diff --git "a/dummy/dummy_mr_train.csv" "b/dummy/dummy_mr_train.csv" --- "a/dummy/dummy_mr_train.csv" +++ "b/dummy/dummy_mr_train.csv" @@ -1,7 +1,6 @@ text भारताचा इतिहाससविनय कायदेभंग चळवळ कलकत्ता अधिवेशनात ब्रिटिश सरकारला देण्यात आलेली ३१ डिसेंबर१९२९ ही मुदत संपताच राष्ट्रीय सभेने लाहोर अधिवेशात अध्यक्ष पं. जवाहरलाल म्हणून साजरा करण्याचे व स्वातंत्र्याची शपथ घेण्याचे आवाहन भारतीय जनतेस करण्यात आले. पूर्ण स्वराज्याच्या प्राप्तीसाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. -"" उछलनाकैम शोउंगली करनानिगलना मुखमैथुनवीर्य चाटनाउंगली करनानिगलना डिल्डो से चुदाईफेशियलझटकेकिनारे सहलाना @@ -14,7 +13,6 @@ text कोई चुदाई नहींधुंआ उडानाचुचे चोदनारूम का बादशाह गांड चाटनाबीडीएसएमकपडे उतारनाचूचों पर वीर्य कमशॉटमजे करनाजबरदस्त चुदाईचुदाई मशीन -"" उपयोग डोसेज दुष्परिणाम फायदे अभिक्रिया आणि सूचना फायदे आणि वापर चे डोसेज आणि कसे घ्यावे @@ -24,13 +22,9 @@ text निषिद्धता विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहार आणि अल्कोहोलसह ची अभिक्रिया - फायदे आणि वापर खालील उपचारासाठी वापरले जाते - चे डोसेज आणि कसे घ्यावे चे घटक - दुष्परिणाम संशोधनाच्या अनुसार जेव्हा घेतले जाते तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात - संबंधित सूचना गर्भवती महिलांसाठी चा वापर सुरक्षित आहे काय गर्भवती महिला कोणत्याही दुष्परिणामांची काळजी न करता घेऊ शकतात. स्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान चा वापर सुरक्षित आहे काय @@ -41,17 +35,13 @@ text यकृत साठी पूर्णपणे सुरक्षित आहे. चा हृदयावरील परिणाम काय आहे हृदय साठी पूर्णपणे सुरक्षित आहे. -इतर औषधांसह ची तीव्र अभिक्रिया खालील औषधांबरोबर घेऊ नये कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात - निषिद्धता तुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय घेऊ नये - विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय नाही घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही. होय घेतल्यानंतर तुम्ही आरामात मशिनरी वापरू शकता किंवा वाहन चालवू शकता कारण यामुळे तुम्हाला पेंग येत नाही. होय परंतु केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या. नाही चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे. -आहार आणि अल्कोहोलसह ची अभिक्रिया आहार आणि दरम्यान अभिक्रिया आहाराबरोबर घेतल्यान�� कोणतीही समस्या येत नाही. अल्कोहोल आणि दरम्यान अभिक्रिया @@ -62,9 +52,7 @@ text तुम्ही च्या किती मात्रेस घेतले आहे तुम्ही चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय तुम्ही चे सेवन कोणत्या वेळी करता -"" दिवाळी मुहूर्तावर वाहन खरेदीची धूम - दिवाळी मुहूर्तावर वाहन खरेदीची धूम पुणे दिवाळीच्या मुहूर्तावर यंदा दुचाकी आणि चारचाकी खरेदीत सुमारे टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वसुबारस धनत्रयोदशी नरकचतृर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज या सहा दिवशीही वाहन खरेदी झाली आहे. सणउत्सवाच्या मुहूर्तावर कंपन्यांनी दिलेल्या भरघोस सवलतींमुळे वाहन खरेदीकडे लोकांचा ओढा दिसला. युवकयुवतींची दुचाकीला पसंती मिळाली तर काहींनी कुटुंबीयांसाठी चारचाकी खरेदी करण्याचा मुहूर्त गाठला असे विक्रेत्यांनी सांगितले. विशेषतः धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन आणि पाडवा या तिन्ही दिवशी चांगला प्रतिसाद लाभला. @@ -72,16 +60,13 @@ text दुचाकी विक्रेते मंगेश परतानी म्हणाले दिवाळीत यंदा सुमारे तीन हजार दुचाकींचे बुकिंग झाल्याचा अंदाज आहे. कंपन्यांनी दिलेली सूट आणि सवलतींमुळे मागणी वाढली आहे. नवरात्रापासूनच दिवाळीच्या मुहूर्तासाठी दुचाकीच्या बुकिंगला सुरवात झाली. यंदा वाहन खरेदीत टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली. दुचाकी गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. तर चारचाकी घेणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. दिवाळीत गाड्यांचा ताबा घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. विक्रांत जगताप दुचाकी विक्रेते -"" डरना जरुरी है! नेटफ्लिक्स घेऊन आलंय - महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई सेक्रेड गेम्सच्या यशानंतर नेटफ्लिक्स त्यांची आगामी घोस्ट स्टोरीज सीरिज घेऊन येत आहेत. नुकताच नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला. नेटफ्लिक्ससाठी लस्ट स्टोरीजचं दिग्दर्शन केलेले चार दिग्दर्शक करण जोहर अनुराग कश्यप झोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी यांनी या घोस्ट स्टोरीजमधील चार कथांचं दिग्दर्शन केलं आहे. या सीरिजमध्ये चार वेगवेगळ्या हॉरर स्टोरी सांगण्यात आल्या आहेत. ट्रेलरमध्ये चारही कथांची झलक दाखवण्यात आली आहे. सर्वसामान्य हॉरर सीरिजपेक्षा ही सीरिज वेगळी असल्याचा दावा दिग्दर्शकांकडून करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये नवविवाहित दांम्पत्य नर्स एक गरोदर म��िला आणि एका रहस्यमयी मुलाची कथा सांगण्यात आली आहे. करण जोहरने नवदांम्पत्याच्या कथेचं दिग्दर्शन केलं आहे. यात मृणाल ठाकुर आणि अविनाश तिवारी दिसतील. लग्नानंतर बेडरूममधील एका सीनमध्ये मृणालचा नवरा अविनाश अचानक न दिसणाऱ्या आजीसोबत बोलताना पाहून ती घाबरते. तर दुसरी कथा झोया अख्तरची असून यात जान्हवी कपूर दिसते. जान्हवी या कथेत नर्सची भूमिका साकारत आहे. यात ती एक वयोवृद्ध महिलेची सुरेखा सीकरी सुश्रूशा करताना दिसत आहे. तिसरी कथा झोया अख्तरची असून यात एक गरोदर महिला दाखवण्यात आली आहे जी एका मुलासोबत असते. या महिलेची व्यक्तिरेखा सोभिता धूलीपालाने साकारली आहे. एका सीनमध्ये सोभिता बाहुलीला जेवण भरवताना दिसते. तर शेवटची कथा दिबाकर बॅनर्जीने दिग्दर्शित केली आहे. यात दोन लहान मुलं दाखवण्यात आली आहेत. अभिनेत्री मौसमी चटर्जी यांच्या मुलीचं निधन महत्तवाचा लेख -"" . . वाठारांक सिध्दटेक वा सिध्दक्षेत्र तर श्री विनायकाक सिध्दीविनायक अशें म्हणटात. @@ -101,8 +86,6 @@ text देव आनी असूर हे दोनूय प्रजापतीचे पूत. असूर व्हडले आनी देव धाकले. प्रजापतीन देवाक दिसाचे आनी असूरांक रातीचे उत्पन्न केले. शतपथ ब्राह्मण. प्रजापतीन असूरांक अंधकार आनी माया ह्यो गजाली दिल्यो. देखून ते मायेची उपासना करूंक लागले. असूर हें उतर ऋग्वेदांत सुमार फावट आयलां. तातूंत सुवातींचेर ताचो वापर देव ह्या अर्थान केला. ऋग्वेदांत वरुणाक आनी हेर देवांक असूर अशें म्हळां. अग्निदेवाक लेगीत असूर असो लेखला. हांचे पुरोयतपण भार्गवशुक्र हाचे कडेन आशिल्लें. असूर लोक खंयचे हाचेविशीं चार मतां आसात असूर म्हळ्यार . पूर्विल्ले सुमेरियन लोक. . पूर्विल्ले असीरियन लोक . मगध वा दक्षिण बिहारांतले लोक . पूर्विल्ले इराणी अहुरमज्दाचे अनुयायी. भारतांत आर्य संस्कृताय येवचेंपयलीं असूर दैत्य दानव आनी नाग अशे वेगवेगळ्या संस्कृतायांचे समाज आशिल्ले. हे लोक आर्यांचे विरोधक आशिल्ले. मेरु दोंगराचेर अमरावती नगरांत देवांचो राबितो आसा. जाल्यार मेरु दोंगराचे खाल इरावती हे असूरांचे नगर आसा अशें ... - . -"" अमरावतीत कृषिमंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे मुंडन प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन अमरावतीत कृषिमंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे मुंडन प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन आपल्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस क���र्यकर्ते शेतकरी शेतकरी संघटना यांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या घरावर जाऊन धोंडी काढली. मुंडन करत कृषीमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलन केले. @@ -114,7 +97,6 @@ text अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात गतवर्षी दुष्काळाने कहर केला आणि यंदा अद्याप पावसाचा थेंबही कोसळला नाही. त्यामुळे यंदाही दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येईल का अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. याच विवंचनेतून कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या मतदारसंघातील बेनोडा शहीद येथील राजेंद्र फरकाडे या शेतकऱ्यांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांची पत्नी मुलगा मुलगी शेतात गेले होते. परत येताच घरात गळफास घेतलेल्या मृतदेह त्यांच्या हाती लागला. फरकाडे कुटुंबाकडे बेनोडा शहीद शेत शिवारात दोन एकर ओलिताची शेती आहे. यात संत्रा कपाशी तूरची लागवड केली होती. यावर्षी पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने कपाशीची वाढ खुंटली तर इतर पिकाची स्थिती चांगली नाही. शेतासाठी लागलेल्या खर्च देखील निघण्यास तयार नाही. यामुळे बँकेचे असलेले एक लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे मुलीचं लग्न शिवाय खासगी उसनवारी आणलेले पैसे देण्याची चिंता राजेंद्र फरकाडे यांना सतावत होती. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे सरकार बँकेने कर्ज दिले नाही तर बँकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगते. मात्र दुसरीकडे अशा प्रकारे शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवावी लागत आहे. आम्हाला हिशेब पाहिजे उद्धव ठाकरेंचा विमा कंपन्यांना थेट इशारा -"" जनार्दनस्वामी मुख्यपृष्ठ जनार्दनस्वामी नुकताच काही व्यक्तीगत कारणांमुळे नागपूरला जाण्याचा योग आला. तेव्हा एके दिवशी सकाळीच जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या एका शाखेत अगदी योगायोगानेच जाऊन पोहोचलो. मी शाळेत असतांना १९७३७४ चा सुमार असेल स्वतः जनार्दनस्वामी आमच्या शाळेत येऊन आम्हाला सुलभ सांघिक योगासने शिकवत असत. तेव्हाची आठवण जागी झाली. आज नागपूरच्या रामनगरातील त्यांच्या योगाभ्यासी मंडळाच्या कार्याचे एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले दिसून येते. नागपूर व विदर्भात मिळून मंडळाच्या ९४ शाखांतून दररोज सांघिक योगसाधनेची निशुल्क सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. @@ -159,28 +141,22 @@ text नितीनचंद���र माझे नातेवाईक श्री. पटवर्धन माझे नातेवाईक श्री. पटवर्धन ९० वर्षांचे असोन स्वमींचे शिष्य आहेत. तब्ब्येत ठणठणीत व स्वभाव निवृत्त शांत आहे. -"" -पुलवामानंतर भारताला समुद्रमार्गे पाकिस्तानला शिकवायचा होता धडा युद्धनौका होत्या अरबी समुद्रात! पुलवामानंतर भारताला समुद्रमार्गे पाकिस्तानला शिकवायचा होता धडा युद्धनौका होत्या अरबी समुद्रात! एअर स्ट्राईकसोबत भारताने पाकला समुद्रमार्गाने धडा शिकवण्याची तयारी केली होती. - नवी दिल्ली जून पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवला. भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईककरून पाकला आणि दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवली. एअर स्ट्राईकसोबत भारताने पाकला समुद्रमार्गाने धडा शिकवण्याची तयारी केली होती. भारताने नौदलाचे युद्धाभ्यास थांबवले होते. अण्विक आणि अन्य पारंपारिक शस्त्रसज्जता असणाऱ्या पाणबुड्या पाकच्या सीमेजवळ तैनात केल्या होत्या. भारताच्या या धोरणामुळे पाकिस्तानला वाटत होते की भारत कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने केवळ हवाईच नाही तर समुद्र मार्गे पाकिस्तानला धडा शिकवण्याची तयारी केली होती. बालाकोट येथे झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून हल्ला होण्याची शक्यता होती. पाकने त्यांची सर्वात आधुनिक अशी अगोस्ट श्रेणीतील पाणबुडीपीएनएस साद कराची येथून हलवली होती. ही पाणबुडी कराची बंदरावर नसल्याचे माहिती भारताच्या हाती लागली. मोठ्या कालावधीसाठी पाण्यात राहण्याची क्षमता असलेल्या या पाणबुडीचे अचानक गायब होण्याने भारतीय नौदल अलर्ट झाले. कराचीपासून गायब झालेली ही पाणबुडी गुजरातच्या किनारपट्टीवर दिवसात येऊ शकते. तर मुंबईजवळ पोहोचण्यासाठी तिला दिवस पुरेसे आहेत. ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे भारत अधिक अलर्ट झाला. मुंबईत नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय देखील आहे. या बेपत्ता पाणबुडीचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदल कामाला लागले. यासाठी पी आयएसला पाकिस्तानच्या पाणबुडीचा शोध घेण्याच्या कामावर लावण्यात आले. त्याच बरोबर विमानांद्वारे देखील शोध कामाला गती देण्यात आली. अ��्विक सज्जता असलेल्या आयएनएस चक्र आणि स्कॉर्पिन श्रेणीची आयएनएस कलवरी यांना देखील शोध मोहिमेसाठी वापरण्यात आले. अखेर दिवसांनी पीएनएस साद पाकच्या पश्चिम किनारपट्टीवर आढळली. लपवून ठेवण्यात आली होती... पाकिस्तानने पीएनएस सादला लवून ठेवले होते. जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर त्याचा वापर करता येईल अशी पाकिस्तानची योजना होती. भारतावर समुद्रमार्गे हल्ला करण्यासाठी पीएनएस सादचा वापर करता येईल अशी पाकिस्तानची योजना होती. पण भारताने पीएनएस सादचा शोध घेऊन पाकचा डाव उधळून लावला. बालोकोट एअर स्ट्राईकनंतर अरबी समुद्रातील नौदलाच्या हालचाली वाढल्या होत्या. भारताने युद्धनौका अरबी समुद्राच्या उत्तर भागात तैनात केल्या होत्या. यात लढाऊ विमानांना वापर करता येईल अशा आयएनएस विक्रमादित्यचा देखील समावेश होता. या सर्व युद्ध नौकांची नजर केवळ आणि केवळ पाकिस्तानच्या सीमेवर होती. -"" तिला करायचा होता प्रेमविवाह आईभावाने ओढणीने आवळला गळा निर्मलाचे परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम होते. त्याच्यासोबत तिला प्रेमविवाह करायचा होता.. - मुंबई नोव्हेंबर वर्षीय तरुणीची तिची जन्मदाती आई आणि पाठराख्या भावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर तरुणीचा ओढणीने गळा आवळून तिची हत्या झाली आहे. पायधुनी येथे रविवारी ही घटना घडली आहे. मिळालेली माहिती अशी की निर्मला वाघेला असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. निर्मलाचे परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम होते. त्याच्यासोबत तिला प्रेमविवाह करायचा होता. मात्र याबाबत तिची आई आणि भावाला कुणकुण लागली होती. त्यांचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता. निर्मला आपल्या निर्णयावर ठाम होती. ती घरातून पळून जाण्याच्या बेतात असताना तिला आई आणि भावाने अडवले. तिला बेदम मारहाण केली. तरीही ती ऐकत नसल्याने दोघांनी ओढणीने तिचा गळा आवळला. त्यातच तिचा मृत्यू झाला. निर्मला वाघेला हिच्या हत्येप्रकरणी पायधुनी पोलिसांनी आरोपी आई शालू वाघेला आणि भाऊ पप्पू वाघेला याला अटक केली आहे. दरम्यान दुसऱ्या एका घटनेत चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या मित्राच्या मदतीने पत्नीचा खून करण्यात आला आहे. आरोपी पतीने अपघाताचा बनाव करून अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याचे आधी भासवले. मात्र अवघ्या तासांत पोलिसांनी या बनवेगिरीचा पर्दाफाश केला. मिळालेली माहिती अशी की आष्टी येथील या घटनेत खुनाचा कट रचणाऱ्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हाची नोंद करण्यात आली. सोनाली नितीन आवारे साप्ते असे मृत महिलेच नाव आहे. तर पती नितीन आवारे साप्ते व भाऊसाहेब धोंडे अशी आरोपींची नावे आहेत. आष्टी शहरातील सोनाली आवारे साप्ते यांचा रविवारी सायंकाळी पिकअपने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. परंतु पोलिसांना घातपाताचा संशय होता. हा अपघात नसल्याचा पोलिसांचा कयास होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात खोलवर जाऊन तपास केला. चौकशीत पोलिसांचा अंदाज खरा ठरला असून संशयाची सुई सोनालीचा पती नितीनकडे गेली. अधिक चौकशीत पती पत्नीत सातत्याने वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी नितीनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मित्र भाऊसाहेब धोंडे याच्या मदतीने आपण पत्नी सोनालीच्या खुनाची कबुली दिली. मुलगी प्रगती संदेश मुळीक हिच्या तक्रारीवरून नितीन आवारे व भाऊसाहेब धोंडे यांच्यावर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद केला. अतिशय नियोजनबद्धरित्या हा प्लॅन ठरला होता. अपघाताचा बनावही यशस्वी करण्याचे ठरले होते. याची जबाबदारी भाऊसाहेब धोंडेने घेतली होती. त्यानेच अपघाताचा बनाव करून रविवारी सायंकाळी थेट पोलिस ठाणे गाठले व आपल्या हातून अपघात झाला असून त्यात महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. -"" घरजानेवारी रविवार दिवसः जानेवारी आयटीएमचे कानल इस्तंबूल सहकार्य प्रोटोकॉलवरील स्पष्टीकरण @@ -197,7 +173,6 @@ text व्यावसायिक आणि तांत्रिक नाटोलियन हायस्कूल अरा इलेक्ट्रिक व्हेइकल्स शाखा लन मोटर वाहन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रथमच उघडला. बुरसा ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री एक्सपोर्टर्स असोसिएशन व्होकेशनल अँड टेक्निकल अॅनाटोलियन हायस्कूल पुढील वर्षी प्रशिक्षण सुरू होते. तुर्की अधिक ... आजचा इतिहास जानेवारी आज इतिहासामध्ये एक्सएनयूएमएक्स जानेवारी एक्सएनयूएमएक्स पॅरिसमध्ये फ्रेंच कंपनी म्हणून हर्सेनने इली सोशिएट इम्पेरियाले डेस केमीन डी फेरे दे ला टर्की डी यूरोप ची स्थापना केली. एक्सएनयूएमएक्स जानेवारी एक्सएनयूएमएक्स येडिकुलेबॅकर्कीयेइलिक्कीकेकेकमेस अधिक ... -"" शिवाजीनगर आपटे रस्ता येथील अन��िकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची कारवाई . वाळू ठेका चालविण्यासाठी मनसेच्या पदाधिकायाने मागितली खंडणी शिवाजीनगर आपटे रस्ता येथील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची कारवाई @@ -218,15 +193,12 @@ text उन्हाळ्यात घर थंड ठेवण्याचे खास उपाय वाळू वाहतूक करणाया सोलापूर जिल्ह्यातील ८६ वाहनांची नोंदणी रद्द विद्युत वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा स्पर्श दुर्घटनांची शक्यता -"" डॉ. सस्वती त्रिपाठी ऑबस्टेट्रीशियन ऐंड़ गॉयनेकॉलाजिस्ट प्रसूति एवं स्त्री रोग विशेषज्ञ बहरामपूर ओडिशाउड़ीसा डॉ. सस्वती त्रिपाठी ऑबस्टेट्रीक्स ऐंड़ गॉयनेकॉलजी प्रसूति एवं स्त्री रोग डॉ. सस्वती त्रिपाठी ऑबस्टेट्रीशियन ऐंड़ गॉयनेकॉलाजिस्ट प्रसूति एवं स्त्री रोग विशेषज्ञ डॉ. सस्वती त्रिपाठी .... -"" आसाममध्ये संघ स्वयंसेवकांकडून मुस्लिम तरुणाची हत्या - महाराष्ट्र टाइम्स.कॉम नदीमने जो व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात एक व्यक्ती जमिनीवर पडली आहे. त्याच्या डोक्यातून खूप रक्त येतेय. