ह्यात ३० ख्रिश्चन नागरिकांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. चेप्पाडच्या कनिचनल्लोर येथील देवळात धर्मांतरणाचा हा सोहळा शांततेत पार पडला. आधी हे नागरिक हिंदूच होते. आमिष दाखवून आणि बळजबरी... +"" +निघोज येथील रांजण खळगे भौगोलिक चमत्कार + मुख्यपृष्ठ निघोज येथील रांजण खळगे भौगोलिक चमत्कार +निघोज येथील रांजण खळगे भौगोलिक चमत्कार + मानुषी +गेली ३२३३ वर्षं नगरलाच रहात असूनही निघोजला कधीच जाणं झालं नाही. निघोजबद्दल एकलं होतं खूप! पण शेवटी ऑगस्टमधल्या एका रविवारी मात्र सहकुटुंब निघोजला जाणं झालं. आणि इथे यायला आपण इतका उशीर का केला असंच वाटलं. +अहमदनगरहून पुण्याकडे जाताना शिरूरच्या अल��कडेच उजवीकडे एक फ़ाटा जातो. अंदाजे ६५ कि.मि. आत गेल्यावर निघोज गाव लागते. वाटेत झेंडूची नयनरम्य फ़ुलशेती लागते. +या गावात श्री मळगंगा माउलीचे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. याची उंची ८५ फ़ूट आहे व संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे. आणि मातेची स्वयंभू मूर्ती आहे. +या मंदिरासमोर २५ फ़ुटी दीपमाळ आहे. +दर्शनानंतर सगळेच रांजण खळग्यांना भेट देण्यासाठी उत्सुक होते. हे गावापासून तीन कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात आहेत. +तिथे पोचल्यावर दिसणारा अभूतपूर्व नजारा नजरेतकॅमेऱ्यात किती आणि कसा साठवू असं होऊन जातं. आणि निसर्गाच्या करामतीचा क्षणोक्षणी प्रत्यय यायला लागतो. +सपाट पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळांवरून सावधपणे चालायला लागत होतं. कारण याच कातळात शिल्पं कोरावीत तसे निसर्गनिर्मित रांजण खळगे कोरले गेले होते. आम्हीही हा चमत्कार डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो. +नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब होते. भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे. कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रीयेमुळे नदीच्या पात्रात हे रांजण खळगे तयार झाले आहेत. +या खळग्यातून लांबून जोरात वहात आलेले पाणी तिथल्या तिथेच एखाद्या छोट्या धबधब्याप्रमाणे कोसळत होते. काही खळग्यांच्या धारदार काठांवरून पाण्याचे तुषार उडताना दिसतात. +कुकडी मातेचे पाणी एका रांजण खळग्यातून दुसऱ्यात लपंडाव खेळत उड्या मारत पुढे जाताना बघून आपण जणू संमोहितच होतो. +काही कुंडात पाणी साठून राहिल्याने त्यात दुर्मीळ अशी हायड्रिला वनस्पती तयार होते. या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी इथे वनस्पती शास्त्रद्न्य भेटी देतात. +या रांजणखळग्यातून वहात पुढे ही कुकडी नदी खडकांच्या तयार झालेल्या दोन अजस्र भिंतींमधून वहात जाते. आम्ही बरंच अंतर चालून पुढे गेलो तेव्हा क्लीप् स्वॅलो पक्षांचे थवे अत्यंत लगबगीने पाण्याच्या पृष्ठभागावरून ये जा करत उडत होते. पाण्यावरून ते कडेच्या खडकात अदृश्य होत होते. तेव्हा कळलं की या पक्ष्यांची या खडकांमधे चिखल आणि लाळेनी बनवलेली असंख्य घरटी आहेत. माझा लेक मात्र येथे दोन तीनदा येऊन गेलेला असल्याने त्याला बराच माहिती होती. +तो या नदीकाठच्या खडकांवरून उतरून बराच खाली आपल्या कॅमेऱ्यासह स्थानापन्न झालेला होता. या पक्ष्यांच्या फ़ोटोसाठी! पण म्हणावे तसे स्पष्ट फ़ोटो मिळाले नाहीत. +या रांजणखळग्यांच्या वरच्या भागात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. एकंदरीतच सगळीकडे पाणी आणि हिरवाई बघून डोळे निवतात. +या रांजण खळग्यांना क्रॉस करून गेलं की इथेही मळगंगा मातेचं मंदिर आणि भक्त निवास आहे. एक मोठा सभामंडप आहे. +गेल्या दोन तीन वर्षात रांजण खळग्यांचा हा प्रवाह क्रॉस करण्यासाठी एक सुंदर झुलता पूल बांधला आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे आणि या पुलामुळे पर्यटनस्थळ म्हणून या जागेचे सौंदर्य वाढले आहे. +या ठिकाणाच्या भौगोलिक शास्त्रीय आणि धार्मिक महत्वामुळे इथे वनस्पतीशास्त्रद्न्य भाविक पक्षीप्रेमी इतिहास संशोधक भूगोल अभ्यासक विद्यार्थी असे विविध स्तरातील पर्यटक भेटी देतात. +बाकी चैत्रात यात्रा नवरात्रात उत्सव उरूस यांची धामधूम संपूर्ण वर्षभर चालूच असते. +फ़क्त एकच गोष्ट जाणवली म्हणजे परिसरातला प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा प्रचंड कचरा. +पर्यटकांनी जेवण झाल्यावर चक्क रांजण खळग्यातच थर्माकोलच्या पत्रावळ्या अक्षरश दाबून बसवल्या होत्या. आणि इतरत्रही बराच कचरा होता. +इथे पर्यटकांसाठी परिसरात प्लॅस्टिकथर्माकोलचा कचरा टाकू नये अश्यासारख्या पाट्या लावण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर जागोजागी कचरा कुंड्यांचीही व्यवस्था व्हायला हवी आहे. +आम्ही गावातल्या मंदिरात जेव्हा ट्रस्टींना भेटलो तेव्हा या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली आणि या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. +पण संध्याकाळी परतीच्या प्रवासात पुन्हा अकदा तरी निघोजला यायचंच असं सर्वानुमते ठरलंच! +वाटेतली फुलशेती +रांजणखळग्यांचे विविध प्रकार +परिसरातलं मंदिर +मळगंगा देवीचं मुख्य मंदिर +रांजणखळग्यांच्या पुढ्चा कुकडी नदीचा प्रवाह +रांजणखळग्यांच्या बाजूने लांब दिसणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा +निघोज गावातले मळगं���ा देवीचं संगमरवरी मंदिर +याच मंदिरातला देवीचा मुखवटा +वाव.. मस्त आहे हा रांजणखळगा +वाव.. मस्त आहे हा रांजणखळगा प्रकार.... + साधना +मानुषी..किती नवीन आणी रंजक +मानुषी..किती नवीन आणी रंजक माहिती सांगितलीस... +रांजण खळगे... पहिल्यांदाच ऐकलं .. +थर्माकोलच्या पत्रावळी........ कचरा करणार्यांना काही शिक्षादंड वगैरे नाही आहे का +जोपर्यन्त स्वतःचीच जाण नसेल तोपर्यन्त सूचना पाट्यांना कोण भीक घालणारे!!! + वर्षू. +वर्षू तुझा राग अगदी +वर्षू तुझा राग अगदी समजला. +जोपर्यन्त स्वतःचीच जाण नसेल तोपर्यन्त सूचना पाट्यांना कोण भीक घालणारे!!! +आणि याच्याशी तर १०० सहमत.! +धन्यवाद साधना वर्षू !