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये नदीमनं म्हटलंय या व्यक्तीचं नाव अब्दुल मतीन आहे. त्याला संघी लोकांनी मॉब लिंचिंग केलंय. हा व्हिडिओ फेसबुकशिवाय ट्विटरवरही खूप मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. @@ -234,11 +206,8 @@ text टाइम्स ग्रुपच्या फेक बोले कौआ काटे या टीमने या सर्व प्रकरणासंदर्भात करीमगंज पोलिसांशी चर्चा केली. या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे अब्दुल मतीन असे नाव आहे. तो एक छोट्यामोठ्या चोऱ्या करणारा भुरटा चोर होता. १८ जानेवारी रोजी तो एका शाळेतील ग्रिल चोरताना पकडला गेला होता. स्थानिक लोकांनी त्याला पकडले व बेदम चोपले. लोकांच्या तावडीतून सुटून पळताना तो कोसळला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. करीमगंज पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या प्रकरणासंदर्भात ट्विट केले होते. अब्दुल मतीनला मारहाण करणाऱ्या दोन संशयीत व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. . . - आसामच्या करीमगंजमध्ये एका मुस्लीम व्यक्तीला जमावाने मारले हे खरे आहे. परंतु याला जातीयतेची किनार नव्हती. व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे. - इतर बातम्याआसाम -"" १. ���राराच्या अटी दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लिमिटेड टी आय ई पी एल या संस्थेने आयोजित केलेल्या लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा या पत्रकात या पुढे स्पर्धा असा उल्लेख केला आहे. यात तुम्ही सहभागी होण्यासाठी त्यातील कायदेशीररीत्या बंधनकारक असणार्या अटी या संमतीपत्रात नमूद केल्या आहेत. या संमतीपत्रानुसार तुम्ही म्हणजे स्पर्धक सध्या लागू असणारे सर्व कायदे आणि या संमतीपत्रातील अटी यांचे पालन करण्यास संमती देत आहात. कृपया तुम्ही हे संमतीपत्र वाचावे आणि त्यातील सर्व अटी तुम्हाला मान्य आहेत असे या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता सादर करावयाच्या फॉर्ममध्ये दिलेल्या जागेवर सही करून निर्देशित करावे. २. स्पर्धेचे उद्दिष्ट @@ -291,15 +260,12 @@ text ११. क्षतिपूरण व दायित्वाच्या मर्यादा स्पर्धक आणि अल्पवयीन असल्यास त्यांचे पालक क्षतिपूरण करतील. आणि कोणत्याही तिसर्या पक्षाकडून स्पर्धेतील प्रवेशिकाभाषणे यामुळे आणि किंवा या संमतीपत्राच्या भंगामुळेआणिकिंवा वर दिलेले तुमचे निवेदन आणि हमी यामुळे जर कोणतीही हानी नुकसान दायित्व दावा किंवा मागणी वकिलांच्या रास्त शुल्कासह केल्यास ही स्पर्धा तिचे आयोजक त्यांच्या उपकंपन्या संलग्न संस्था आणि त्यांचे संबंधित अधिकारी प्रतिनिधी संचालक संपादक भागीदार व कर्मचारी यांना त्यापासून मुक्त क्षतिपूर्ती केलेले आणि निरुपद्रवी असल्याचे मानतील. सदर निवेदने हमी परवाने क्षतिपूरण आणि दायित्वाच्या मर्यादा या सर्व बाबी स्पर्धेनंतर उत्तरजीवी ठरतील. कोणत्याही प्रसंगी स्पर्धकांच्या प्रवेशिकासहभाग यांच्यामुळे आणि जरी त्यांना अशा सहभागामुळे असे काही नुकसान होऊ शकते असा सल्ला मिळाला असला तरी हे स्पर्धक किंवा तिसरा पक्ष यांना कोणत्याही प्रकारचे अप्रत्यक्ष परिणामस्वरूप दहशतीचे प्रासंगिक विशेष किंवा सजापात्र असे नुकसान झाल्यास त्याला सदर स्पर्धा तिचे आयोजक दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि. त्यांच्या उपकंपन्या संलग्न संस्था त्यांचे संबंधित अधिकारी प्रतिनिधी भागीदार कर्मचारी हे स्पर्धकांना किंवा तिसऱ्या पक्षाला जबाबदार राहणार नाहीत. तसेच कोणत्याही तांत्रिक किंवा अन्य कारणास्तव किंवा लघु चित्रपट अपलोड करण्याचा किंवा त्यानंतर कधीही कोणतेही नुकसान खराबीने हानी झाल्यास त्यास आयोजकांपैकी वरील कुणीही जबाबदार राहणार नाहीत. राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी वक्तृत्व स्पर्धा २०१९ - . -"" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा ... न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब कराटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.आता नाहीअनुमती असावी विधानसभा निवडणूक २०१७ महाराष्ट्र देशथोडक्यात बातमीविदेश सिटी न्यूजअर्थ क्रीडा संपादकीय सिनेमॅजिक करिअर लाइफस्टाइल इन्फोटेक भविष्य हसा लेकोलाइव टीव्हीइतर फोटो धम्माल व्हिडिओ फोटोगॅलरी इन्फोग्राफिक्ससिटीझन रिपोर्टर मुंबईठाणेनवी मुंबईरत्नागिरीपुणेकोल्हापूरसातारासोलापूरअहमदनगरनाशिकधुळेजळगावनागपूरअमरावतीऔरंगाबादबीडविदेश वृत्तग्लोबल महाराष्ट्रअर्थ वृत्तप्रॉपर्टीपैशाचं झाडबजेट क्रिकेटअन्य खेळअग्रलेखसदरलेखधावते जगमाणसंब्लॉगसाहित्यरविवार मटासंवादसिनेमॅजिकसिनेन्यूजसिनेरिव्ह्यूगप्पाटप्पाबॉक्स ऑफिसटीव्हीचा मामलागॉसिपनाटककरिअर न्यूजयशाचा मटा मार्गमित्र मैत्रीणहेल्थ वेल्थपोटपूजाफॅशनकॉलेज क्लबसेक्स न्यूजकंप्युटरमोबाइलकारबाइकविज्ञानतंत्रज्ञानप्रेरक कथाध्यानयोगआर्थिक राशिभविष्यअंक ज्योतिषटॅरो कार्डवास्तूआजचं भविष्यदेवधर्म फोटोगॅलरीसणउत्सवधार्मिक बातम्याआजचा विचारआठवड्याचं भविष्यवार्षिक भविष्यमाझं अध्यात्मपंचांगपर्यटनपर्यावरण मटा ई पेपरलाइक अँड शेअरसिटीझन रिपोर्टर लाइफस्टाइल क्रीडा मनोरंजन राजकारण बातम्यामनोरंजनक्रीडाअर्थव्हिडिओग्राफिक्ससिटीझन रिपोर्टरब्युटी पेजेंट्सब्युटी पेजेंट्स मिस इंडियाब्युटी पेजेंट्स मिस दिवाब्युटी पेजेंट्स कॅम्पस प्रिंसेसब्युटी पेजेंट्स मि. इंडियाब्युटी पेजेंट्स विदेशातील सौंदर्य स्पर्धाफैशनफिल्मेंहलचलप्रीमियरन्यूज़टीवीगैजिटब्यूटी शोसितारेमॉडल्सखेलमुंबई ठाणे पुणे कोल्हापूर अहमदनगर नाशिक नागपूर औरंगाबाद आठवड्यातील सर्वोत्तम बातमीआठवड्यातील सर्वोत्तम रिपोर्टरमहिन्यातील सर्वोत्तम रिपोर्टरव्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तीन वर्षांत अनेक देशांचे दौरे केले. इस्रायल देशाचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे प्रथम पंतप्रधान ठरले. इस्रायल दौऱ्यात मोदींचे झालेले स्वागत अभूतपूर्व होते. इस्र��यलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह इस्रायलच्या सर्वच उपस्थितांच्या देहबोलीतून मोदींच्या या दौऱ्याचा आनंद स्पष्ट जाणवत होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी येथील बेन गुरियान आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपका स्वागत है मेरे दोस्त असे हिंदी वाक्य उच्चारून मोदींचा सन्मान केला. भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत मोदी यांनी हा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी फक्त इस्रायललाच भेट दिल्यामुळे इस्रायली नागरिकांमध्ये विशेष आनंद जाणवत होता. दुसऱ्या महायुध्दात ६० लाख ज्यूंच्या हत्याकांडाच्या स्मृत्यर्थ उभारललेले याद वाशेम हॉलोकास्ट म्युझियमला देखील मोदींनी भेट दिली. इस्रायलने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत केलं. एवढचं काय तर मोदींच्या सन्मानार्थ एका फुलाचे नाव बदलून त्याला मोदी नाव दिले. इस्रायलने क्रायसैंमथिमस या फुलाला मोदींचे नाव दिले. -"" डॉ. भरत वाटवानी रॅमन मॅगसेसे पुरस्कार स्वीकारताना दिवाळी २०१८ माणसं कालची आजची उद्याची डॉ. भरत वाटवानी रॅमन मॅगसेसे पुरस्कार डॉ. भरत वाटवानी यांना २०१८ सालच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं सोनम वांगचुक व डॉ. भरत वाटवानी यांना गौरवण्यात आलं. त्यापैकी वाटवानी यांच्याविषयीचा हा लेख त्यांच्या वर्गमित्रानं लिहिलेला... @@ -326,7 +292,6 @@ text तुला कर्जतला पेशंटमध्ये पाहणं एक अनुभव असतो. त्या दिवशी ती एक मुलगी जी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावर भणंग म्हणून फिरत होती ती सारखी पुढे येत विचारात होती डॉक्टर तू मला कधी माझ्या घरी घेऊन जाणार तू हसून तिला विचारात होतास तू बदल्यात मला काय देणार ती देत असलेला तो आनंद अन ते अतिव समाधान केवळ तुलाच स्पर्श करत नव्हतं भरत ते आम्हाला पण माणूस म्हणून समृद्ध करत होतं. आम्ही तुझे ऋणी आहोत! . . . . . . . . . . -"" श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना विकिपीडिया श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखानासोमेश्वरनगर @@ -340,7 +305,6 @@ text ऊसाच्या गळपाबरोबर इतर प्रकल्पामुळे ऊसाला चांगला दर भेटतो.त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे जनजीवन सुधारले आहे. ...श्रीसोमेश्वरसहकारीसाखरकारखाना पासून हुडकले या पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०१९ रोजी ०८५३ वाजता केला गेला. -"" अँड्री आर्शाविन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटॉल्ड बायोग्राफी फॅक्ट घर आशियाई स्टेशन्स अँड्रे आर्शाविन बालपणाची कथा प्लस अनोळखी जीवनी माहिती अँड्रे आर्शाविन बालपणाची कथा प्लस अनोळखी जीवनी माहिती @@ -388,20 +352,16 @@ text फेब्रुवारी बर्न्ड लेनो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य जॅक विल्सिअर चाइल्डहुड स्टोरी प्लस अनल्टल्ड जीवनी तथ्ये -"" अज्ञात समाजकंटकांचा चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न . भगवतीनगर येथे सोमवारी दि. पहाटे दीड वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. ऑनलाइन लोकमत नाशिक पंचवटीतील हिरावाडी परिसरात असलेल्या भगवतीनगर येथे सोमवारी दि. पहाटे दीड वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यवसाय करणारे दिलीप अंबरपुरे हे भगवतीनगरला राहत असून रविवारी दि. रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे टाटा हेक्सा एमएच जीएफ गुरुकृपा बंगल्याबाहेर उभी केली असताना अज्ञात समाजकंटकांनी पेट्रोल ओतून पेटवून दिली. काही वेळाने जोराचा आवाज झाल्याने नागरिक जागे झाले त्यानंतर काहीतरी जळाल्याचे समजतात अंबरपुरे यांनी बंगल्याबाहेर धाव घेतली असता गाडी जळताना दिसली. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती कळविली व नंतर घटनास्थळी पंचवटी अग्निशमन दलाच्या अमृतधाम उपकेंद्र जवानांनी धाव घेत चारचाकी विझविली. भरवस्तीत घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वी म्हसरूळ परिसरातील बोरगड वाढणे कॉलनी भागात असलेल्या भास्कर सोसायटीत तीन दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती. -"" गीत ऊठ ट्रिप ब्रेट ली डिसेंबर येथे दुपारी उत्तर द्या मायकेल डिसेंबर येथे आहे उत्तर द्या -"" जगण्याचं संदेशीकरण विश्राम ढोले - जगण्याचं संदेशीकरण विश्राम ढोले भारतीयांकडून पाठवल्या जाणाऱ्या गुड मॉर्निंग संदेशांच्या अतिरेकामुळं जगभरातल्या स्मार्ट फोन्सची वाहतूक मंदावते असं एक निरीक्षण काही दिवसांपूर्वी समोर आलं आहे. गुड मॉर्निंगपासून गुड नाइटपर्यंत अनेक शुभेच्छा संदेशांचा महाप्रचंड कारखानाच सोशल मीडियावर सतत असतो असा सगळ्यांनाच अनुभव आहे. असे संदेश पाठवण्याची आस नेमकी क��ामुळं लागते या संदेशांमागची आर्थिकता हे त्यामागचं कारण आहे का त्याचे सामाजिकसांस्कृतिक आयाम काय डिजिटल वयातल्या भेदामुळं असं होतंय की त्यांचा संबंध थेट नात्यांशी आहे... या सर्व प्रश्नांचा वेध. गुड मॉर्निंग शुभ प्रभात नमस्कार रामराम वगैरे खरं तर चांगले शब्द. संभाषणाची सुरवात करून देणारे. दुसऱ्यांप्रती शुभचिंतन करणारे. त्यांचा कोणाला त्रास का व्हावा पण तुम्ही गूगलला विचाराल तर त्यांना तो होतोय. इतकंच कशाला व्हॉटऍपवर असणाऱ्या बऱ्याच जणांनाही तो होतोय. दोघांचंही कारण एकच आहे शुभचिंतन असलं तरी या गुड मॉर्निंग संदेशांचा अतिरेक होतोय. काही दिवसांपूर्वी गूगलच्या हवाल्यानं त्यासंबंधी बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. भारतातल्या सकाळी साडेपाचसहा ते आठसाडेआठ या वेळेदरम्यान जगभरातल्या स्मार्ट फोनवरची वाहतूक का मंदावते या प्रश्नाचं उत्तर शोधताना गूगलला हे कारण सापडलं. दररोज सकाळी या दोनेक तासांच्या काळात दररोज लाखो भारतीय आपले नातेवाईक मित्रमंडळी आणि परिचितांना हे गुड मॉर्निंग संदेश पाठवतात आणि त्यातून हा मोबाईलवरचा ट्रॅफिक जॅम उद्भवतो असं गूगलचं म्हणणं आहे. ... आणि नंतर थोड्याच वेळात हा जॅम शहरांमधल्या रस्त्यांवर प्रकटतो हा आपला अनुभव आहे. @@ -422,20 +382,16 @@ text पोत... नात्यांचा संवादाचा मात्र हे सगळं होत असताना आपल्या नात्यांचाही पोत बदलत जातो का नेटवर्क आणि त्यावरच्या संवादव्यवहारांबाबत होत असलेलं संशोधन या प्रश्नाचं उत्तर अगदी ठामपणे नसलं तरी बहुतांशानं होकारार्थी देत आहे. संवाद सहवास आणि सहभाग यातून व्यक्तींमधलं नातं घडत किंवा बिघडत जातं. त्यातला सहवास आणि सहभाग या दोन गोष्टींवर सध्या फार मर्यादा पडल्या आहेत. विभक्त कुटुंबपद्धती शिक्षण नोकरीधंदा शहरी अंतर आणि कामाचे वाढते ताण धकाधकीचं जीवनमान अशा अनेकानेक कारणांमुळं इच्छा असो वा नसो नात्यांमधला सहवास कमी होत चालला आहे आणि इतरांच्या जगण्यातला आपला सहभागही. त्यामुळं नातं टिकवण्याचा जादाचा भार येऊन पडलाय तो संवादावर. नातं अनुभवण्याचं अवकाश आक्रसतआक्रसत संवादपरिघापर्यंतच मर्यादित राहतो की काय असं होऊ लागलंय. आता काही जण असं उलटही म्हणू शकतात की खरं तर मोबाईल सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांमधून होणारा नियंत्रित अप्रत्यक्ष संवादव्यवहार वाढल्यामुळं आणि सोप�� झाल्यामुळंच कष्टीक व कठीण अशा सहवास आणि सहभागाचेंअवकाश आक्रसत चाललं आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर प्रत्यक्ष सहवास आणि सहभाग टाळण्यासाठी पर्याय म्हणून आपण व्हर्च्युअल संवादाला अधिक करू लागलो आहोत. हे थोडं कोंबडी आधी की अंड याच्यासारखं आहे. तर्काची दिशा कोणतीही असो नातेसंबंध आणि अर्थातच जगण्याचा अनुभव यांमध्ये या नेटवर्कसंवादाला मिळत असलेलं मध्यवर्ती स्थान हे आजचं खरं खोलवरचं स्थित्यंतर आहे. म्हणूनच नेटवर्क जॅम करत असलं तरी फोनमधली मेमरी खात असलं तरी नोटिफिकेशन्सनी त्रस्त करत असलं तरी आणि आशयातल्या सरधोपटपणामुळं इरिटेट करत असलं तरी या गुड मॉर्निंगछाप संदेशांकडं फक्त नकारात्मक दृष्टीनं बघता येत नाही. परिस्थितीचा गुंता आणि तंत्रज्ञानाची भुरळ यांच्यात अडकलेल्या एका पिढीची ही नातेसंबंध जगण्याची आणि टिकवण्याची जरा केविलवाणी धडपड आहे. प्रभाते करदर्शनम् म्हणत चेहऱ्यावर आपल्याच हाताचा स्पर्श अनुभवत कृतज्ञ भावनेनं जमिनीवर दिवसाचं पहिलं पाऊल टाकण्याचे संस्कार झालेली एक पिढी आता प्रभाते स्क्रीनदर्शनम् म्हणत उधारीच्या शुभेच्छासंदेशांचा वापर करत नातेसंबध टिकवण्यासाठी काहीशा भयभावनेनं दिवसाचा पहिला अंगठा स्क्रीनवर उमटवत आहे. आभासी शुभेच्छुकांच्या प्रवाहात सहभागी होत आहे. ही कृती रूटिन असली औपचारिक असली तरी उथळ नाही. त्यात एक स्थित्यंतरकालीन धडपड लपलेली आहे. -"" बत्तीस तारखेला रानमोगरा प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती पुणे कृषिआयुक्त कार्यालयावर मोर्चा बत्तीस तारखेला सप्टेंबर गझल आवडली. मार्मिक आहे. -सप्टेंबर छान आणि वास्तव तेच लिहल आहे ..पटल आवडलं. -"" खुशखबर ! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या या योजनेत महत्त्वाचे बदल . सोलापूर पोलीसनामा ऑनलाइन जिल्हा पातळीवरली स्वाधार योजना आता तालुकास्तरावर राबवली जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळणार आहे. यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाकडून दिलासा मिळाला आहे. पूर्वीची पाच किलोमीटरची मर्यादा आता किलोमीटर करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळू शकलेल्या ११वी व त्यापुढील उच्च शिक्षण ��ेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्वाधार योजनाचा लाभ आता तालुकास्तरावरही घेता येणार येणार आहे.शहरापासून ५ किमी हद्दीची मर्यादाही १० किमीपर्यंत वाढवणार आहोत. .. - दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयाची संख्या आणि याठिकाणी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरु करून तेथे प्रवेश देण्यावर जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यासाठी सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. काय आहेत योजनेच्या अटी स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांना वी वी पदवी व पदवीका परीक्षेमध्ये टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा टक्के आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील मॅट्रीकत्तोर शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी विद्यार्थ्याच्या खात्यावर ते हजार रुपये क्षेत्रानुसार रक्कम देण्यात येते. @@ -443,7 +399,6 @@ text या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ... व ... याबरोबर ... या सांकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादीसह तो विद्यार्थ्याने जातीचे प्रमाणपत्रासह सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये किंवा त्यांच्या मेलवर पाठवाव लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा मेल आयडी आहे. याची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तालुकास्तरावर विद्यार्थ्यांना लाभ शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळू शकलेल्या वी आणि त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध ��िद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्वाधार योजना मोठी शहरे महापालिका जिल्ह्याचे ठिकाण यापूरती मर्यादित न ठेवता आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार शहरापासून पाच किमी हद्दीपर्यंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेतील सवलती लागू होत्या ही मर्यादा आता किमी व तालुकास्तरावर वाढविण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. -"" इंडियन रीवाइज्ड वर्जन मराठी मत्तय मत्तयकृत शुभवर्तमान या पुस्तकाचा लेखक जकात कर गोळा करणारा मत्तय हा होता ज्याने येशूंचे अनुसरण करण्यासाठी त्याचे काम सोडले . मार्क आणि लूक हे त्यांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख लेवी म्हणून करतात. त्याच्या नावाचा अर्थ म्हणजे परमेश्वराची देणगी. प्रारंभिक मंडळीमधील वडिलांनी एकमताने मत्तयाला त्या पुस्तकाचे लेखक म्हणून प्रेषितांपैकी एक असे स्वीकारले होते. मत्तय हा येशूंच्या सेवाकार्याच्या घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. इतर शुभवर्तमान अहवालाबरोबर मत्तयाचा तुलनात्मक अभ्यास हे सिद्ध करतो की ख्रिस्ता विषयाची प्रेषितांची साक्ष विभागली नव्हती. @@ -470,9 +425,7 @@ text पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले. -"" जॉब जॉब जॉब जॉब - नेरुळमधील एका प्लेसमेंट एजन्सीने फाइव्ह स्टार अथवा फोर स्टार हॉटेलमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन दोन तरुणांची प्रत्येकी तीन लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या तरुणांना रशियामधील एका छोट्या हॉटेलमध्ये कामाला लावण्यात आले. मात्र तिथे त्यांना पगार मिळाला नाही. या फसवणुकीनंतर भारतीय दूतावासाच्या मदतीने भारतात परतलेल्या तरुणांनी प्लेसमेंट एजन्सीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. सायबर गुन्ह्यांचे हॉटस्��ॉट निश्चित शहरात घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांचा अभ्यास केल्यानंतर हे गुन्हे विशिष्ट शहर आणि भागांतून घडत असल्याचे आढळून आले आहे... @@ -486,7 +439,6 @@ text वैद्यकीय अग्निशमनमधील रिक्त पदे भरण्यास नगरविकासचा हिरवा कंदील म टा... महाराष्ट्रातून उसेन बोल्ट घडवण्यावर भर म टा प्रतिनिधी औरंगाबादमहाराष्ट्रातून उसेन बोल्ट घडावा यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे... -"" दिल्लीतील दंगलीवरून संसदेत रणकंदन भाजपाकाँग्रेस खासदारांमध्ये धक्काबुक्की दिल्लीतील दंगलीवरून संसदेत रणकंदन भाजपाकाँग्रेस खासदारांमध्ये धक्काबुक्की दिल्लीतील दंगलीवरून संसदेत रणकंदन भाजपाकाँग्रेस खासदारांमध्ये धक्काबुक्की @@ -495,12 +447,9 @@ text विरोधी पक्षांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली. दरम्यान ज्यांच्या कार्यकाळात १९८४ सारखी घटना घडली ते आज इथे गोंधळ घालत आहेत मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो असा टोला संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसला लगावला. . . . .. लोकसभेमध्ये भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. काँग्रेसच्या खासदारांनी अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकसभेमध्ये बॅनर फडकावले. तसेच ट्रेजरी बेंचपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भाजपा खासदार रमेश बिधुडी आणि काही अन्य खासदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात धक्काबुक्की झाली विरोधी पक्षांकडून घालण्यात आलेल्या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरुवातीला दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर पुन्हा गोंधळास सुरुवात झाली. अखेरीस अखेरीस लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. -"" इंदुरीचा किल्ला गढी किल्ल्याची ऊंची तळेगाव चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी आहे. या गढीला इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांनी हा किल्ला बांधला होता. त्यांची समाधी तळेगाव शहरातील पुरातन बनेश्वर मंदिराजवळ आहे. इंदुरी गावापासून भंडारा डोंगर ३ किमी अंतरावर आहे. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर व बौध्द कालिन गुहा आहेत. मुंबई व पुण्याहून वर दिलेली तीनही ऎतिहासिक ठिकाणे एका दिवसात पहाता येतात. - - छ. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे होते. इ.स.१७०५ ते १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांनी गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदे पर्यंतचा प्रदेश काबिज केला. छ.शाहू महाराजांनी ११ जानेवारी १७१७ मध्ये खडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्ती केली. सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. इ.स.१७२०२१ मध्ये खडेराव दाभाडे यांना इंदुरीची गढी बांधली त्याला इंदुरीचा किल्ला सरसेनापतींची गढी या नावानेही ओळखले जाते. खडेराव दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९ मध्ये तळेगावच्या जून्या राजवाड्यात झाले. त्याची समाधी इंद्रायणी नदी काठावरील बनेश्वर मंदिराजवळ आहे. @@ -516,7 +465,6 @@ text २ चाकणच्या किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे. मुळाक्षरानुसार इतर किल्ले इंद्राई इंदुरीचा किल्ला गढी ईरशाळ -"" पंतप्रधान उज्वला गॅस योजनेत लाखो बोगस कनेक्शन! कॉंग्रेस पंतप्रधान उज्वला गॅस योजनेत लाखो बोगस कनेक्शन! कॉंग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेत लाखो कनेक्शन बोगस दिल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. देशातील गरीब दारिद्रय रेषेखालील महिलांना धुरापासून मुक्तता मिळावी यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या महत्वाकांक्षी पंतप्रधान उज्वला योजनेत सु. ११ लाख बोगस कनेक्शन असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना फक्त महिलांसाठी असताना १८ वर्षाखालील सुमारे ८ लाख ५९ हजार बालके आणि सु. २ लाख पुरुषांच्या नावे गॅस जोडण्या दिल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे. @@ -524,122 +472,87 @@ text नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर विराट कोहलीचं मोठं वक्तव्य ठाकरें सरकारचं खातेवाटप जाहीर कोणत्या मंत्र्याला मिळालं कोणतं खातं काँग्रेसने सुरु केलेल्या आधारकार्ड रेशनकार्ड लिंकच्या आधारे पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारी २०१७ मध्ये ३. ९५ करोड बोगस रेशनकार्ड पकडल्याचे सांगितले होते. परंतु या योजनेत बोगस नोंदणीच्या आधारे प्रतीकनेक्शनवर प्रतिमहिना ४ ते ३० सिलेंडरपर्यंत घरगुती गॅस सिलेंडर उचलले जात असून व्यावसायीक कारणांसाठी वापरले जात असल्याचे सिद्ध होते. अशी संख्या सुमारे २२ लाख नोंदणी कनेक्शनची असल्याचे देखील अहवालात म्हटले आहे. मात्र मोदी सरकार उज्वला योजनेतील बोगस लाभार्थी शोधू इच्छित नसल्याने हे सर्व सिलेंडर ज्यादा दराने काळ्या बाजारात विकले जात असल्याचे आरोप कॉंग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला. - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर विराट कोहलीचं मोठं वक्तव्य अर्थज्ञान भांडवल मरते म्हणजे नक्की काय होते -"" बँकेने ब्लॉक केले डेबिट कार्ड निवृत्त ब्रिगेडियरना विनाकारण मनस्ताप दिल्याने बँकेला २ लाख रु. दंड नोएडा निवृत्त ब्रिगेडियरचे डेबिट कार्ड अचानक ब्लॉक केल्याने जिल्हा ग्राहक मंचाने बँकेला दोन लाख रुपये दंड ठोठावला. निवृत्त ब्रिगेडियर पत्नीसह श्रीनगरला गेले होते. त्यांना कार्ड ब्लॉक झाल्याची माहिती नव्हती. ते तेथील हॉटेलमध्ये काही दिवस थांबले होते. त्यांनी खाण्यापिण्याचे बिल देण्यासाठी आपले डेबिट कार्ड दिले. तेव्हा ते ब्लॉक असल्याचे कळले. त्यामुळे त्यांना व त्यांच्या पत्नीस खूप मनस्ताप सोसावा लागला. या प्रकरणी ग्रेटर नोएडा येथील जिल्हा ग्राहक मंचाचे न्यायाधीश राजेंद्रबाबू... - रेल्वेचे खासगीकरण मुळीच नाही काही युनिट उद्याेगाला साेपवणार नवी दिल्ली देशाची वाहतुकीची जीवनवाहिनी म्हणून संबाेधल्या जाणाऱ्या रेल्वेचे खासगीकरण केले जाणार असल्याच्या विराेधी पक्षाचा दावा शुक्रवारी रेल्वेमंत्री पीयूष गाेयल यांनी फेटाळून लावला. रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु नवीन तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकीचे सरकार स्वागत करेल. त्यासाठी काही युनिट उद्याेगांना दिले जाऊ शकतात असे गाेयल यांनी स्पष्ट केले.लाेकसभेत रेल्वे बजेटवर १२ तासांची चर्चा झाली. एका प्रश्नाच्या उत्तरात बाेलत हाेते. संयुक्त पुराेगामी आघाडीच्या... - भारतात १० विकसनशील देशांच्या तुलनेत अतिशय वेगाने गरिबी दूर संयुक्त राष्ट्राच्या मल्टिडायमेन्शनल पाॅव्हर्टी इंडेक्स रिपाेर्ट संयुक्त राष्ट्र भारताने २००६ २०१६ या दशकात १० विकसनशील देश���ंच्या समूहात सर्वाधिक वेगाने गरिबीला कमी करण्यात यश मिळवले आहे. या कालावधीत २७.१ काेटी लाेक गरिबीच्या गर्तेतून बाहेर पडले आहेत असा दावा संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालातून करण्यात आला आहे. यूएनडीपीच्या मल्टिडायमेंश्नल पॉव्हर्टी इंडेक्स या अहवालानुसार गरिबीच्या ग्लोबल इंडेक्समध्ये एमपीआय भारत वेगाने खाली आला आहे. देशात मालमत्ता स्वयंपाकाचे इंधन स्वच्छता व पोषणासारख्या क्षेत्रात खूप सुधारणा झाल्याचे कौतुक अहवालातून... - पाणी एक्स्प्रेस वेल्लोरहून २५ लाख लिटर पाणी घेऊन पहिली रेल्वे चेन्नईत दाखल चेन्नई चार महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे संकट झेलणाऱ्या चेन्नईत शुक्रवारी पहिली रेल्वेगाडी पाणी घेऊन दाखल झाली. या गाडीने वेल्लोरच्या जोलारपेट्ईहून ५० डब्यांत २५ लाख लिटर पाणी आणले आहे. आता ही गाडी दररोज जोलारपेट्टईहून २२० किमी अंतरावरील चेन्नईपर्यंत चार फेऱ्यांद्वारे १० लाख लिटर पाणी पोहोचवेल. तामिळनाडू पाणीपुरवठा व ड्रेनेज बोर्डानुसार राज्यात एखाद्या ठिकाणी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची घटना १८ वर्षांत पहिल्यांदाच घडली आहे. चेन्नईला दररोज सरासरी ५२ कोटी लिटर पाण्याचा... - कर्नाटकात १६ जुलैपर्यंत स्थिती जैसे थे ठेवा सुप्रीम कोर्ट कुमारस्वामी आता बहुमत चाचणीला सामोरे जाणार नवी दिल्ली कर्नाटकातील सत्तारूढ काँग्रेस जेडीएस युतीच्या १० बंडखोर आमदारांचे राजीनामे तसेच अपात्रतेविषयी पुढील आदेश येईपर्यंत सभापती रमेश कुमार यांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. जैसे थे स्थिती राखण्याचे आदेश देत कोर्टाने म्हटले की या प्रकरणात काही महत्त्वांच्या मुद्द्यांबाबत सविस्तर सुनावणी आवश्यक आहे. या प्रकरणी १६ जुलैला सुनावणी होईल. दरम्यान शुक्रवारी कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. त्या १६ आमदारांचे राजीनामे... - मराठा आरक्षणास स्थगिती नाहीच २०१४ पासून लाभास मात्र नकार डिसेंबर २०१८ पासूनच मिळणार लाभ नवी दिल्ली मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षणात १२ व नाेकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा सुधारित कायदा मंजूर केला हाेता. त्याविराेधात दाखल याचिकांवर सर्वाेच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी घेतली. मात्र या कायद्याला स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी साफ फेटाळून लावली. मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच २०१४ पासून लागू करता येणार नाही असेही सरन्यायाधीश रंजन गाेगोई न्या. दीपक गुप्ता व न्या. अनिरुद्ध यांच्या पीठाने स्पष्ट केले.... - कर्नाटक मुख्यमंत्री कुमारस्वामींनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे शुक्रवारपर्यंत मागितली वेळ मुंबईबेंगलुरु कर्नाटकात सुरु असलेल्या राजकीय संकटादरम्यान मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे शुक्रवारपर्यंतचा वेळ मागितला आहे. राज्यातील स्थिती पाहता बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात यावा असे ते विधानसभेत म्हणाले. आतापर्यंत काँग्रेसच्या आणि जेडीएसच्या आमदारांनी राजीनाम दिला आहे. पण विधानसभा अध्यक्षांनी तो स्वीकारला नाही. अध्यक्षांनी राजीनामा न स्वीकारल्यामुळे बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर... - हे आहेत बुंदेलखंडचे दशरथ मांझी दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी वर्षांत खोदला अडीच एकर तलाव हमीरपूर उत्तर प्रदेश सरकारने मोठमोठे प्रकल्प उभारूनही बुंदेलखंडमधील दुष्काळाची समस्या मिटली नाही. एका वृद्धाने कठोर परिश्रम घेत एका गावाच्या पाण्याची अडचण सोडवली आहे. यामुळे हमीपूरच्या पचखुरा गावातील ग्रामस्थांना यावर्षी भीषण दुष्काळातही पाण्यासाठी वणवण करावी लागली नाही. येथील वर्षीय कृष्णानंद बाबाने वर्षांत एकट्याच्या प्रयत्नाने अडीच एकरच्या तलावाची फूट खोली वाढवत त्याला पुनर्जीवित केले. सध्या तलावात मुबलक पाणी आहे. कृष्णानंदच्या या कार्यामुळे लोक त्यांना बुंदेलखंडचा... - एकाच युवकाशी होते मायलेकीचे अनैतिक संबंध आपल्याच धुंदीत असताना अचानक घरी आला पती मग... नॅशनल डेस्क बिहारच्या भागलपूरमध्ये एका घराच्या अंगणात वर्षीय पुरुषांचा मृतदेह सोमवारी सापडला. पोलिसांनी चौकशी करून तासांतच पीडितच्या पत्नीआणि मुलीला अटक केली. चौकशीत मायलेकींनी जो खुलासा केला त्यावर पोलिस सुद्धा हैराण झाले. खून करण्यास या दोघींसोबत आणखी एका युवकाचा हात आहे. तो युवक या दोन्ही मायलेकींचा प्रियकर होता. त्या दोघींसोबत त्याचे अफेअर होते. याच अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीची महिलेने मुलगी आणि प्रियकरासोबत मिळून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार... - जालियनवाला बागेचा जागतिक वारसा स्थळांत समावेश बागेत होतील असे बदल... लढ्याच्या संघर्षाची कथा सांगेल अमृतसर १३ एप्रिल १९१९ या दिवशी स्वातंत्र्याची पायाभरणी करणाऱ्या जालियनवाला बागेच्या पवित्र भूमीला शताब्दी वर्षानिमित्त जागतिक दर्जाचे सुंदर स्वरूप दिले जात आहे. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली १९.२९ कोटी रुपये खर्चून या बागेला जागतिक दर्जाचे स्वरूप दिले जाणार आहे. बागेचे स्वरूप बदलण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाने प्रकल्पाची जबाबदारी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीला दिली आहे. प्रकल्पाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी... - तुरुंगात तयार बिर्याणीची ऑनलाइन विक्री केरळच्या विय्यूर मध्यवर्ती कारागृहाचा उपक्रम खासगी कंपनीशी करार थ्रिसूरविय्यूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केलेली गरमागरम बिर्याणी ऑनलाइन विकण्याचा निर्णय केरळमधील प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात बिर्याणी कॉम्बो १२७ रुपयांत ऑनलाइन विकण्याची योजना आहे. ही कॉम्बो ऑफर ऑनलाइन विक्रीसाठीच तयार करण्यात आली असून तीत ३०० ग्रॅम बिर्याणी भात १ रोस्टेड चिकन लेग पीस केकचा कप सॅलड लोणचे तीन पोळ्या आणि पाण्याची एक लिटरची बाटली दिली जाईल. तुरुंग प्रशासनाने यासाठी स्विगी या ऑनलाइन फूड... - गुजरात हत्या प्रकरण भाजपचे माजी खासदार दिनू सोळंकी इतर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा अहमदाबाद माहितीचा अधिकार क्षेत्रातील आरटीआय कार्यकर्ते अॅड. अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी भाजपचे माजी खासदार दिनू बोघा सोळंकी आणि इतर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जेठवा हे गीर वन विभागातील अवैध खनन प्रकरणे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांची हत्या झाली होती. दिनू सोळंकी हे २००९ ते २०१४ यादरम्यान जुनागढचे खासदार होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश के. एम. दवे यांनी हा निकाल देताना दिनू सोळंकी आणि त्यांचा पुतण्या शिवा यांना खून... - मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही सुप्रीम कोर्ट या निर्णयाने राज्य सरकारला दिलासा मुंबई मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालाने न���काल दिला होता. या निकालाविरोधात सु्प्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज शुक्रवार सुनावणी झाली. मराठ आरक्षण देण्याबाबत महत्तवाची भूमिका बजावणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रतिवादी होते. दरम्यान मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. यामुळे मराठा बांधवांसाठी आषाढी एकदशीनिमित्त चांगली बातमी मिळाली आहे. दोन आठवड्यांनी पुन्हा होणार सुनावणी मराठा आरक्षणाविरोधात... - उद्योजकांची कोट्यवधींची कर्जे माफ पण शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्षच राहुल गांधींचा आरोप नवी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून मोदी सरकारवर चांगलाच हल्ला केला. श्रीमंतांची कोट्यवधी रुपयांची कर्जे सरकार माफ करत आहे त्यांच्यावर सवलतींचा वर्षाव होत आहे पण शेतकऱ्यांसाठी मात्र काहीही केले जात नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली. सरकार शेतकऱ्यांना श्रीमंत उद्योजकांपेक्षा गौण समजत आहे असा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांनी सतराव्या लोकसभेत प्रथमच भाषण केले. शून्य प्रहरात शेतकऱ्यांच्या समस्यांचा मुद्दा उपस्थित करताना... - कर्नाटक राजकारण बंडखोर आमदारांवर निर्णय घेऊन कळवा सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली कर्नाटकात सरकार वाचवण्याचे आणि पाडण्याचे राजकीय नाट्य गुरुवारीही चालू होते. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या राजीनाम्याबाबत रात्री १२ वाजेपर्यंत निर्णय घ्यावा असे निर्देश विधानसभा सभापती रमेश कुमार यांना दिले. काय निर्णय घेतला ती माहिती शुक्रवारी सकाळी न्यायालयात सादर करावी असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. दरम्यान यानंतर काही तासांतच स्वत रमेश कुमार यांनी याचिका दाखल करून सर्वोच्च... - अलकायद्याच्या धमक्यांना गांभीर्याने घेऊ नये कुठल्याही परिस्थितीसाठी भारतीय लष्कर सज्ज परराष्ट्र मंत्रालय नवी दिल्ली अलकायदाचा म्होरक्या ऐमन अलजवाहिरीच्या काश्मीर आणि भारतात हल्ल्याच्या धमक्यांवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी आपली प्रतिक्रिया जारी केली. त्यानुसार ऐमन अलजवाहिरीच्या धमक्यांना गांभीर्याने घेऊ नेय भारतीय सैनिक कुठल्याही परिस्थितीचा सा���ना करण्यासाठी सज्ज आहेत असे सरकारने स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी प्रामुख्याने अलकायदाच्या नवीन व्हिडिओवर सरकारचे मत मांडले. भारतीय लष्कर आपल्या... - भाजप आमदाराच्या मुलीने दलित युवकाशी केले लग्न पळाल्यानंतर केला आरोप वडील गुंड पाठवत आहेत आता नेत्याने दिले असे उत्तर... नवी दिल्ली उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील चैनपूर मतदार संघाचे आमदार राजेश मिश्रा ऊर्फ पप्पू भरतौल यांच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. साक्षीने दलित युवक अजितेश कुमारसोबत वैदिक हिंदू परंपरेनुसार विवाह केला. यामुळे तिला आणि पतीच्या जीवाच्या वडिलांपासून धोका असून सुरक्षा देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. याबाबत साक्षीचे वडील राजेश मिश्राने मीडियासमोर एक प्रेस रिलीज जारी केले. त्यांचे म्हणणे आहे की मुलगी संज्ञान असून तिला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी कोणालाही... - पोटच्या मुलीसोबत अत्याचार करणाऱ्या कलयुगी बापाला जन्मठेप लालसेपोटी गर्भपात करणाऱ्या नर्सला वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सतना पोटच्या मुलीसोबत कुकर्म करणाऱ्या दुराचारी बापाला उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने अवैधरित्या गोळ्या आणि इंजेक्शनने मुलीचा गर्भपात करणाऱ्या नर्सलाही वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. माहितीनुसार पीडिताच्या बापाने कोलगवा पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर ऑक्टोबर रोजी पीडितेची मामी तिला घेऊऩ कोलगवा पोलिस ठाण्यात गेली. आरोपीने आपल्यासोबत विविध अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. गर्भवती झाल्यानंतर... लग्नादरम्यान झोपडीत घुसला भरधाव ट्रक जेवण करणाऱ्या वऱ्हाडींना चिरडले लहान मुलीसह जणांचा मृत्यू गंभीर जखमी पटना बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील हसली येथे बुधवारी रात्री लग्नाच्या आनंदाचे शोकात रुपांतर झाले. भरधाव ट्रकने रस्त्याच्याकडेला असलेल्या झोपडीतील अनेक लोकांना चिरडले. या दुर्घटनेत जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघात घडताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. झोपडीत जेवण करत होते लोक हलसी येथील दुखी मांझी यांच्या मुलीचे लग्न होते. बुधवारी रात्री वरात आली. ��धू आणि वर पक्षाकडील लोक रस्त्याकडेला असलेल्या या झोपडीत जेवण करत होते. तेवढ्यात एक भरधाव ट्रक वीजेचा खांब... - कोल्डड्रिंक दुकानाची परवानगी देण्यासाठी तहसीलदाराने मागितली लाखांची लाच एसीबीने छापा मारला असता घरातून मिळाले कोट्यावधींचे घबाड हैदराबाद तेलंगाणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील एका तहसीलदाराच्या घर आणि ऑफिसमध्ये छापेमारी दरम्यान लाख रुपये रोख आणि दागिन्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चार लाख रुपयांची लाख घेण्याच्या आरोपाखाली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. एसीबीने बुधवारी रात्री केशमपेटचे तहसीलदार व्ही.लावण्या यांच्या घर आणि ऑफिसमध्ये छापा मारला होता. मिळालेली रोख रक्कम मोजण्यासाठी मशीनचा आधार घ्यावा लागला होता. तक्रारकर्ता ममीदिपल्ली भास्कर याने आरोप केला आहे की कोल्ड ड्रिंकचे दुकान... -"" उद्धव ठाकरे सहपरिवार अयोध्येकडे रवाना . उद्धव ठाकरे सहपरिवार अयोध्येकडे रवाना - अयोध्या भव्य राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी शिवसेनेसह काही हिंदुत्ववादी संघटना अयोध्येमध्ये एकत्र येणार आहेत. यासाठी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आज आपल्या परिवारासह खाजगी विमानाने अयोध्येकडे रवाना झाले आहेत. दुपारी २ वाजता ते फैजाबाद विमानतळावर उतरतील. या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण शहरात सीआरपीएफ पीएसी आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान अयोध्येतल्या क्षत्रिय ब्राह्मण वैश्य असे वेगवेगळे समाज भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. लक्ष्मण किलावर उद्धव ठाकरे यांचा साधुसंतांकडून सत्कार होणार आहे. रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन उद्धव ठाकरे येणार आहे. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. लक्ष्मण किलावरील कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील. - सयाजीराव शाळेचे मुख्य गेट बंद ठेवण्याची सूचना महावितरण खर्चाच्या नोंदीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये धुमश्चक्री -"" नागराज मंजुळेच्या नाळ चित्रपटाचा टीजर पाहिला का . नागराज मंजुळेच्या नाळ चित्रपटाचा टीजर पाहिला का नाळच्या टीझरमध्ये एक लहान मुलगा पाहायला मिळत आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरने चित्रपटाच्या कथे���िषयी उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये कोणकोणते कलाकार आहेत हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यातच आहे. - ऑनलाइन लोकमत फँड्री आणि सैराट या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नाळ असं या चित्रपटाचं नाव असून त्याची निर्मिती स्वत नागराज मंजुळे करत आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. नागराज मंजुळेनेच त्याच्या फेसबुक अकाउंटवर हा टीजर शेअर करत चित्रपटाविषयी माहिती दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज नव्हे तर सुधाकर रेड्डी करणार आहे. माझ्याच मनातील गोष्ट सुधाकर सांगतोय... नितीन वैद्य विराज लोंढे निखिल वराडकर आणि प्रशांत पेठे निर्माणातील सोबती आहेतच अशी फेसबुकवर पोस्ट लिहीत नागराजने नाळ विषयी सगळ्यांना सांगितले आहे. नाळच्या टीझरमध्ये एक लहान मुलगा पाहायला मिळत आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरने चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये कोणकोणते कलाकार आहेत हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यातच आहे. या टीजरला सोशल मीडियावर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या नावाची घोषणा कधी होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नागराज मंजुळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून तो केवळ दिग्दर्शक नसून लेखक कवी आणि अभिनेताही आहे. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून संवेदनशीलतेची जाणीव करून देणारा दिग्दर्शक अशी त्याची ओळख आहे. नाळ या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहे तर सैराटचे कॅमेरामन सुधाकर रेड्डीने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिस्तुल्या फँड्री आणि सैराट यासारख्या चित्रपटाद्वारे नागराजने समाजातील प्रश्न लोकांसमोर उभे केले आहेत. आता नाळ हा चित्रपट देखील एखाद्या सामाजिक प्रश्नाला वाचा फोडणार अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. नाळ हा चित्रपट येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे सध्या झुंड या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपट बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन महत्तवाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटावर सध्या नागराज काम करत आहे. - नागराज मंजुळे अॅट्रोसिटीचा गैरवापर करणायांवर कारवाई व्हावी नागराज मंजुळे - नागराज म���जुळे यांचा घटस्फोट कायदेशीरच! - - अशोक सराफ पहिल्यांदाच पद्मिनी कोल्हापूरेसह करणार प्रवास! या कार्यक्रमात हजेरी लावणार सई ताम्हणकर जाणून घ्या कुठे प्रसाद ओकच्या नावाचा रस्तासोशल मीडियावर शेअर केला फोटो कल्पना एक आविष्कार अनेक २०१८ची सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली अस्तित्व -"" तंत्रज्ञानातील वेगामुळे अतिवेगवान सेवा मिळविण्याचे आव्हान डॉ. विजय भटकर महाराष्ट्र शहर मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद कोल्हापूर देशविदेश क्रीडा ट्रेंडिंग पाककृती दिवाळी अंक २०१६ अर्थसत्ता मनोरंजन अग्रलेख संपादकीय अन्वयार्थ व्यक्तिवेध लाल किल्ला प्रचारभान मनोयोग जगत्कारण उलटा चष्मा संस्कृतिसंवाद सह्याद्रिचे वारे समोरच्या बाकावरून अभंगधारा कथा अकलेच्या कायद्याची कळण्याची दृश्यं वळणे मानवविजय बुकमार्क देशकाल अर्थ विकासाचे उद्योग लोकमानस व्यूहनीती अन्यथा विशेष आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशिभविष्य लाईफस्टाईल हेल्दी लिव्हिंग लव्ह डायरिज लेख मुखपृष्ठ महाराष्ट्र तंत्रज्ञानातील वेगामुळे अतिवेगवान सेवा मिळविण्याचे आव्हान डॉ. विजय भटकर प्रतिक्रिया तंत्रज्ञानातील वेगामुळे अतिवेगवान सेवा मिळविण्याचे आव्हान डॉ. विजय भटकर जागतिक बाजारपेठेत सध्या असलेली परिस्थिती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलाचा वेग पाहता या क्षेत्रातीलच प्रतिनिधी नाशिक जागतिक बाजारपेठेत सध्या असलेली परिस्थिती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलाचा वेग पाहता या क्षेत्रातीलच नव्हे तर प्रत्येक उद्योगाला किमान भांडवली गुंतवणूक आणि त्याचबरोबर कमीत कमी शुल्क प्रदान करून अत्याधुनिक वेगवान सेवा मिळविण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे असे मत परम महासंगणकाचे जनक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे व्यक्त केले.ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स कंपनीच्या सातपूर येथील विस्तारित डाटा सेंटरच्या कक्षाचे उद्घाटन तसेच ई मॅजिक आणि क्रॉस प्लॅटफॉर्म डिझास्टर रिकव्हरी सोल्युशन या सेवांचा औपचारिक शुभारंभ सोमवारी भटकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. ई मॅजिक आणि क्रॉस प्लॅटफॉर्म डिझास्टर रिकव्हरी सोल्युशन या सेवा ही नव्या युगातील व्यवसायांची गरज उत्तमरीतीने पूर्ण करतील आणि ईएसडीएसचे विस्तारित डाटा सेंटर या स��वांसाठी आवश्यक वेग प्रदान करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी भटकर यांनी विस्तारित डाटा सेंटरची पाहणी केली. जागतिक दर्जाच्या सुविधा देतानाच पर्यावरण जतनाचे ठेवलेले भान आणि विजेचा पर्याप्त वापर व्हावा याकरिता केलेल्या प्रयत्नांची त्यांनी विशेष दखल घेतली. व्यवस्थापकीय संचालक सोमाणी यांनी कंपनीने डाटा सेंटरचे विस्तारीकरणाचे ध्येय साध्य केल्याचे नमूद केले. बेव होस्टिंगची सर्वोत्तम सेवा सर्व ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेनुसार आणि त्यांच्या बजेटमध्ये आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. एनलाइट क्लाऊडपाठोपाठ कार्यान्वित झालेल्या ई मॅजिक आणि क्रॉस प्लॅटफॉर्म डिझास्टर रिकव्हरी सोल्युशन्स या प्रणाली व्यावसायिकांच्या गरजा तर पूर्ण करतील शिवाय त्यासाठी त्यांना कराव्या लागणाऱ्या खर्चातही ९० टक्के बचत होईल असेही सोमाणी यांनी नमूद केले. टॅग - संबंधित बातम्यापरम विजयानंद !मुक्तचे कार्य इतर विद्यापीठांसाठी मार्गदर्शकविज्ञानाची पाळेमुळे आध्यात्मात डॉ. विजय भटकर मनोरंजननात माझी लाडकी मोदीजी फक्त एकदाच अंबानींना फोन करा सगळेच तुमच्यासमोर नतमस्तक होतील एजाज खान महानगरपालिकेचा सर्किटला झटका राधिका आपटेचे व्हेकेशनचे हॉट फोटो पाहिलेत का कोणत्याही मुलीला किस केल्यास मी तुझे ओठ चिरेन वेचक वेधकआर्ची शिकणार पुण्यातल्या कॉलेजात! सार्वजनिक ठिकाणी ईदची प्रार्थना टाळा! महालक्ष्मी एक्स्प्रेसचे नाव खोडून अंबाबाई एक्स्प्रेस शिवसेनेचे कोल्हापुरात आंदोलन मुलाची उंची वाढवण्यासाठी गाईचे दूध फायदेशीर गुंतवणूकदारांनो भारताकडे वळा! अमेरिकेतल्या बैठकीत मोदींचे आवाहन! विकासखर्चात ३० टक्के कपात म्युच्युअल फंड अर्थपूर्ण मित्र! महाविद्यालयात चोरीच्या आरोपामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या ऊर्जावाटांवर प्रकाश! मराठी भाषा धोरणास बुधवारी मुहूर्त! -"" भारतात बालविवाहाचे प्रमाण घटले युनिसेफचा अहवाल बुधवार मार्च भारतात बालविवाहाचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून गेल्या दशकात टक्क्यांवर आले आहे असे संयुक्त नेशन्स चिल्ड्रन्स एजन्सी युनिसेफने म्हटले आहे. याआधी हेच प्रमाण देशात टक्के होते. भारतात बालविवाहाचे प्रमाण घटल्याने जगभरातही बालविवाहात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे यासंदर्भातील अहवालात म्हटले आहे. गेल��या दशकभरात मुलींचे लहान वयात लग्न होण्याचे प्रमाण टक्क्यांनी घटले आहे. चारपैकी एकवरुन ते पाचपैकी एकवर असे हे प्रमाण झाले. याबाबत युनिसेफने जारी केलेल्या विधानानुसार जगभरात गेल्या वर्षात ते दशलक्ष बालविवाह रोखण्यात आले. यात दक्षिण आशिया विशेषत भारतातील बालविवाहांचे प्रमाण जास्त आहे. भारतात वेगाने होत असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दशकात मुलींचा वर्षाच्या आत विवाह लावून देण्याचे प्रमाण टक्क्यांवरुन टक्क्यांवर आले. मुलींच्या शिक्षणाचे वाढते प्रमाण किशोरवयीन मुलींसाठी सरकारतर्फे उत्स्फूर्तपणे करण्यात आलेली गुंतवणूक तसेच बालविवाह बेकायदेशीर आहे याबद्दल सर्वसामान्यांमध्ये झालेली मोठ्या प्रमाणात जनजागृती यामुळे बालविवाहाचे प्रमाण घटल्याचे युनिसेफने म्हटले आहे. -"" चाराटंचाईने कर्जत तालुक्यात जनावरांची होरपळ चाराटंचाईने कर्जत तालुक्यात जनावरांची होरपळ - जानेवारीपर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध शासन निर्णयाची प्रतीक्षा शेळ्या मेंढ्यांची भटकंती चाऱ्याच्या टंचाईमुळे शेळ्या मेंढ्यांची रानोमाळ भटकंती सुरू आहे. पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यातही गवताचा चारा उपलब्ध झाला नाही. माळरानावर पावसाअभावी जळून गेलेले गवत खात शेळ्या मेंढ्यांची गुजराण सुरू आहे. नव्याने जन्मलेल्या कोकरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. कर्जत कर्जत तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील लाखाहून अधिक पशुधनाला दुष्काळाच्या तीव्र झळा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनावरांची सध्या होरपळ सुरू असल्याचे तालुक्यात चित्र आहे. या स्थितीत शासनाकडून पशुधन जपण्यासाठी कोणता निर्णय घेतला जातो याकडे पशुपालकांचे लक्ष लागून राहिले आहे. टंचाईच्या काळात कृषी तसेच पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांची संख्या व उपलब्ध चाऱ्याचा साठा यावर विशेष लक्ष पुरविले जाते. विभागामार्फत शासनाला टंचाईबाबतचा अहवाल सादर केला जातो. पशुसंवर्धन विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार जानेवारी महिन्यापर्यंत चारा पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे जून पर्यंत पशुधन जपणे अवघड होणार आहे. कर्जत तालुक्यात जवळपास लाख हजार जनावरे आहेत. शेळया मेंढयांची संख्या हजार एवढी आहे. तालुक्यात दिवसाला हजार ��न इतका चारा लागतो. जनावरांसाठी दररोज सरासरी ते किलो इतक्या चाऱ्याची आवश्यकता असते. सध्या अंदाजे कोटी लाख मेट्रिक टन चारा तालुक्यात उपलब्ध आहे. दुष्काळामुळे उपलब्ध चाराही घटणार आहे. तालुक्यात कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामातही पावसाने हुलकावणी दिल्याने हंगामही संकटाच सापडला त्यामुळे जनावरांना कडबा मिळणार नाही. तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळी परस्थिती असुन पावसाअभावी पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे जनावरांना जगविण्याचा मोठा प्रश्न आहे. -"" सुट्टी सप्ताह ७ प्रेक्षक बालनाट्याचा... दिंनाक एप्रिल महिन्याच्या शेवटी सुरू होणारी बालनाट्ये अगदी मे महिन्याच्या अखेरपर्यंत विविध नाट्यगृहांमध्ये सुरू असलेली दिसतात. अगदी व्यावसायिकधंदेवाईक नाटकांसारख्या त्यांच्या जाहिराती वर्तमानपत्रातून झळकताना दिसतात. तेव्हा टि.व्ही. मालिका त्यातही छोटा भीम निन्जा हातोडी राजू मोटूपतलू या कार्टून्सना यांना कार्टून्स म्हणावे का हा चर्चेचा आणि वादाचा प्रश्न आहे. हाणामारीच्या सिनेमांना कंटाळलेला आणि नाटकाचा चाहता पालकवर्ग मुलांना बालनाट्य दाखवायला घेऊन जातो. पण अनेक पालकांकडून सध्या काही प्रश्नवजा तक्रारी ऐकायला येताना दिसतात की आजची बालनाट्ये ही खरंच बालनाट्ये आहेत का ती मुलांवर संस्कार करण्याच्या दृष्टीने योग्य आहेत का ती दाखवून काय हशील होणार आहे वगैरे वगैरे. याच प्रश्नांवर विचार करण्याच्या दृष्टीने हा लेखनप्रपंच. @@ -652,11 +565,9 @@ text माध्यम साक्षरता हा आजच्या मुलांच्या विकासातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यासंदर्भातला हा लेख नक्की वाचा चला टीव्ही पाहायला शिकू सुरेश बा. शेलार -"" राजाला पुन्हा जन्टलमन बनविण्यासाठी एकवटले गाव! तरुण भारत तरुण भारत आवृत्ती बेळगांव राजाला पुन्हा जन्टलमन बनविण्यासाठी एकवटले गाव! राजाला पुन्हा जन्टलमन बनविण्यासाठी एकवटले गाव! - प्रसाद सु. प्रभू बेळगाव राजा हा चंदगड तालुक्मयातील तुर्केवाडी ग्रामस्थांचा लाडका आहे. जन्मताच अपंग आणि गतीमंद आहे म्हणून त्याच्या जवळच्यांनी त्याला टाकले. मात्र तुर्केवाडीवासियांनी त्याला आपलेसे केले. या गावातील प्रत्येकासाठीच हा राजा जन्टलमन आहे. भरधाव बुलेटच्या धडकेत सध्या त्याचा पाय तुटला आहे. यामुळे प्रचंड वेदना होत असताना आपल्याला काय झाले हे नेमके समजू न शकणाऱया राजासाठी संपूर्ण गावच एकवटले आहे. योग्य शस्त्रक्रिया करून पुन्हा आपल्या पायावर उभे करीत त्याला जन्टलमन बनविण्याची धडपड ग्रामस्थांनी सुरू केली असून बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे आणि सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने त्यांची मदत सुरू केली आहे. पाच दिवसांपूर्वी तुर्केवाडी येथे एका भरधाव बुलेटची धडक राजाला बसली. त्याच्या वेदना पाहून साऱया ग्रामस्थांनाही वेदना झाल्या. त्याचे कोणीच नसल्याने गावकऱयांनीच एका वाहनात घालून त्याला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्याचा डावा पाय तुटल्याचे निदर्शनास आले. तात्पुरते प्लास्टर घालून इतर उपचारानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर आपल्याच घरच्या सदस्याप्रमाणे राजाचा सांभाळ सर्वजण करीत आहेत. @@ -665,11 +576,9 @@ text शारीरिक व्यंग आणि बुद्धी मंद असली तरी त्याचे मन वाईट नाही. आपल्या पोटाला हवे तितकेच तो जेवतो. कोणीही काहीही दिले तर आवश्यकता असेल तितकेच घेतो. रमजानच्या महिन्यात आणि इतर दिवशीही गावातील मशिदीत तो प्रार्थना करतो. पारायण सप्ताह व धार्मिक कार्यक्रमात डोक्मयावर टोपी आणि गळय़ात टाळ अडकवून वारकऱयांच्या मेळय़ातही असतो. यामुळे राजा सर्वधर्मिय आहे. आणि सर्व धर्मियांचा लाडका आहे. काही ठराविक मंडळी त्याला आर्थिक मदत करतात. मात्र पोटापाण्याची सोय होत असल्यामुळे पैशाचा मोह नसलेला राजा ती रक्कम गावात उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या पेटीत टाकतो. यामुळे शहाण्या माणसापेक्षाही त्याचे मन चांगले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तमरित्या देखभाल सध्या त्याच्या मदतीसाठी नजीर शेख या व्यक्तीने सिव्हिल हॉस्पिटलमध्येच ठाण मांडले आहे. अबुल शेख गोपाळ ओऊळकर इक्बाल शेख तानाजी चौगुले आदम मुल्ला मैनोद्दीन मुल्ला आदींच्या वाऱया सुरू आहेत. ग्राम पंचायत सदस्य बाबू हाजगुळकर आणि माजी सरपंच बाळू चौगुले आदींनी स्थानिक मदतीची धुरा उचलली आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. संतोष डॉ. वालीकर यांनी तसेच इतर परिचारिका आणि ब्रदर्सनी त्याची देखभाल उत्तमरित्या सुरू केली आहे. बुधवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्याच्या पायात बसवावा लागणारा रॉड येथ��ल कीर्ती सर्जिकलने अतिशय स्वस्त दरात उपलब्ध करून दिला आहे. तुर्केवाडी ग्रामस्थांची या राजाप्रतीची भावना पाहून सामाजिक कार्यकर्ते गणेश रोकडे यांनी स्वतःच्या रुग्णवाहिकेतून त्याला गावापर्यंत मोफत सोडण्याची जबाबदारी उचलली आहे. यामुळेच काहीकाळ सिव्हिलमध्ये वास्तव्यास आलेला राजा येथेही अनेकांची मने जिंकू लागला आहे. -"" आली जत्राईपाकीट सांभाळा ! आली जत्राईपाकीट सांभाळा ! ईशॉपिंग संकेतस्थळांवर खरेदी करताना सर्वाधिक खबरदारी ही पैसे भरताना घ्यावी. - ऑनलाइन खरेदी जत्रेत देऊ केलेल्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी तोबा गर्दी केली आहे. सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन खरेदी जत्रेत देऊ केलेल्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी तोबा गर्दी केली आहे. अगदी सेकंदाला १८० लॉग इन्स इथपासून ते तासाला पाच लाखांहून अधिक मागण्या नोंदविल्या गेल्याचा तपशील या संकेतस्थळांकडून प्रसिद्ध केला जात आहे. हे सर्व घडत असतानाच सायबर चोर कसे गप्प बसतील गर्दीतील चोरांप्रमाणेच या चोरांचा तपास घेणेही पोलीस यंत्रणांना शक्य होत नाही. यामुळे हकनाक आपण या चोरांच्या तावडीत सापडतो आणि नुकसान करून घेतो. या चोरांपासून सावध राहणे आपल्याला शक्य आहे. तर असे ऑनलाइन व्यवहार करताना नेमकी काय खबरदारी घ्यावी हे जाणून घेऊयात. क्रेडिट कार्डच़ा वापर @@ -692,10 +601,7 @@ text तुम्ही ज्या संकेतस्थळाला भेट देत आहात तेथे अनेकदा जाहिराती येतात. त्यातील जाहिरातींवर क्लिक करण्यापूर्वी अनेकदा विचार करा. या जाहिरातींच्या माध्यमातून चोर आपली माहिती चोरू शकतात. अशा जाहिरातींचे नामकरण मालव्हर्टायझिंग असे करण्यात आले आहे. खुल्या वायफायपासून सावध आपली माहिती चोरी होऊ नये किंवा ऑनलाइन व्यवहारात आपली फसगत होऊ नये यासाठी आपण खूप काळजी घेत असतो. मात्र सुरक्षित इंटरनेट जोडणी असेल तरच या सर्व काळजीचा फायदा होतो. सध्या अनेक रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण अशा ठिकाणी ऑनलाइन व्यवहार करणे टाळावे. अशा ठिकाणच्या जोडणीतूनही माहिती चोरी होण्याची शक्यता असते. यामुळे खुल्या वायफाय जोडणीवर ऑनलाइन शॉपिंग किंवा खरेदीचे व्यवहार करून नयेत. - - टॅग -"" मूल्यवर्धनमुळे मुलांचा अहंकार होत आहे कमी मूल्यवर्धन तासिकांमध्ये आयोजित उपक्रम आणि त्यातील काही घटनांनी ���ुलांच्या मनावर असा काही प्रभाव पडला आहे की ते विनम्र आणि संवेदनशील बनत आहेत. बुलडाणा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा चिंचोली येथील शिक्षकांनी गेल्या दोन वर्षांपासून राबवीत असलेल्या मूल्यवर्धन उपक्रमांचा परिणाम म्हणजे बहुतेक मुलांच्या वागण्यात सकारात्मक बदल होत आहेत. @@ -719,7 +625,6 @@ text पल्लवी बाळसराफ यांना मूल्यवर्धनमधील आणखी एक गोष्ट आवडते. येथे मुलांना चित्र काढण्याची आणि रंगवण्याची अधिकाधिक संधी आहे. त्यांना असे वाटते की यामुळे मुले सर्जनशील आणि नम्र होत आहेत. या मूल्यवर्धन शिक्षिका म्हणतात जर आपण या उपक्रमांवर सविस्तर नजर टाकली तर मुलांमध्ये व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याची प्रक्रिया सतत सुरू आहे. शेवटी मुख्याध्यापक अमृतराव बनारे म्हणतात मुलांच्या बदलांमागे मूल्यवर्धन हा एक महत्त्वाचा घटक म्हणून उदयास आला आहे. प्रत्येक वर्गातील मुलांसाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन सत्रे घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. -"" पंचनामा मेजार्टीने मारलेला हत्ती अर्थात लोकशाहीची हत्या मेजार्टीने मारलेला हत्ती अर्थात लोकशाहीची हत्या स्वातंत्र्य मिळाल्यावर माझा जन्म झाला. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीशी तसा माझा दुरान्वयेही संबंध आला नाही. पण जेव्हा थोडीफ़ार अक्कल येऊ लागली व आजुबाजूच्या घटना घडामोडींचे अर्थ लक्षात येऊ लागले तेव्हाही आधीच्या पिढीमधला तो स्वातंत्र्याचा जोश बघण्याचे भाग्य माझ्या पदरी पडले. तेव्हा देश स्वतंत्र झाला तरी सेक्युलर झालेला नव्हता. त्यामुळे देश व राष्ट्र यांच्यासाठी काहीतरी करण्याची मनोवृत्ती लोकांत दिसून येत होती. ती फ़क्त स्वतला शहाणे व बुद्धीमंत म्हणवणार्यांपुरतीच मर्यादित नव्हती. सामान्य मजूरापासून पत्रकार कलावंतापर्यंत सर्वांमध्येच आढळून येत असे. मग आमच्या कानावर पडणारी सिनेमाची गाणी देखिल राष्ट्रप्रेमानेच भारावलेली ऐकायला लागत होती. त्यामुळेच समाजवादी विचारांचे असूनही वसंत बापट आपल्या देश व समाजाच्या प्रथापरंपरांचे गुणगान करणारी कवने लिहित होते. आणि समाजवादी असूनही राष्ट्र सेवा दल चालवणार्यांना ती राष्ट्रभक्तीपर गीते म्हणताना त्यांच्या सेक्युलर विचारसरणीला बाधा झाल्यासारखे वाटत नसे. त्याचेच प्रतिबिंब सिनेमात नाटकात वा अन्य क्षेत्रातही पडलेले दिसत असायचे. नयादौर काढणार्या बी. आर. चोप्रा किंवा जागृती काढणार्या सत्येन बोस यांनी देशप्रेम शिकवणारी गाणी आमच्या बालपणात संस्कार म्हणून आम्हाला दिली. आजच्या सेक्युलर विचारवंतांचे मार्गदर्शन नसल्याने त्या कलावंतांना आयी हू युपी बिहार लुटने अशी गाणी चित्रपटात घ्यायची बुद्धी होऊ शकली नसावी. @@ -759,16 +664,13 @@ text २६ ऑक्टोबर २०१२ रोजी १२४१ म.पू. हे असले डोक्याला ताप देणारे वाचायचे नाही असे मी रोज ठरवतो पण बहुतेक मला व्यसन लागलेय असले वाचायचे . २६ ऑक्टोबर २०१२ रोजी ८०७ म.पू. - . ६ मे २०१३ रोजी २४८ म.पू. डोके जाग्यावर आहे शाबूत आहे म्हणून असे वाचवले जाते.भाऊ नावाचा एक जागल्या आपल्या कानी कपाळी ओरडतोय जागते रहो पण आम्ही आहोत की आमच्या कानावारची माशी उडायला तयार नाही.. आपत्ती व्यवस्थापन की व्यवस्थापकीय आपत्ती पगडीसोबती झरदारी लांडोर नाचला नवा -"" मुंबई पुण्यात होता बॉम्बस्फोटांचा कट च्या दहशतवादी योजनेचा झाला पर्दाफाश मुंबईसह पुणे आणि देशातील अनेक महत्वाच्या शहरांवर हल्ल्याची या दहशतवाद्यांची योजना होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. - मुंबई जुलै या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन दहशतवाद्यांना ने पुण्यातून अटक केली होती. रविवारी एनआयएच्या पथकांनी पुण्यात शोध घेतला आणि दोन आरोपींना अटक केली होती. नबील एस खत्री आणि सादिया अनवर शेख हे इस्लामिक राज्य खोरासन प्रांत या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. मुंबईसह पुणे आणि देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांवर हल्ल्याची होती योजना होती अशी माहिती सूत्रांनी दिलीय. नबील एस खत्री पुण्यात व्यायामशाळा चालवित होता तर सदिया शेख बारामती येथील मास कम्युनिकेशन्स अँड जर्नालिझमच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. मार्च ला दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने एक गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी काश्मिरी दाम्पत्य जहांब सामी वानी आणि त्यांची पत्नी हिना बशीर बेग हे जामिया नगर ओखला विहार दिल्ली यांना अटक केली होती. या दाम्पत्याचा बंदी घातलेली दहशतवादी संघटना असलेल्या आयएसकेपीशी संलग्नता होती आणि आयएसआयएसचा एक भाग आहे आणि तो विध्वंसक आणि देशविरोधी कार्यात सहभागी असल्याचे आढळले. एनआयएच्या आणखी एका प्रकरणात आयएसआयएस अबू दाभी मॉड्यूल तिहार तुरूंगात आधीच कैदी असलेला अब्दुल्ला बासिथ याच्याशी त्यांचा संपर्क असल्याचेही आढळले होते. @@ -777,7 +679,6 @@ text कोरोनामुळे झालं मोदींचं हे स्वप्न पूर्ण नोटबंदीतही झालं नव्हतं ते काम आयएसआयएसच्या भारतातील कारवायांना पुढे आणण्यासाठी सुधारित स्फोटक उपकरण इ. वेगवेगळ्या सुरक्षित मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर ते जहानजेबशी सतत संपर्कात होते. सादिया शेख ही २०१५ पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसच्या भरती करणायांच्या संपर्कात असल्याचेही उघड झाले आहे. जम्मूकाश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होती आणि तिला जम्मूकाश्मीर पोलिसांनी २०१८ मध्ये ताब्यात घेतले होते. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना एनआयए स्पेशल कोर्ट नवी दिल्ली येथे हजर केले जाईल. याप्रकरणी पुढील तपास चालू आहे. -"" देशातील या मोठ्या दानशूर अब्जाधीशांनी दान केला पैशाचा मोठा हिस्सा देशातील या मोठ्या दानशूर अब्जाधीशांनी दान केला पैशाचा मोठा हिस्सा युवा सर्वात लोकप्रिय माझा पेपर अजय पिरामल अझीम प्रेमजी दानशूर नंदन निलेकणी मुकेश अंबानी शिव नादर हुरुन इंडिया @@ -787,7 +688,6 @@ text दानशूरांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी तिसर्या क्रमांकावर आहेत. त्यांनी एकूण कोटी रुपये दान केले आहेत. या यादीमध्ये विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. परोपकारासाठी त्यांनी एकूण कोटी रूपये दान केले. परोपकार करणार्यांच्या पहिल्या क्रमांकावर एचसीएलचे संस्थापक शिव नादर यांचे नाव आहे. च्या अहवालानुसार शिव नादर यांनी एकूण कोटी रुपये दान केले आहेत. -"" महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पुरी ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर केलेल्या आध्यात्मिक नेतृत्व या विषयावरील शोधप्रबंधाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त ! सनातन प्रभात सनातन प्रभात आशिया भारत ओडिशा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पुरी ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर केलेल्या आध्यात्मिक नेतृत्व या विषयावरील शोधप्रबंधाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त ! परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे शोधप्रबंधाचे लेखक ! @@ -801,10 +701,8 @@ text ३. उपकरणाच्या माध्यमातून केलेल्या संशोधनातून वरील निष्कर्ष निघाले आहेत तसेच सूक्ष्म स्पंदनशास्त्राचा अभ्यास करणार्या अभ्यासकांनी या चारही नेत्यांचा अभ्यास केला असता हुकूमशहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे नकारात्मक स्पंदनांच्या अधीन असलेले आढळले. राजकीय नेता नकारात्मक स्पंदनांच्या अधीन नसला तरी त्या स्पंदनांचा प्रभाव त्या नेत्यावर होता. संतांमधील सकारात्मकता मात्र एवढी होती की ती त्यांच्यावर नकारात्मक स्पंदनांचा काहीच परिणाम होत नव्हता. ४. नित्य उपासना स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन यांच्यासाठी सतत प्रयत्नरत असणे विचार आणि कृती अधिकाधिक आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक बनवणारी संस्कृती आणि धर्माधिष्ठित निर्णयप्रक्रिया ही सूत्रे आध्यात्मिक नेतृत्व विकसित करू शकतात. या सूत्रावरून हे स्पष्ट होते की वरील सूत्रांनूसार कृती केल्यास व्यक्ती आदर्श नागरिक बनू शकते. यांतील काही आदर्श नागरिक पुढे आदर्श नेते बनू शकतात. असे आदर्श नेते समाजामध्ये नाविन्यपूर्ण आणि सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात. ओडिशा राष्ट्रीय बातम्या -"" मराठीहिन्दी होममहाराष्ट्रदेशविदेशग्लोबल महाराष्ट्रअर्थक्रीडासंपादकीयसिनेमॅजिकप्रगती फास्टलाइफस्टाइलइन्फोटेकभविष्यहसा लेकोफोटोगॅलरीव्हिडिओमुंबईठाणेपुणेकोल्हापूरनाशिकअहमदनगरजळगावऔरंगाबाद नागपूरशोकेसब्लॉगफीडबैकप्रॉपर्टीमहाराष्ट्र मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर अहमदनगर नाशिक जळगाव नागपूर औरंगाबाद बातम्यामनोरंजनब्युटी पेजेंट्सक्रीडाफॅशन मुंबईत सायनला डंपर पुलावरून खाली .. सपा नेत्याची नोएडामध्ये दादागिरी ऑट्रेलियन मीडिया हाऊसचा भारत सरका.. काश्मीरः फुटीरतावादी नेता गिलानी .. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची ओडि.. नॅशनल हेराल्डप्रकरणी कोर्टाचे सोन.. बरेलीत महिलेवर तिघांचा सामूहिक बल.. मध्य प्रदेशातील फटाक्यांच्या कारख..मुंबईआपण इथे आहात होम महाराष्ट्र मुंबई इंग्रजीमुळे गुन्हे वाढलेडॉ.सिंग इंग्रजीमुळे गुन्हे वाढलेडॉ.सिंग . मटा ऑनलाइन वृत्त मुंबईदिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेचा दाखला देत मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी इंग्रजाळलेल्या शिक्षण पद्धतीवर छडी उगारली आहे. इंग्रजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संस्कारहिन शिक्षण दिले जाते. या असंस्कृत शिक्षणानेच घात केलाय. गुन्हेगारी वाढण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. आत्महत्या हत्या बलात्कारासारख्या घटनांना असंस्कृतपणाच कारणीभूत आहे असा संताप सिंग यांनी व्यक्त केलाय.शाळा महावि��्यालये यांचा आत्महत्या व हत्यांशी थेट संबंध असल्याचे नमूद करून सिंग यांनी आपला दावा अधिक स्पष्ट करण्यासाठी क्राईम मीटरच समोर ठेवला. ते म्हणाले मुंबईत१५० हत्या झाल्यास त्याच्या आठ पट घटना या आत्महत्यांच्या असतात. गंभीर बाब म्हणजे हे आत्महत्या करणारे सर्वच्या सर्व सुशिक्षित असल्याचेच आढळून आले आहे. एखाद्या अशिक्षित व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना कधीही घडलेली नाही. सिंग यांनी पुण्याचेही उदाहरण दिले. ते म्हणाले मी पुण्यात असताना तेथे तर आयटी क्षेत्रात काम करणारे तसेच इंजिनिअर्सनीही नैराश्येतून मृत्यूला कवटाळल्याच्या अनेक घटना घडल्या.आत्महत्या करणाया व्यक्ती या इंग्रजी माध्यमाच्या शाळामहाविद्यालयांत शिकलेल्या असतात असा दावा सिंग यांनी केला. ही पार्श्वभूमी असतानाही बहुतांश पालकांचा कल आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच पाठवण्याचा असतो अशी नाराजी सिंग यांनी व्यक्त केली. मुंबई दिल्लीसारख्या शहरांमध्ये गुन्हेगारी वाढण्यास इथली शिक्षण पद्धतीच कारणीभूत असल्याचा आरोप सिंग यांनी केला. दिल्लीत जी भयंकर घटना घडलीय तसेच मुंबईतही ज्या काही गुन्हेगारीच्या घटना घडताहेत. त्याला मी संस्कृती मानत नाही. हा केवळ असंस्कृतपणा आहे. हे जे काही घडतय ते असंस्कृतपणाचे दुष्परिणाम आहेत. आपल्या शाळामहाविद्यालयांमध्ये सध्या जे काही शिकवले जाते त्यात कुठेही संस्कार पहायला मिळत नाहीत. मुळात त्यात जीवनाचे महत्वच मुलांना समजावून सांगितले जात नाही. त्यामुळे सगळा घात झालाय असे सिंग म्हणाले. हे सगळं थाबवायचं असेल तर शिक्षण पद्धतीत बदल अनिवार्य आहे. त्याचा गंभीरपणे विचार करायला हवा असे स्पष्ट मतही सिंग यांनी मांडले. भारत मर्चंट चेंबरच्या स्थापना दिन सोहळ्यात ते बोलत होते. सिंग यांनी याआधी २००९ मध्येही आपल्या ब्लॉगमधून शिक्षण पद्धतीवर परखड भाष्य केले होते. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा तुमची प्रतिक्रियासर्वाधिक पाहिलेले व्हिडिओक्वांटिको२ च्या टिझर मध्ये प्रियांका दिसतेय मोहकजगातील सर्वात मोठे विमान उड्डाणानंतर कोसळलेउलियाला घेऊन सलमान अर्पिताच्या घरी पोहोचलामुंबईत सायनला डंपर पुलावरून खाली पडला ५ जखमीतुमच्या��द्दल लिहातुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम अटी गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.रजिस्टर लॉगइन करारजिस्टर लॉगइन करायचे नसल्यास सांगातुमचे नावतुमचा ईमेलठिकाणसोडवा धन्यवादप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवादव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ईमेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.तुमची प्रतिक्रियाखाली चार पर्याय दिलेले आहे. मराठीत टाइपिंग करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट येत असेल तर पहिला ऑप्शन निवडा. अन्यथा दुसरा ऑप्शन निवडा ज्यात तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकता. म्हणजेच असे लिहिल्यावर आपोआप माझ्या मते असे दिसू लागेल. तसंच इथं असलेला वर्चुअल किबोर्ड वापरूनही मराठीत लिहू शकता. तसंच इंग्रजीमधून आपण आपलं मत मांडणार असाल तर तिसरा पर्याय उपलब्ध आहे.नियम व अटीतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम अटी गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.मराठीत लिहा इनस्क्रिप्ट मराठीत लिहा इंग्रजी अक्षरांमध्ये व्हर्चुअल कीबोर्डतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ईमेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम अटी गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करतील त्यांना ब्लॉक करण्यात येईल.आपली प्रति���्रिया शोधण्यासाठी आपल्या किबोर्डवर एकाचवेळी आणि दाबा आणि आपले नाव टाइप करा.प्रतिक्रियावर्गीकरणसर्वात नवीनसर्वात जुनेसर्वोत्तमसहमतअसहमत उत्तर द्या धन्यवादप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवादव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ईमेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.तुमची प्रतिक्रियाखाली चार पर्याय दिलेले आहे. मराठीत टाइपिंग करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट येत असेल तर पहिला ऑप्शन निवडा. अन्यथा दुसरा ऑप्शन निवडा ज्यात तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकता. म्हणजेच असे लिहिल्यावर आपोआप माझ्या मते असे दिसू लागेल. तसंच इथं असलेला वर्चुअल किबोर्ड वापरूनही मराठीत लिहू शकता. तसंच इंग्रजीमधून आपण आपलं मत मांडणार असाल तर तिसरा पर्याय उपलब्ध आहे.नियम व अटीतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम अटी गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.मराठीत लिहा इनस्क्रिप्ट मराठीत लिहा इंग्रजी अक्षरांमध्ये व्हर्चुअल कीबोर्डतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ईमेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल.या प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे काखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि आक्षेपार्ह बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.नावआक्षेपाचे कारणआक्षेपार्ह भाषाखोटानिराधार आरोपविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्नअन्यआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहेव्हिडिओमुंबईत सायनला डंपर पुलावरून खाली पडला ५ जखमीसपा नेत्याची नोएडामध्ये दादागिरीऑट्रेलियन मीडिया हाऊसचा भारत सरकालाच सवालकाश्मीरः फुटीरतावादी नेता गिलानी पोलिसांच्या ताब्यातराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची ओडिशा सरकारला नोटीसनॅशनल हेराल्डप्रकरणी कोर्टाचे सोनिया राहुल गांधींना समन्सबरेलीत महिलेवर ति���ांचा सामूहिक बलात्कार नंतर लुटलेमध्य प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्याला आगम्यानमारच्या अध्यक्षांची बोध गयाला भेटशिवपाल यादवकडून पूरग्रस्त परिसराची पाहणीमहाराष्ट्र बातम्यादोन ठिकाणी चेन स्नॅचिंगदुर्वा जास्वंदीने दिला विधवांना आधारनाशिकनगरसह आता पर्यटन सर्किट!दहीहंडी महोत्सवात सोन्याचे दागिने चोरलेसाठे महामंडळाची कर्जप्रक्रिया ऑनलाइनमुंबई बातम्यादुर्वा जास्वंदीने दिला विधवांना आधारभाजपला हव्या १०० जागापावसाच्या संततधारेचा दिलासाअकरावी प्रवेश तिसऱ्या विशेष फेरीला सुरुवाततिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक एक नजर बातम्यांवर महाराष्ट्र देश विदेश ग्लोबल महाराष्ट्र अर्थ क्रीडा संपादकीय सिनेमॅजिक प्रगती फास्ट लाइफस्टाइल इन्फोटेक भविष्य हसा लेको फोटोगॅलरी व्हिडिओनियमित कनेक्टेड राहामहाराष्ट्र टाइम्स अॅपसोबतआमच्या इतर साइट्स -"" मोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ रिअल पैसे श्री कॅसिनो बोनस! स्लॉट पृष्ठे फोन बिल करून कॅसिनो वेतन ! एक प्रकारचा जुगाराचा खेळ धोरण टिपा ऑनलाइन . बोनस ऑफर! @@ -838,19 +736,15 @@ text आपला मोबाइल साधने अनुप्रयोग डाउनलोड करा आणि आपल्या मोबाईल वर ताज्या कॅसिनो खेळ खेळा स्लॉट घर. फोन एसएमएस एक प्रकारचा जुगाराचा खेळ ठेवींवरील एलिट मोबाइल कॅसिनो कमवा सेल फोन एक प्रकारचा जुगाराचा खेळ एकूण गोल्ड कॅसिनो काढा बोनस! -"" पुस्तक परिक्षण जॉनी गॉन डाऊन मराठी कॉर्नरच्या सभासदांचे ब्लॉग गंध -"" डॉ. प. रमेश बाबु जनरल सर्जनशल्य चिकित्सक गोबिचेट्टीपलायम तमिल नाडु डॉ. प. रमेश बाबु जनरल सर्जरीशल्य चिकित्सक पेट से सबंधित शल्य चिकित्सा डॉ. प. रमेश बाबु जनरल सर्जनशल्य चिकित्सक डॉ. प. रमेश बाबु पता -"" मुलांचे कान लहानपणीच का टोचतात . मुलांचे कान लहानपणीच का टोचतात - कान टोचण्यामागची महत्वाची कारणं कान टोचणे ही एक भारतीय हिंदू संस्कृतीतील पारंपरिक प्रथा. जगभरामधील महिला पुरुष तरुणतरुणी आपले कान टोचून घेत असतात ते कानामध्ये निरनिराळ्या पद्धतीची आभूषणे घालण्याची हौस पूर्ण करण्यासाठी. पण भारतात मात्र कान टोचण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. आपल्याकडे मूल अगदी तान्हे असतानाच त्याचे कान टोचविण्याची पद्धत आहे. ही वेदिक परंपरा असून ह्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचे म्हटले जाते.आपल्या कानाचे इयर लोब्स म्हणजेच जिथे कान टोचले जातात त्या भागाच्या मधोमध असणारा बिंदू अतिशय महत्वाचा आहे. हा पॉईंट आपल्या प्रजनन करणाऱ्या अवयवांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतो. @@ -859,9 +753,7 @@ text कान टोचल्याने मेंदूची शक्ती वाढीला लागत असून एकाग्रता वाढण्यास मदत होते. तसेच जिथे कान टोचले गेले आहेत त्या जागेच्या आसपासच्या बिंदूंना हाताने दाबून त्यांच्यावर प्रेशर दिल्याने मानसिक तणाव आणि थकवा दूर होण्यास मदत होते. . .. . . . . . . . . . .. . . . ... ! . . .. .. . . . . . . . . . - . .. . . . . . . . . . .. . . . ... ! . . .. .. . . . . . . . . . -"" पिंपरीच्या औद्योगिक परिसरातील वीजपुरवठा सुरळीतच पुणे मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे तसेच वीजयंत्रणेत केलेले बदल व सुधारणांमुळे कुदळवाडी ज्योतिबानगर रुपीनगर तळवडे भोसरी एमआयडीसीमधील टी ब्लॉक सेक्टर या ठिकाणी सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा सुरु आहे. देखभाल व दुरुस्तीची कामे केली नसल्याने वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याची माहिती चुकीची असून उद्योगांच्या वीजविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणकडून सेवा देण्यात आहे. तसेच यासाठी स्वतंत्र वाहन व तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. @@ -870,7 +762,6 @@ text मान्सूनपूर्व तसेच नियमित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहेत. गेल्या दि. ते जुलैदरम्यान ज्योतिबानगर रुपीनगर व तळवडे परिसरात तांत्रिक बिघाडांमुळे तीन वेगवेगळ्या कालावधीत एकूण तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. तर भोसरी एमआयडीसीमधील पैकी एकूण वीजवाहिन्यांद्वारे होणारा वीजपुरवठा दि. ते जुलै दरम्यान मुसळधार पाऊस तसेच इतर विविध तांत्रिक बिघाडांमुळे वेगवेगळ्या कालावधीत एकूण तास खंडित होता. ही वस्तुस्थिती असल्याने कुदळवाडी ज्योतिबानगर रुपीनगर तळवडे भोसरी एमआयडीसीमधील टी ब्लॉक सेक्टर या ठिकाणी सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा सुरु आहे व खंडित वीजपुरवठ्यासंदर्भात देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. राहुल गांधींचे ते वक्तव्य चूकीचं फ्रान्स सरकारच्या खुलाश्याने राहुल गांधी तोंडघशी राहुल गांधींनी केलेल्या मोदींवरच्या आरोपात तथ्य शिवसेना खासदारानेही दिला दुजोरा -"" खानदेशात सलग दोन दिवस भीज पाऊस जळगाव ः खानदेशात सोमवारी ता. २६ दिवसभर व मंगळवारी ता. २७ सकाळपर्यंत भीज पाऊस सुरूच होता. पावसाची टक्केवारी वाढत असून जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ७७ टक्के धुळ्यात ७१ टक्के पाऊस झाला आहे. चोपडा भडगाव चाळीसगाव अमळनेर या भागांत पर्जन्यमान कमी राहिले. धुळ्यातही धुळे शिंदखेडा भागांत कमी पर्जन्यमान होते. नंदुरबार वगळता इतर तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. पावसाचा जोर कमी असल्याने कुठेही अतिवृष्टी पूर अशी स्थिती नाही. परंतु भीज पावसामुळे पिकांना लाभ होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. @@ -880,7 +771,6 @@ text मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये ः जळगाव जिल्हा ः पारोळा १८ एरंडोल २६ धरणगाव २३ चोपडा १९ जळगाव २३ यावल २९ रावेर ३१ मुक्ताईनगर २१. धुळे शिंदखेडा १६ धुळे १५ साक्री २३. जळगाव खानदेश सकाळ पाऊस चाळीसगाव धुळे नंदुरबार पूर कोरडवाहू कापूस मूग बीड लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी पंकजा मुंडे यांनी आज ता. -"" महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महूद वेळापूर रस्त्याबाबत शासनाची उदासीनता. मागील तीन वर्षात १६ अपघातांमध्ये ९ नागरिकांचा मृत्यु. नितीन पाटील यांनी घेतली माहिती @@ -902,7 +792,6 @@ text मुंबईत शिवसेनेला धक्का. अनेक पदाधिकाऱ्यांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश मुंबईत शिवसेनेला धक्का. अनेक पदाधिकाऱ्यांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा मुंबई महापालिका स्थापत्य समितीचे अध्यक्ष मोहन लोकेगावकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत शिवसेना माजी उपशाखा प्रमुख राजेश ठाकूरयुवा सेनेचे पदाधिकारी चिराग शहाकाँग्रेसचे पदाधिकारी जितू गुप्ताजितू तिवारी यांनीही यावेळी प्रवेश केला. यावेळी श्रीकांत यादव उपस्थित होते. -"" घराची स्वच्छता मराठी झेक मराठी झेक घराची स्वच्छता आज आम्ही घर स्वच्छ करत आहोत. . . @@ -921,39 +810,32 @@ text खिडक्या कोण धुत आहे वेक्युमींग कोण करत आहे बशा कोण धुत आहे -"" बिग बॉसच्या घरात हेवेदावे वादविवाद भांडणं हाणामाऱ्या आणि नाराज होण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असतात. आता सुरेखा पुणेकर कोणावर तरी नाराज झाल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याला कोणती ना कोणती समस्या भेडसावत आहे. इतरांचं वागणं खटकत आहे भांडण होत आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत. कधी कधी या सगळ्या गोष्टी असह्य होतात आणि कोणाकडे तरी मन मोकळं करण्याची इच्छा होते. बऱ्याचदा सदस्य त्यांच्या आवडत्या व्यक्तीकडे या गोष्टी बोलून तर कधी कॅमेरासमोर बोलून मन हलकं करतात. असंच काहीसं सुरेखा पुणेकर यांना वाटू लागलं आहे आणि त्यांनी त्यांचं मन अभिजीत केळकर आणि शिवकडे मोकळ केलं आहे. मन मोकळ करावं त्याच झालं असं की वीणा आणि शिवला दिलेल्या टास्कमध्ये सुरेखा यांनी त्यांच्यासाठी गाणं म्हटलं हे गाणं प्रेक्षकांना खूप आवडेल पण यांची खूप जळायला लागली असून वीणा आणि त्यांचं आता खूप भांडण होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर अभिजीत म्हणाला की आता भांडायचं... तोंडावर सांगायचं जे काही केलं ते. शिवचं देखील हेच म्हणणं आहे की काय नाटक सुरू आहे त्यावर सुरेखा म्हणाल्या की मी मला जे वाटतं ते कॅमेऱ्याला सांगणार होते पण तुम्हाला बघितलं आणि वाटलं की मन मोकळ करावं म्हणून मी तुमच्याजवळ आले. सुरेखा यांना शिव आणि अभिजीतबरोबर बोलत असताना अश्रू अनावर झाले. भावनांचा बांध फुटला. मनातील भावना ओठांवर आल्या आणि सुरेखा यांच्या नेत्रांवाटे त्या घळाघळा वाहू लागल्या. खूप वाईट वाटतं आजकलच्या मुली इतक्या हुशार कशा होऊ शकतात आम्हाला नाही का हुशारी पण आपण म्हणतो जाऊ दे पोरी आहेत. रात्रीपासून सगळ काम मी केलं संपूर्ण स्वयंपाक मी बनवला. तांदूळ वाटायचे होते ते पण किशोरीला आले नाही त्या रुपालीनं करून दिलं. आपण कितीही केलं तरी यांचीच नावं पुढे येणार असं त्या म्हणाल्या. बिग बॉस मराठीसुरेखा पुणेकरघरंवेदावेवादविवादभांडणंहाणामाऱ्यानाराजीवीणाशिवलाटास्क -"" भरात भर मेट्रोचाही प्रवास महागणार बजेट भरात भर मेट्रोचाही प्रवास महागणार भरात भर मेट्रोचाही प्रवास महागणार - जून एकीकडे रेल्वे भाडेवाढीमुळे मुंबई लोकलच्या पासचे दर दुप्पट झाले आहे या दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या मुंबईकरांच्या दुखात आणखी भरातभर पडलीय. अलीकडेच सुरू झालेली मेट्रोचीही भाडेवाढ होणार आहे. घाटकोपर ते अंधेरी ते वर्सोवा मार्गासाठी कमीत कमी ते जास्तीत जास्त रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ जुलैपासून लागू होणार आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने दिलेल्या मुंबई मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाविरोधात राज्य सरकार���े हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज हायकोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहेत. तसंच हायकोर्टाने मुंबई मेट्रोच्या दरांबाबत दरनिश्चिती समितीने लक्ष घालावे अशी निर्देशही केंद्र सरकारला दिले आहेत. मात्र याचिका फेटाळल्यामुळे मेट्रोला दरवाढ वाढवण्याची मुभा मिळालीय. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने . किलोमीटरच्या वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रोची पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून उभारणी केली आहे. त्यात व्हिओलिया ट्रान्सपोर्टचे टक्के शेअर्स आहेत तर एमएमआरडीएचे टक्के शेअर्स आहेत. राज्य सरकारचा मेट्रोचा किमान ते कमाल रुपयेदरम्यानच तिकीट असावे असा आग्रह होता. मात्र रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडचा किमान ते कमाल रुपयांदरम्यान तिकीट दर असावेत असं म्हणणं आहे आणि आता हायकोर्टाने एमएमआरडीएची याचिका फेटाळल्यानं घाटकोपर अंधेरी वर्सोवा मार्गासाठी कमीत कमी ते जास्तीत जास्त रुपये मोजावे लागणार आहेत. स्टेशनच्या टप्प्यांनुसार ही भाववाढ लागू होईल. सध्या मेट्रोचे स्वागतमुल्य म्हणून फक्त रुपयेच तिकीट दर आहे. जुलैपासून ही नवी दरवाढ लागू होईल. त्यामुळे आता मेट्रोच्या गारेगार प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. -"" भाजपने प्रस्थापितांसमोर मान तुकवली - पहिल्या उमेदवार यादीत पटेलांना प्राधान्य आयारामांना लॉटरी नवी दिल्ली पराभवाच्या अंतरिक भीतीतून जातीपातींचा विचार नेत्यांच्या मुलाबाळांना व दुसऱ्या पक्षांतून फोडलेल्यांना उमेदवारीची लॉटरी बंडखोरीची चिन्हे दिसताच आहे त्या आमदारांवरच भिस्त... ही वर्णने वाचून कोणालाही कॉंग्रेसच्या धोरणाची आठवण होईल. पण सत्तारूढ भाजपने गुजरात निवडणुकीसाठी जी पहिली जणांची यादी आज दिल्लीतून प्रसिद्ध केली त्यात अल्पसंख्याकांची गर्दी वगळता हेच चित्र दिसत आहे. खुद्द पंतप्रधानांचे गृहराज्य असलेल्या गुजरातेत मुख्यमंत्री विजय रूपानी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आदींसह सध्याचे तब्बल आमदार यादीत आहेत. यंदा विजय अवघड असलेले रूपानी यांना राजकोटमधून लढण्यास सांगण्यात आले आहे. नरेंद्र मोदी अमित शहा अनेक आमदारांची तिकिटे कापणार ही कल्पना बदलत्या हवेमुळे भाजपला मनातच ठेवावी लागली आहे. हार्दिक पटेल यांच्या तंबूत गेलेल्या सुरेंद्���नगरच्या वर्षा दोशी या केवळ एका आमदाराचे तिकीट मोदी कापू शकले आहेत. पटेल समाजाच्या नाराजीची झळ बसणाऱ्या मोदी यांच्या भाजपने उमेदवारांपैकी पहिल्याच यादीत पटेलांना तिकीट दिले आहे. कॉंग्रेस सोडून निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेल्या पैकी जणांना उमेदवारी मिळाली आहे. यात कॉंग्रेस नेते विठ्ठलभाई रादाडिया यांचा मुलगा जयेश याला आता भाजपने उमेदवार बनविले आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा दिलेले पी. सी. बरांडा यांना भिलोड्यातून तिकीट देऊन भाजपने मोदींचे मंत्री सत्यपालसिंह यांची आठवण जागविली आहे. गोधरातून सी. के. राऊलजी या पैकी उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांतील आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांपैकी बाकीची नावे येत्या दिवसांत अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी जाहीर होतील. गोधरा या गाजलेल्या मतदारसंघात भाजप कधीही विजयी झालेला नाही तेथून सी. के. राऊलजी यांना कॉंग्रेसमधून फोडून भाजपने तिकीट दिले आहे. जगप्रसिद्ध अमूल डेअरीचे सध्याचे अध्यक्ष रामसिंग परमार यांनाही कॉंग्रेसमधून फोडून भाजपने उमेदवारी देऊन मध्य गुजरातेत पाऊल पक्के केले आहे. यादीत केवळ महिला तर नवे चेहरे आहेत. सुरतलसिंबायतमधून संगीताबेन पटेल बडोद्यातून मनीषा वकील भावनगरमधून विभावरीबेन दवे व खेडब्रहमधून रमीला बेचर या त्या चार महिला आहेत. - शेतकऱ्यांचे आज अन्नत्याग आंदोलन यवतमाळ शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करणे आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरात मंगळवारी ता. १९ अन्नत्याग करण्यात येणार... टाइम प्लीज! ढिंग टांग इतिहासपुरुष रुसला आहे! फुगला आहे! फुरंगटला आहे! त्याने ठरविले आहे की आम्ही आता लिहिणार नाही आम्ही आता खेळणार नाही आमची आता टाइम प्लीज!... हवाई हल्ल्यासंदर्भातील वक्तव्याचा विपर्यास केला शरद पवार बारामती पुलवामाच्या हल्ल्यानंतर बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला आपण दिल्याच्या बातम्या या... -"" औरंगाबाद सर्वांपर्यंत युवांचे टॅलेंट पोचावे यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पुणेरी पलटणतर्फे औरंगाबादच्या प्रोझोने मॉल येथे बोल कबड्डी या आय पी अंतर्गत आंतर क्लब कबड्डी स्पधेचे आयोजन केले. ही चॅम्पपियनशिप औरंगाबाद कबड्डी फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. २४ संघांनी सहभाग घेत चॅम्पियनशिपला जबरदस्त प्रतिसाद दिला. २४ संघांपैकी २ मुलींदे संघदेखील स्पर्धेत सहभागी झाले होते. ७ औरंगाबाद बाहेरुन आलेले संघ देखील सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजेते निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट ठरले ज्यांना १५००० रुपये व करंडकाने गौरवविण्यात आले. उपविजेता साई क्रिडामंडळ परभणी ठरले ज्यांना १०००० रुपये व एक चषक देण्यात आले. फायनल स्कोर होता ३६२५. सुरेश जाधव निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट हा उत्कृष्ट चढाईपटू ठरला व अल्केश चवाण निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट हा उत्कृष्ट बचावपटू ठरला. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा कबड्डीत भारतीय महिलांचा दुसरा @@ -962,7 +844,6 @@ text या स्पर्धेत सहभागी संघ आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी ह्या पुढाकाराचे खूप कौतुक केले. ह्या खेळाडूंनी अशा प्रकारच्या आणखी स्पर्धांमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली. अनेक संख्येमध्ये दर्शक देखील उपस्थित होते. दर्शक त्यांच्या आवडीच्या संघांला प्रोत्साहित करत होते आणि खेळाडूंचे मनोबल वाढवत होते. ही चॅम्पियनशिप यशस्वी ठरली. पुणेरी पलटणच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील टॅलेंट असलेले खेळाडू समोर येण्यास मदत होणार आहे. उत्साह आणि अतिशय कष्टाने पुणेरी पलटणने आपला प्रवास सुरू केला आहे प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमात पुणेरी पलटणने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. टीम आपल्या शहरातून पुण्यातून १४ सप्टेंबर २०१९ रोजी ते २० सप्टेंबर २०१९ रोजीपर्यंत मॅचेस खेळेल. श्री शिव छत्रपती स्पोर्टस् कॉम्प्लेक्स महालुंग बालेवाडी येथे या स्पर्धा होतील. सावंतवाडी येथे होणार सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा. -"" सचिनच्या शतकांचा विक्रम हा खेळाडू मोडू शकतो नवी दिल्ली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांचे शतक हा विक्रम भविष्यात... विस्डेनच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकरला स्थान नाही @@ -973,17 +854,13 @@ text लंडन संताजी धनाची यांची पाण्यातही दिसणारी छबी मोघलाना दहशत बसवणारी होती.... भारताच्या या दोन दिग्गज खेळाडूंची तुलना करणे अशक्य मुंबई भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्यात... -"" कलाशिक्षकाच्या हृदयदानाने ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर - इच्छेनुसार अवयवदान सोमवारी ता. २१ मुंबईला तर येत्या रविवारी ता. २७ नाशिकला वाढदिवसाचा कार्यक्रम होणार होता. परंतु अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेने घनघाव व संसारे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असल्याचे ॲड. मयूर संसारे यांनी सांगितले. आपल्या मृत्युपश्चात कुणाचे भले व्हावे अशी अपेक्षा राजेश घनघाव यांनी बोलून दाखवली होती. त्यानुसार अवयवदानाचा निर्णय घेतल्याचे ॲड. संसारे यांनी सांगितले. नाशिक कलाशिक्षक हा आपल्या कलेतून दुसऱ्याच्या मनाला आनंद देता देता जीवनही समृद्ध करतो. कलाशिक्षकाने अचानक एक्झिट घेतली. परंतु त्याच्या कुटुंबीयांनी दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत हृदय यकृत हाडे त्वचा व डोळे दान करत मृत्युशय्येवर असलेल्यांना नवजीवन दिले. गुजरातच्या ४८ वर्षीय महिलेला हृदयदान मिळाल्याने ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली. मूळचे नाशिकचे परंतु मुंबई महापालिकेच्या शाळेत कलाशिक्षक असलेले राजेश अर्जुन घनघाव वय ४२ यांना गेल्या शुक्रवारी मेंदुमृत घोषित करण्यात आले. आपल्या पाचवर्षीय चिमुकलीच्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त असताना ते अचानक कोसळले. उपचारादरम्यान मेंदू मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने गुजरातच्या ४८ वर्षीय महिलेसह अन्य रुग्णांनाही पुनरुज्जीवन मिळाले. मृत्युपश्चात हृदय यकृत हाडे त्वचा व डोळे दान करण्यात आले. त्यामुळे पाच जणांच्या आयुष्याची दोरी बळकट झाली. सिडकोतील रहिवासी असलेले राजेश घनघाव बारातेरा वर्षांपासून मुंबईत कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. मुलीच्या पाचव्या वाढदिवसाच्या तयारीत ते व्यस्त होते. बिर्याणीची बुकिंग केल्यानंतर ते मित्रांसोबत गप्पा मारत बसले असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. मित्रांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. सिटी स्कॅन काढल्यानंतर मेंदूमधील वाहिनी तुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तीन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी ता. १८ डॉक्टरांनी त्यांना मेंदुमृत घोषित केले. चिमुकलीच्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त घनघाव कुटुंबीयांच्या आनंदावर क्षणात विरजण पडले. पत्नी दीपिका घनघाव आणि पाचवर्षीय मुलगी सांची तसेच समस्त घनघाव व संसारे कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. रुग्णालयात स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी जिगिषा यादव यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन करत अवयव दानाचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत कुटुंबीयांकडून अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार हृदय यकृत त्वचा डोळे हाडे दान करण्यात आले. मुळच्या गुजरातच्या व मुलुंडच्या खासगी रुग्णालयात हृदयाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलेवर हृदय प्रत्यारोपण करताना पुनरुज्जीवन घनघाव कुटुंबीयांच्या निर्णयामुळे मिळाले. हात दान करण्याचीही तयारी कुटुंबीयांनी दर्शविली होती. परंतु झेडटीसीसीमार्फत काही तांत्रिक अडचण उद्भवल्याने ते होऊ शकले नाही. अनेक रुग्णांना नवीन जीवन देणाऱ्या राजेश घनघाव यांचा जलदान विधी शुक्रवारी ता. २५ माउली लॉन्स येथे होणार आहे. -"" आता घरबसल्या भरू शकता चा प्रिमीअम अशी आहे संपूर्ण प्रक्रिया - दिव्य मराठी वेब टीम रजिस्ट्रेशन न करता घेऊ शकता या सुविधेचा लाभ नवी दिल्ली भारतीय विमा कंपनी म्हणजे ने आता आपल्याला घरबसल्या ऑनलाइन पॉलिसी प्रीमियम भरण्याची सुविधा देत आहे. तसेच आपण ऑनलाइन एलआयसी पॉलिसी घेणे पॉलिसी स्टेटस बोनस स्टेटस लोन स्टेटस रिव्हाव्हल कोटेशन इत्यादी सुविधांचा लाभ घेऊ शकता. एकदा पॉलिसीधारकाने ईसेवाचे रजिस्ट्रेशन करून घेतले की त्याला अनेक ऑनलाइन सुविधांचा लाभ घेता येतो. @@ -993,7 +870,6 @@ text फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढा. त्या फॉर्मवर स्वाक्षरी करा आणि फॉर्मची प्रत अपलोड करा. त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी पॅन कार्ड आधार कार्ड किंवा पासपोर्टचा स्कॅन केलेला फोटो अपलोड करा. एलआयसी ऑफिसने पडताळणी केल्यानंतर आपल्याला एक ईमेल आणि एसएमएस पाठवला जाईल. त्यानंतर आपन एलआयसीच्या ईसेवांचा लाभ घेऊ शकता. रजिस्ट्रेशनशिवाय असा जमा करा प्रीमियम यासाठी आपल्याला एलआयसीच्या वेबसाइट .. वर जाऊन ऑनलाइन सुविधांच्या सेक्शनमध्ये भुगतान प्रीमियम ऑनलाइन टॅबवर क्लिक करा. आता पे डायरेक्ट लॉगिन शिवाय या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये एक नवीन विंडो उघडेल आणि आपले आवडते ब्राउजर निवडण्यास सांगितले जाईल. त्यानंतर रिन्यूअल प्रीमियम पर्याय निवडा. मग एक नवीन विंडो उघडेल त्यात आपला पॉलिसी नंबर जन्मतारिख मोबाइल नंबर किस्त प्रीमियम ईमेल आयडी आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चासारखे माहिती भरावी लागेल. नियम आणि अटींचा स्वीकार करा आणि जमा करा. ही सर्व माहिती भरल्यानंतर पेमेंट पेज उघडेल त्यात आपण एलआयसी पॉलिसीस���ठी नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड बीएचआयएम किंवा यूपीआयद्वारे प्रीमियमचा भरणा करू शकता. -"" कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे लोकांच्या आयुष्यात काय बदल झालाय पाहा !! सर्दी पडसं सारखे आजारही एकमेकांच्या संपर्कात येऊनच पसरतात पण हा कोरोनाव्हायरस आहे भाऊ. कोरोनाव्हायरस पासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर खूपच काळजी घ्यावी लागेल. संसर्गजन्य आजार होऊ नये म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या आता काटेकोर पद्धतीने कराव्या लागतील. म्हणूनच जगभरात लोकांच्या रोजच्या जीवनातील लहानलहान गोष्टींमध्ये बदल झालाय. जसे की काही देशांमध्ये हात मिळवण्यावर बंदी आली आहे तर काही देशांमध्ये गालावर चुंबन घेऊन स्वागत करण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. असे एक ना अनेक देश आहेत. चला तर पाहूया कोणत्या देशात काय बदल झालेत. @@ -1016,10 +892,8 @@ text ५. पुरेसा व्यायाम करून रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवा. ६. जर तुम्हाला ताप खोकला आहे आणि श्वसनास त्रास होतोय तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कोरोनाव्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. हवेतून तो श्वसनावाटे आपल्या शरीरात जातो. ज्याला संसर्ग झाला आहे अशा व्यक्तीच्या खोकल्यातून शिंकेतून तो पसरू शकतो. म्हणून योग्य ती काळजी घ्या. -"" गाळ काढण्यासाठी कोट्यवधींचा खर्च मांडवा समुद्रात गाळासाठी पुन्हा टेंडर . सरकारी तिजोरीवर भार आतापर्यंत २५ कोटींहून अधिक खर्च - लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग मांडवामुंबई अशी रोपेक्स रोरो सेवा सुरू करताना सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण येत आहे. समुद्रातील गाळ काढण्यासाठी सलग तीन वेळा तब्बल २५ कोटी रुपये फक्त गाळ काढण्यावरच खर्च करण्यात आले आहेत. दरवर्षी जनतेच्या पैशाची अशीच लुट सुरू राहणार असेल तर माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या संकल्पनेतील रेवसकरंजा पूल उभारणेच किफायतशीर ठरणार असल्याचे बोलले जात आहे. रोरोसेवा सुरू होण्याआधीच कोट्यवधीचा खर्च होऊन ठेकेदारांची झोळी भरण्यात येत असल्याने या प्रकल्पाबाबत संशयाचे ढग जमा होऊ लागले आहेत. जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भाऊचा धक्का ते मांडवा रोपॅक्स सेवेला येत्या दीड महिन्यात सुरुवात होणार असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी स्पष्ट केले आहे. त्याच वेळी मांडव�� येथे पुन्हा एकदा गाळ काढण्यासाठी साडेचार कोटींचे टेंडर महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने प्रसिद्ध केले आहे. मेरीटाइम बोर्डाकडून मांडवा येथील गाळ उपसण्याच्या कामासाठी प्रथम २०१७१८ साली १६ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते. त्यानंतर २०१८१९ साली चार कोटी ५० लाख रुपयांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. आता २०१९२० मध्ये पुन्हा साडेचार कोटींचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे २५ कोटी रुपये फक्त गाळ काढण्यावर खर्च झाले आहेत. रोरोसेवा सुरू होण्यासाठी अजूनही दीड महिना लागणार असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. अलिबाग येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी राज्य शासनाच्या गृह विभागाकडे तक्र ार करून गाळ प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. साडेसोळा कोटींच्या गाळा उपसण्याच्या सावंत यांच्या तक्र ारीनंतर कंत्राटदाराला नोटीस बजाविण्यात येऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या कंत्राटदाराचे उर्वरित देयक थांबविण्यात आल्याची माहिती सावंत यांना दिली होती. असे असतानाच एमएमबीने पुन्हा साडेचार कोटी रुपयांचे मांडवा येथील गाळ काढण्याचे नवीन टेंडर काढले असल्याकडे सावंत यांनी लक्ष वेधले. @@ -1030,41 +904,23 @@ text रोरोसेवेचा प्रवाशांना फायदा होणार असला तरी फक्त गाळ काढण्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होणार असेल तर रेवसकरंजा पूल उभारणे सोयीचे होईल. रोरो सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी सातत्याने त्या चॅनेलमधील गाळ काढावा लागणार आहे. अॅड. जे. टी. पाटील अध्यक्ष अखिल कोळी परिषद - योग्य -"" फत्तेशिकस्तच्या कलाकारांची किल्ले मोहिम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर अभिनेता आस्ताद काळे अजय पुरकर हरिश दुधाडे विक्रम गायकवाड प्रसाद लिमये अक्षय वाघमारे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे तृप्ती तोरडमल रुची सावर्ण नक्षत्रा मेढेकर या कलाकारांनी किल्ले बांधणी केली. उत्सवांच्या व्याख्या सध्या बदलत चालल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर किल्ले बनवणे हा आनंदाचा ठेवा आहे. तो आवर्जून जपायला हवा यासाठीच आम्ही एकत्र येत या किल्ले बांधणीमध्ये आवर्जून सहभाग घेतल्याचे फत्तेशिकस्तचित्रपटाच्या कलाकारांनी यावेळी सांगितले. पराक्रमाचे शौर्याचे इतिहासाचे प्रतीक असलेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास पुढच्या पिढीला समजावा व जतन व्हावा व त्���ातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने चित्रपट निर्मितीसोबत किल्लेबांधणीचा आनंदोत्सव जल्लोषात साजरा करणाऱ्या फत्तेशिकस्तच्या टीमचा उद्देश सर्वांपर्यंत पोहोचेल हे नक्की ! ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत फत्तेशिकस्त येत्या १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. -"" श्री आणि त्याच्या सहा आईंचा हा व्हिडीओ जरुर पाहा काळजी घेऊन घराबाहेर निघायलाच पाहिजे.. -"" -उपयोग डोसेज दुष्परिणाम फायदे अभिक्रिया आणि सूचना उत्पादक के प्रकार चुनें सदस्य इस दवा को . में ख़रीदे . . किंमत आणि पॅकचा आकार . दवा खरीदें - फायदे आणि वापर चे डोसेज आणि कसे घ्यावे - दुष्परिणाम संबंधित सूचना -इतर औषधांसह ची तीव्र अभिक्रिया - निषिद्धता विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न -आहार आणि अल्कोहोलसह ची अभिक्रिया - फायदे आणि वापर - खालील उपचारासाठी वापरले जाते -चे डोसेज आणि कसे घ्यावे चे घटक - दुष्परिणाम -संशोधनाच्या अनुसार जेव्हा घेतले जाते तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -संबंधित सूचना -गर्भवती महिलांसाठी चा वापर सुरक्षित आहे काय घेतल्यानंतर फारच समस्या वाटत असल्या तर अशा गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काटेकोरपणे याला घेऊ नये. -स्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान चा वापर सुरक्षित आहे काय स्तनपान देणाऱ्या महिलांना घेतल्यानंतर तीव्र हानिकारक परिणाम जाणवू शकतात. याला केवळ वैद्यकीय पर्यवेक्षणाखालीच घेतले पाहिजे. चा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे घेतल्यावर मूत्रपिंड वर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या शरीरावर कोणताही प्रतिकूल आढळला तर हे औषध घेणे ताबडतोब थांबवा. तुमच्या डॉक्टरांनी ते घेण्याचा सल्ला दिला तरच ते औषध पुन्हा घ्या. @@ -1072,29 +928,12 @@ text चे यकृत वर मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा. हे औषध पुन्हा घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा. चा हृदयावरील परिणाम काय आहे मुळे हृदय वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. -इतर औषधांसह ची तीव्र अभिक्रिया - खालील औषधांबरोबर घेऊ नये कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात - न���षिद्धता -तुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय घेऊ नये -विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न - हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय नाही सवय लावणारे नाही आहे. मुळे पेंग किंवा झोप येत नाही. त्यामुळे तुम्ही एखादे वाहन किंवा मशिनरी चालवू शकता. होय तुम्ही केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे. -नाही चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे. -आहार आणि अल्कोहोलसह ची अभिक्रिया -आहार आणि दरम्यान अभिक्रिया आहाराबरोबर घेण्याच्या दुष्परिणामांवर कोणतेही संशोधन उपलब्ध नाही आहे. -अल्कोहोल आणि दरम्यान अभिक्रिया आजच्या तारखेपर्यंत यावर संशोधन झालेले नाही. त्यामुळे अल्कोहोलसोबत घेण्याचे परिणाम काय असतील हे माहित नाही. - चे सर्व पर्याय बघा के लिए सारे विकल्प देखें -तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा -तुम्ही याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय -तुम्ही च्या किती मात्रेस घेतले आहे -तुम्ही चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय -तुम्ही चे सेवन कोणत्या वेळी करता -"" कर लाभ तुम्ही गृह निर्माण कर्जावरील देयक दाखवून कर लाभ मिळवू शकता. असे करण्यासाठी तुम्हाला आयकर प्रमाणपत्र मिळवावे लागेल जे तुम्हाला वर्षातून एकदा दिले जाईल. यामध्ये व्याजावरील एकूण रक्कम आणि वर्षभरातील वाढणारी मुद्दल यांचा समावेश असतो. स्वतःच्या मालकीची मालमत्ता असल्यास कर लाभ घेण्याचा दावा करायलाच हवा. तुम्ही हे तुमचे वैयक्तीक आयकर विवरणपत्र म्हणुन जमा करू शकता आणि नंतर तुमची जबाबदारी लायबिलीटी काढू शकता. @@ -1145,7 +984,6 @@ text वर दिलेले कर लाभ हे सर्वंकष आहेत आणि ते विस्तृत माहिती आणि कपंनीमधून मिळालेले सादरीकरण यांवर आधारीत आहे आणि कंपनीच्या व्यवसाय कार्य व कृती यांवर सुद्धा अवलंबुन आहेत. हे मत तयार करण्यासाठी सर्व शक्य असलेली काळजी घेतली असताना एम.पी. चितळे अँड कंपनी ने कोणत्याही चुकांसाठी किंवा येथे वगळण्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीला होणाऱ्या नूकसानीसाठी जबाबदारी घेतलेली नाही. येथे दिलेली कलमे ही आयकर अधिनियम ची कलमे आहेत. कंपनीसाठी -. आयकर अधिनियम अंतर्गत . आयकर अधिनि��म अंतर्गत येणाऱ्या कलम च्या सुविधेनूसार कंपनीमधून प्राप्त होणारे दीर्घकालीन भांडवलावर कंपनीला लागू असलेल्या या सामान्य दराने कर आकारण्यात येतो. जर दीर्घकालीन भांडवल दराने सूचीकरण सह नोंद केले असल्यास अधीक लागू अधिभार जर दार्घकालीन भांडवल दराने सूचीकरणाशिवाय नोंद केले असल्यास अधीक लागू अधिभार @@ -1153,9 +991,6 @@ text .अधिनियमाच्या कलम नूसार खालील अटी पूर्ण करण्यासाठी बारा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी कंपनीच्या असलेल्या शेयरमधील दीर्घकालीन भांडवलावर कर भरण्यास कंपनी पात्र नसते इक्विटी शेयरच्या विक्री व्यवहाराची नोंद ऑक्टोबर ला किंवा त्यानंतर झाली असल्यास. वित्त अधिनियम क्रमांक मधील प्रकरण अंतर्गत सुरक्षीत व्यवहार कर यासाठी व्यवहार आकारणीयोग्य असतात. -. कंपनीचे शेयर हस्तांतरीत करून मिळालेले कमी कालावधीच्या भांडवलावर कलम अंतर्गत खालील अटी समाधानकारक असतील तर दराने कर आकारण्यात येतो अधीक लागू अधिभार आणि शिक्षण कर - इक्विटी शेयरच्या विक्री व्यवहाराची नोंद ऑक्टोबर ला किंवा त्यानंतर झाली असल्यास. - वित्त अधिनियम क्रमांक मधील प्रकरण अंतर्गत सुरक्षीत व्यवहार कर यासाठी व्यवहार आकारणीयोग्य असतात. . अनावशोषीत व्यवसायदार्घकालीन भांडवल नूकसान आणि भत्ते यांचे लाभ कंपनीकडे अधिनियमा अंतर्गत अनावशोषीत भांडवल नूकसान आणि भत्ते असतात जे खालील कलमांअतर्गत पुढील वर्षीच्या उत्पनामध्ये मिळवले जातात. . अधिनियमाच्या कलम अंतर्गत कंपनी पहिल्यांदा नूकसान नोंद केलेल्या वर्षानंतर ताबडतोब पुढील आठ करार वर्षांच्या कालावधीसाठी भांडवल नूकसान पुढे स्थीर करू शकते. @@ -1169,7 +1004,6 @@ text विशीष्ट कंपनीमधील युनीट मधुन प्राप्त झालेले उत्पन्न. संपत्ती कर अधिनियम अंतर्गत लाख रूपयांच्या माफी च्या उद्देशाने कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेसाठी दराने संपत्ती कर अधिनियम अंतर्गत कंपनी संपत्ती कर भरण्यास पात्र असते. -"" दहावीच्या परीक्षांमुळे माझ्या पहिल्या बॉयफ्रेंडने ब्रेकअप केलं होतं तापसी पन्नू पहिलं प्रेम आणि त्या प्रेमाच्या आठवणी सर्वांसाठीच खास असतात. याला बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीत. लोकसत्ता ऑनलाइन @@ -1177,18 +1011,14 @@ text माझ्या पहिल्या रिलेशनशिपची सुरुवात मी नववीत असताना झाली. माझ्या इतर मित्रमैत्रिणींच्या तुलनेत माझी सुरुवात थोड��� उशिराच झाली असं मला वाटलं होतं. दहावीच्या बोर्डाची परीक्षा जवळ आली आहे आणि मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे असं कारण देऊन त्याने ब्रेकअप केलं होतं. त्यावेळी मोबाइल फोन नव्हते. त्यामुळे घरामागे असलेल्या एका पीसीओवरून त्याला फोन करून मी रडायची. मला का सोडून जात आहेस असा प्रश्न मी त्याला विचारायची अशा शब्दांत तापसीने तिच्या भावना व्यक्त केल्या. प्रेम नाती यांबद्दल ती पुढे म्हणाली माझी सूर्यरास सिंह आहे. १ ऑगस्ट रोजी माझा जन्म झाला. सिंह ही रास आणि १ तारखेचं समीकरण खूप वाईट आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात मला केंद्रस्थानी राहायला आवडतं. जर माझा पार्टनर अगदी सहजतेने माझ्या नियंत्रणात येत असेल तर मला त्यात काही महत्त्वपूर्ण वाटत नाही. मला माझ्यासारखं कोणीतरी हवं आहे. ज्याच्याकडे पाहून माझ्या मनात आदर निर्माण होईल असा व्यक्ती मला हवा आहे. मी जेव्हा जेव्हा रिलेशनशीपमध्ये होते तेव्हा मला वाटलं की हेच ते जे मला हवं आहे. हाच तो व्यक्ती आहे. मी त्याच्यासोबत माझ्या आयुष्याचं मुलाबाळांचं चित्र रंगवते. पण काही दिवसांतच माझा स्वप्नभंग होतो. तेव्हा मला वाटतं की कदाचित हा तो व्यक्ती नसेल असं तिने सांगितलं. -"" ओंड येथे भोंदू बुवाला अटक रोकडसह सोने जप्त पुढारी - होमपेज ओंड येथे भोंदू बुवाला अटक रोकडसह सोने जप्त ओंड येथे भोंदू बुवाला अटक रोकडसह सोने जप्त - ओंड ता. कराड येथे तालुका पोलिसांनी सातारा एलसीबी व अंनिसच्या मदतीने कारवाई करून भोंदू बुवा शंकर भीमराव परदेशी वय रा. ओंड ता. कराड मूळ रा. कर्नाटक याला गजाआड केले. त्याच्याकडून सोन्याच्या अंगठ्या रोख रक्कम तसेच देवीच्या नावावर लोकांकडून घेतलेले कपडे पोलिसांनी जप्त केले. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. ओंड येथे गेल्या वीस वर्षांपासून या भोंदू बुवाने बाजार मांडला होता. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील चरण येथील सुनील विश्वास काळे यांनी आपल्याला कामधंदा मिळण्यासाठी व घरातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून भोंदू बाबा परदेशी याच्याकडे गार्हाणे मांडले. त्यावेळी भोंदू बाबाने देवाचं भागविण्यासाठी काळे यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले. भोंदू बुवाला पैसे देण्यासाठी काळे यांनी लोकांकडून व्याजाने पैसे जमा केले होते. मात्र भोंदू बाबाने केलेल्या पूजाविधीचा कोणताही फायदा होत नसल्याचे जाणवल्यामुळे सुनील काळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंनिस सातारा यांच्याकडे लेखी अर्ज देऊन तक्रार केली. त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याची खात्री करून घेतली व सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना याबाबतची माहिती दिली. देव धर्माच्या नावाखाली लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार रविवारी सकाळी डीवायएसपी नवनाथ ढवळे स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव यांच्या पथकासह अनिसच्या कार्यकर्त्यांनी ओंड येथे जाऊन भोंदु बाबाच्या घराजवळ सापळा लावला. भोंदू बुवाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता सुमारे लाखाहून अधिक रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या तसेच रोख रक्कम याशिवाय भक्तांकडून देवीच्या नावावर घेतलेले अंदाजे चार पोती कपडे पोलिसांना आढळले. यावेळी पोलिसांनी रोख रक्कम सोन्याचे दागिने व जादूटोण्याचे साहित्य जप्त केले. भोंदू बुवा एका व्यक्तीकडून अंदाजे ते हजार रुपये घेत असल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रत्येक अमावस्या व पोर्णिमेला तो आपला दरबार भरवित होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिस व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे. लोकांची कारणे अनेक भोंदू बाबाचा उतारा एक.. दैवी चमत्काराचा दावा करून त्याद्वारे घरात रेणुका देवीचा दरबार भरवून भोंदू बाबा शंकर परदेशी लोकांची फसवणूक करीत होता. नोकरी कामधंदा घरगुती अडचण दूर करणे लग्न जमविणे जमिनीचा वाद मिटविणे आदी कारणांनी आलेल्या लोकांना भोंदू बाबाने लाखों रुपयांचा गंडा घातला आहे. त्याच्याकडे येणार्या लोकांची वेेेगवेगळी कारणे असली तरी दोन कोंबडे व एक बोकड असा एकच उपाय सांगून तो लोकांची फसवणूक करीत होता. रविवारीही काही लोक भोंदु बाबाच्या दरबारात आले होते. -"" एक सफर चौलची शनिवार ऑगस्ट अलिबाग पासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर दडलेलं एक गाव चौल ! इथल्या रेवदंडानागाव याप्रमाणेच चौलरेवदंडा अशी जोडगोळी ! चौल हे एक आतिशय प्राचीन बंदर आहे. या बंदराला अनेक नावे आहेत. चेमुल तिमुल सिमुल सेमुल सेमुल्ल सिबोर चिमोली सैमुर जयमूर चेमुली चिवील शिऊल चिवल खौल चावोल चौले आणि च���ल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. दोन हजार वर्षा पूर्वीचे हे एक बंदर ! त्याकाळी इजिप्त ग्रीस आखातातील काही देश चीन देखील आंतरराष्ट्रीय व्यापार सुरु होता. @@ -1200,10 +1030,8 @@ text श्वेता दांडेकर पावसाळी पर्यटनासाठी दूरशेत टिपेश्वर अभयारण्यात वाघोबा ! -"" ... हातात चाकू... मारेकयाचा फोटो घेऊन ती वाट पाहतेय प्रश्न वृद्धांच्या सुरक्षिततेचा . घराची बेल वाजली.... तोच उशीजवळ ठेवलेला चाकू हातात घेतला टेबलावर ठेवलेल्या फोटोवर पुन्हा एकदा नजर मारत त्या लगबगीने दरवाजाकडे धावल्या. एका हातात मोबाइलमध्ये पोलिसांचा नंबर डाईल करून दरवाजाच्या भिंगातून बघितले तर दरवाजात नातेवाईक उभे असल्याचे दिसले. - लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई घराची बेल वाजली.... तोच उशीजवळ ठेवलेला चाकू हातात घेतला टेबलावर ठेवलेल्या फोटोवर पुन्हा एकदा नजर मारत त्या लगबगीने दरवाजाकडे धावल्या. एका हातात मोबाइलमध्ये पोलिसांचा नंबर डाईल करून दरवाजाच्या भिंगातून बघितले तर दरवाजात नातेवाईक उभे असल्याचे दिसले. नैराश्येने दरवाजा उघडून त्या नेहमीच्या कामाला लागल्या. हा त्यांचा सध्याचा दिनक्र म. ही व्यथा आहे मुलुंडच्या ६५ वर्षीय लीला अप्पा नाईक यांची. ४ वर्षांपूर्वी त्यांची ७० वर्षीय मोठी बहीण लक्ष्मी नाईक यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अद्याप मारेकयांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आजही घराच्या चार भिंतीबाहेर वाजणारी बेल मारेकयाची तर नाही ना यासाठी त्या तयारीत असतात. नेहमीप्रमाणे बहिणीसोबत संवाद साधून त्या बाहेर पडल्या. घरी परतल्या तेव्हा बहिणीचा मृतदेह त्यांना आढळून आला. अंगावरील दागिनेही गायब होते. लुटीच्या उद्देशाने त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. नवघर पोलिसांनी तपासाची धुरा हाती घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपास सुरू झाला. नातेवाइकांसह प्रत्येक संशयिताकडे चौकशी करण्यात आली. मात्र हाती काहीच लागले नाही. अखेर फाइल बंद झाली. ती सध्या कायमस्वरूपी तपासाच्या पटलावर आहे. लीला यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी एका दाम्पत्याने घराबाबत चौकशी केली. पाणी पिण्याच्या बहाण्याने ते घरात आले. मी पाणी देण्यासाठी आत गेले असता ती महिला स्वयंपाक घरात शिरण्याचा प्रयत्न करू लागली. तिला पाणी दिल्यानंतर निघून जाण्यास स��ंगितले होते. पोलीस तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये तेच जोडपे घटनेच्या काही तासाने इमारतीबाहेर पडताना दिसले होते. मात्र त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. तेच माझ्या बहिणीचे मारेकरी आहेत. म्हणून त्यांचा फोटो सोबत असतो. घराची बेल तरी वाजली तरी धडकी भरते. दाराबाहेर आरोपी तर नाही ना म्हणून मी तयारीतच असते. दरवाजाच्या भिंगातून बाहेरच्या व्यक्तीची खातरजमा करते. घरात एकटी असताना स्वतला आतून लॉंक करून घेते. पोलिसांच्या तपासात पूर्वीसारखी गती दिसत नाही. तपास अधिकायाचीही बदली झाली. मात्र ते माझ्या संपर्कात असतात. गेल्या दोन वर्षांत नवघर पोलीस ठाण्यातील एकही पोलीस माझ्याकडे फिरकला नाही. बहिणीच्या मृत्यूनंतर हक्क गाजविण्यासाठी आलेल्या मुलांनी मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी मीच पोलीस ठाण्याची पायरी चढले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना समज देत मला पुन्हा घरात आणले अशीही माहिती त्यांनी दिली. @@ -1221,7 +1049,6 @@ text मुंबईगुन्हा रोजगाराच्या आमिषाने तरुणीची विक्री चौघांवर गुन्हा दाखल एटीएममधून खातेदारांना लाखोंचा गंडा सीसीटीव्ही फुटेज असूनही भामटे मोकाट -"" आता मोबाईल कॉलिंग रेटमध्ये दरवाढ आता मोजावे लागणार इतके पैसे महा एमटीबी महा एमटीबी आता मोबाईल कॉलिंग रेटमध्ये दरवाढ आता मोजावे लागणार इतके पैसे आता मोबाईल कॉलिंग रेटमध्ये दरवाढ आता मोजावे लागणार इतके पैसे दिनांक @@ -1229,16 +1056,13 @@ text दूरसंचार कंपन्यांमधील तीव्र स्पर्धेमुळे गेल्या ५ वर्षात मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेटचे दर वाढले नव्हते. २०१४ नंतर ग्राहकांना कॉलिंगचा दर जवळपास शून्य आहे. तर इंटरनेटच्या वापराचा दर २०१४ पासून ९५ टक्क्यांनी घसरला. २०१४ मध्ये एक जीबीसाठी २६९ रुपये मोजावे लागत होते. त्यासाठी ग्राहकाला सध्या ११ रुपये ७८ पैसे मोजावे लागतात. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयिडियाने त्यांनी अमर्यादित श्रेणीतील नवे दर जाहीर केले आहेत. हे दर पूर्वीच्या प्रिपेड प्लॅनहून ५० टक्क्यापर्यंत अधिक आहेत. नवीन दर उद्यापासून लागू होणार आहेत. तर रिलायन्सने अर्मायिदत कॉलिंग आणि डाटाचे दर ४० टक्क्यापर्यंत वाढविले आहेत. हे नवे दर ६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. व्होडाफोनआयडियाने रविवारी प्रीपेड सेवांसाठी २ २८ ८४ आणि ३६५ दिवसांची वैधता असणारे नवी प्लॅन जारी केले. हे प्लॅन ���ुन्या प्लॅनपेक्षा ४० टक्क्यांनी महाग आहेत. एअरटेलचा टॅरिफ प्रतिदिन ५० पैशांपासून २.८५ रुपये इतके महाग झाले आहे. व्होडाफोनआयडियाने ऑफ नेट कॉल मर्यादा निश्चित केली आहे. तर एअरटेलने निश्चित सीमेपेक्षा जास्त वेळ ऑफ नेट कॉल केल्यास ६ पैसे प्रति मिनिटाचे शुल्क वसुल करणार असल्याचे सांगितले. वोडाफोन आयडिया भारती एअरटेल रिलायन्स जिओ बीएसएनएल -"" सरकारच्या मजबुतीची संधी - सरकारची राजकीय घडी नीट बसवून सर्वसामान्यांपर्यंत सरकार पोहोचविण्याचे अवघड काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावे लागणार आहे. मंत्र्यांना विनाकारण पाठिशी घालण्याऐवजी त्यांना परिस्थितीशी सामना करण्यासाठी मोकळे सोडून द्यायला हवे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या सहकारी मंत्र्यांविरोधातील आरोप खोडून काढताना मुख्यमंत्र्यांनी हयगय केली नाही. विरोधकांशी एकहाती लढण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच अंशी त्यात त्यांना यशही मिळाले. विरोधकांचे वार होण्याआधीच मुख्यमंत्र्यांचा दांडपट्टा तयार असतो. तसे असायला कोणाचीच काही हरकत असण्याचे काहीच कारण नाही मात्र सरकार हे टीमवर्कने चालत असते. त्यामुळे सरकारमध्ये पहिली दुसरी अशी मजबूत फळी तयार करून जोपर्यंत त्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली जात नाही तोवर पक्षाचा विस्तार तळागाळापर्यंत होण्याच्या क्रियेला गती मिळत नाही. अलिकडेच राज्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. या दोन्ही पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेते मजबूत असल्याने त्यांना ही संधी साधता आली आहे. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीशी राज्याच्याच नेतृत्वाने सामना करायचा ठरवले तर ते शक्य तर होणार नाहीच आणि महत्त्वाचे म्हणजे स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी सरकारमधून नवे चेहरेही तयार होणार नाहीत. राज्यात भाजपशिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारची तीन अधिवेशने पार पडली. ठराविक चौकटीबाहेर न जाणारे विरोधी पक्षाचे नेतृत्व म्हणा अथवा मागच्या सरकारच्या काळात केलेल्या गैरव्यवहार अनियमितता यांची भीती म्हणा विरोधी पक्षाचा आवाज जवळपास सत्ताधाऱ्यांनी दाबूनच टाकला आहे. अशावेळी प्रगतीची पावले टाकण्यासाठी सरकारला पुरेशी संधी मिळाली आहे. त्यानुसार देवेंद्र फडण��ीसांनी प्रयत्न सुरू केले असून सिंचनासाठी जलयुक्त शिवार तसेच विविध देशांचे दौरे करून तेथील उद्योग भारतात आणणे हा त्याचाच एक भाग समजला जातो. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जगात अव्वल समजल्या जाणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीशी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याबाबतचा सामंजस्य करार नुकताच पार पडला. ही कंपनी येत्या पाच वर्षांत पाच अब्ज डॉलर्स म्हणजेचे सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून ५० हजार रोजगार निर्माण होणार आहे. राज्यातील ही आजवरची मोठी गुंतवणूक असून बहुधा देशपातळीवरचीही मोठी गुंतवणूक असावी असे जाणकारांचे म्हणणे आहे. आपण गेले काही दिवस विविध ठिकाणांना भेट देत होतो. पण महाराष्ट्र हाच आमचा फोकस होता असे फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ महाराष्ट्र हा अनेक कंपन्यांसाठी फोकस आहे. आता केवळ या कंपन्यांपर्यंत पोहोचण्याचे काम राज्यकर्त्यांना करावे लागणार असून तसा त्यांचा त्या दिशेने प्रवास सुरू आहे. युती सरकार राज्याचा कसा आणि किती विकास करतेय याचा लेखाजोखा योग्यवेळी मांडता येईल मात्र सध्या तरी सरकारची राजकीय घडी नीट बसवून सर्वसामान्यांपर्यंत सरकारचे काम पोहोचविण्याचे अवघड काम फडणवीस यांना करावे लागणार आहे. मंत्र्यांना विनाकारण पाठीशी घालण्याऐवजी त्यांना परिस्थितीशी सामना करण्यासाठी मोकळे सोडून द्यायला हवे. कॅबिनेट मंत्रिपद ही छोटी जबाबदारी नसून हे पद सरकारचे प्रतिनिधित्व करणारे आहे. संसदेमध्ये ललित मोदीपासून ते व्यापम घोटाळ्यापर्यंत अशा सर्व मुद्यांवर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले. मात्र पंतप्रधान कोणाची बाजू घेण्यासाठी सरसावलेले नाहीत. विरोधकांच्या आरोपांच्या आरोपांमधून जे अस्सल असेल ते नवी झळाळी घेऊन बाहेर पडेलच. ज्यांच्यात ताकद नसेल त्यांना योग्य अनुभवही मिळेल. आधीच्या काँग्रेसराष्ट्रवादी आघाडी सरकारने अनेक चेहरे महाराष्ट्राला दिले. काही चेहऱ्यांवर भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडाले असले तरी असे अनेक चेहरे होते ज्यांच्यामुळे त्या जिल्ह्यांचा विकास होऊ शकला. युती सरकारवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रिमोट जोरदार चालायचा तरीही छगन भुजबळ नारायण राणे दिवाकर रावते यांच्यासह नितिन गडकरी एकनाथ खडसे असे नेते राज्यपातळीवर पुढे आले. या नेतृत्वाने स्थानिक पातळीवरच्या नवख्या उमेदवारांना बळ दिल्याने नेतृत्वाची शृंखला वाढतच गेली. सध्या राज्याच्या नेतृत्वाच्या आजुबाजूला दोनचार नेहमीचेच चेहरे फिरताना दिसत आहेत. मुख्यमंत्री आपले खास आहेत ही शेखी मिरविण्यात ते धन्यता मानतात मात्र याचा मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेला धक्का बसतोय त्याचे काय अजित पवारांचा एखाद्या कामासाठी फोन गेल्यास आजही सरकारमधील काही मंत्री सावरून फोन घेतात. सरकारमधील हे कच्चे दुवे पक्के करण्याचे काम मुख्यमंत्र्यांना करावे लागणार आहे. मुख्य सचिवांपासून ते सचिवांपर्यंत सर्वच नोकरशहावर्गाला तिरके चालू न देता सरळ करण्याची धमक मुख्यमंत्र्यांनी दाखवायला हवी. याकूब मेमनला ज्या दिवशी फाशी द्यायची होती त्याची आदली पुर्ण रात्र मुख्यमंत्र्यांनी जागून काढली सकाळी साडेसातनंतर ते झोपायला गेले मात्र याच याकूब मेमनच्या फाशीच्या तयारीसाठी राज्याच्या पोलिस प्रमुखांनी मुंबई वा नागपूरमध्ये जाऊन कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेणारी एखादी बैठक घेतल्याचे ऐकिवात नाही. माजी मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख यांचे व्यक्तिमत्त्व आपणास आवडायचे असे फडणवीस यांनी अलिकडेच एका खासगी कार्यक्रमात सांगितले होते. एखाद्या अधिकाऱ्याने विनाकारण फायलींमध्ये काडी करण्याचा प्रयत्न केल्यास विलासराव देशमुख त्यांच्या भाषेत दम द्यायचे. अधिकारी खूपच मोठा असेल तर ते बैठकीत त्याच्याकडे न बघता त्याला जे बोलायचे असेल ते बोलायचे. विविध समाजातील नेतृत्व कसे पुढे येईल आणि त्याचा पक्षाला कसा फायदा होईल याकडेही त्यांचे काटेकोरपणे लक्ष असायचे. सहकारी मंत्र्यांकडून काम करून घेण्यातही त्याचा हातखंडा होता. सभागृहात एखादा मंत्री खूपच अडचणीत आला तरच ते उठून पुढची परिस्थिती हाताळायचे. तसेच काहीसे राज्याच्या सध्याच्या नेतृत्वाला जमवून आणावे लागणार आहे. स्वतः सगळी कामे करण्यात वेळ आणि ऊर्जा खर्ची घालण्याऐवजी त्यांना इतरांकडून काम कसे करवून घ्यायचे असते याची कला आत्मसात करावी लागणार आहे. शिवसेना सहजासहजी सत्ता सोडून जाणार नाही याचा अंदाज आतापर्यंत आलाच असेल. त्यामुळे परिस्थितीचा फायदा घेऊन जमेल तेवढा सरकारचा विस्तार करण्याची संधी जर राज्याच्या नेतृत्वाने गमावली तर विदर्भाचे ऋण न फेडताच त्यांना पायउतार होण्याची वेळ येईल. - सरकारच्या मजबुतीची संधी... शहकाटशहाचे अधिवेशन... विरोधकांची फूट सरकारच्या पथ्यावर... @@ -1249,7 +1073,6 @@ text भापचा डबल गेम... दुष्काळमुक्तीसाठी हवा लोकसहभाग... भाजपशिवसेनेचा महापालिकेत कस... -"" नेवासा पोलिसांवर घर देता घर... म्हणण्याची आली वेळ मुख्य पान सार्वमत नेवासा पोलिसांवर घर देता का घर म्हणण्याची आली वेळ नेवासा पोलिसांवर घर देता का घर म्हणण्याची आली वेळ @@ -1273,12 +1096,8 @@ text आता या वसाहतीच्या आवारात अपघाती तसेच जप्त केलेल्या दुचाकी वाहनांचा मोठा खच पडलेला आहे. शेळीपालनाची शेतकर्यांना संधी संबंधित मजकूर पुढार्यांच्या मांदियाळीने नेवासा तालुका गजबजणार तोफखाना गांजा प्रकरणात डिबी रडारवर चांगले गँगचा फरार म्होरक्या गणेश चांगलेला अटक -"" सरकार आपलेच येणार फक्त सावध रहा! उद्धव ठाकरे शरद पवार यांनी साधला राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद सामना - सरकार आपलेच येणार फक्त सावध रहा! उद्धव ठाकरे शरद पवार यांनी साधला राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद - -"" शिवसेनाराष्ट्रवादीकाँग्रेसचेच सरकार स्थापन होणार. पण सावध रहा. सत्तेची काळजी तुम्ही करू नका. सत्ता आपण आणणारच असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना आज दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रेनीसन्स हॉटेल येथे झालेल्या राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत त्याचप्रमाणे अंधेरी येथील ललित हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. समोरून दगाफटका करण्याचा प्रयत्न होईल. तेव्हा सावध रहा. कोणत्याही परिस्थितीत आपण सत्ता स्थापन करणारच असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला. अफवांकडे लक्ष देऊ नका. आपली एकजूट कायम ठेवा. एकमेकांची काळजी घ्या असा आपुलकीचा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला. रेनीसन्स हॉटेल येथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठकही झाली. सरकार स्थापनेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. शरद पवार हेच आमचे नेते @@ -1296,10 +1115,8 @@ text . उद्धव ठाकरे यांची हॉटेल ललित येथे शिवसेना आमदारांशी चर्चा रात्री . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा येथे उपमुख्य���ंत्री अजित पवार यांच्याशी खलबते -"" ओशोंचं अमेरिकेतलं वादळी आयुष्य आता पडद्यावर अमेरिकेत ते या काळात ओशो कल्टची लाट आली. या लाटेच्या ओढीनं ओशो अमेरिकेत गेले आणि त्यांनी ओरेगॉनमध्ये एका वेगळ्या जगाची निर्मिती केली. अमेरिकेतल्या त्यांच्या या वादळी आयुष्यावर जगप्रसिद्ध नेटफ्लिक्स वाईल्ड वाईल्ड कंट्री ही सहा भागांची मालिका बनवत आहे. - नवी दिल्ली ता. एप्रिल ओशोंचे जगभर जसे फॅन फॉलोअर्स आहेत तसेच टीकाकारही. ओशोंचे विचार जेवढे बोल्ड तेवढच त्यांचं जीवनही वादळी होतं. अमेरिकेत ते या काळात ओशो कल्टची लाट आली. या लाटेच्या ओढीनं ओशो अमेरिकेत गेले आणि त्यांनी ओरेगॉनमध्ये एका वेगळ्या जगाची निर्मिती केली. त्यावरून अमेरिकेत तुफान आलं त्याचा फटका ओशोंना बसला. अमेरिकेतल्या त्यांच्या या वादळी आयुष्यावर जगप्रसिद्ध नेटफ्लिक्स वाईल्ड वाईल्ड कंट्री ही सहा भागांची मालिका बनवत आहे. कॅपमॅन आणि मॅक्लिन वे हे दिग्दर्शक बंधू ही मालिका बनवत असून ओशोंची ओरेगॉनमधली वादळी कारकिर्द पडद्यावर येणार आहे. मध्ये वे बंधूंना ओशोंचं अमेरिकेतलं तासांचं दुर्मिळ फुटेज मिळालं. हे सर्व फुटेज पाहून आणि प्रदीर्घ संशोधन करून हे दिग्दर्शक बंधू नेटफ्लिक्स वर तयार करताहेत. मुक्त विचार मुक्त आचार आणि मुक्त संचार त्याला दिलेली अध्यात्माची जोड ही ओशोंच्या विचारांची ताकद होती. त्यांनी स्थापन केलेल्या आश्रमांमध्ये खुलं सहजीवन आणि तेवढच खुलं लैंगिक जिवन असल्यानं जगभरातले लोक त्याकडे आकृष्ट झाले. @@ -1307,10 +1124,7 @@ text रजनिशपुरम् ही दिसणारी बाजू असली तरी हे नगर उभारताना त्यांनी नियमांची पायमल्ली केली. कायदे पायदळी तुडवल्याचे आरोप होऊ लागले आणि स्थानिक प्रशासन विरूद्ध ओशो असा संघर्ष सुरू झाला. रजनिशपुरम्वर पोलिसांनी छापे घातले. त्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. ओशोंच्या अनुयायांनी रासायनिक प्रयोगशाळा उभारून काही बॅक्टेरियांची निर्मिती केली होती. त्याचा प्रयोग त्यांनी आश्रमातल्या लोकांवरच केला त्यात जण आजारी पडले. आश्रमात बेकायदा शस्त्रही सापडली. हे प्रकरण चिघळलं आणि त्यात ओशोंना अटक झाली. अनेक दिवसांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर ओशोंची सुटका झाली आणि त्यांना भारतात पाठवण्यात आलं. आणि अमेरिकेतल्या ओशो पर्वावर पडदा पडला. हा सर्व काळ या मालिकांमध्ये दिसणार असून कधीही बाहेर न आलेली माहिती त्यातून कळणार आहे. अमेरिकाआचार्य रजनीशओरेगॉनओशोभगवान - ऐतिहासिक पन्हाळगडाला विक्रमी प्रदक्षिणा -"" -. आपल्याकडून कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी बँकेने गांधीगिरीच्या मार्गाचा वापर करावयाचे ठरविले आहे. त्यासाठी बँक खालीलपैकी एक मार्ग अंमलात आणणार १ तंबू टाकून बसणे २ घरापुढे बॅन्ड पथकाचा वापर करणे ३ घंटानाद करणे. ह्या कारवाईमुळे आपली समाजातील प्रतिमा आणि प्रतिष्ठा धोक्यात येणार. स्वतच्या २०००० ग्राहकांना अशा प्रकारे सार्वजनिक अपमान आणि उपहासाचे वचन देणारी ही आहे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ग्राहकांमध्ये बहुतेक वर्षानुवर्षे त्रस्त आणि दुखी असलेले शेतकरीच आहेत. पिक नुकसानीपासून अतिरिक्त उत्पादनांमुळे कमी झालेली किंमत अगदी प्रसंगी फेकून द्यावा लागलेला माल हे सर्व अनुभवणारे शेतकरी. दुष्काळ आणि पाणी समस्येमुळे कर्ज फेडणे ज्यांना अजूनच कठीण झालेले आहे असे शेतकरी. त्यात आताच भर पडलेल्या सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निरूपयोगी घोषणेने रू. ५०० आणि रू. १००० च्या बाद होण्याने शेतकर्यांना रोजची मजूरी मजूरांना देणेही अशक्य झालेले आहे. ९ नोव्हेंबरपासून शेतमजूरांना एक पैसाही मिळालेला नाही खेड गावाचे शेतकरी एस. एम. गावळे म्हणाले. सर्व भुकेने व्याकूळ आहेत. @@ -1353,48 +1167,32 @@ text सही केली विजय एस. घोणसे सर्व छायाचित्रे पी. साईनाथ -"" भारतात ऑनलाइन डेटिंगचा गप्पा नोकरी रोजगार रस्त्यांची लांबी मी अनुभवल्या आहेत बद्दल लेखन किंवा बनवून ब्लॉक सह काही असामान्य गोष्टी त्यामुळे आपल्याला आवडत असल्यास माझ्या क्रियाकलाप द्या काम आणि तातडीने आवश्यकता आहे किंवा कोड अनुभव येत आणि चांगले मागील काम किंवा नवीन ही उत्तम संधी आहे. अधिक तपशील सह सामायिक केली जाईल निवडलेले उमेदवार आहे. आणि सामग्री लेखक कोण देऊ शकता जास्तीत जास्त वेळ लेखन सामुग्री. विषय असेल वेगवेगळ्या आणि होईल या ब्लॉग पोस्ट. शब्द संख्या सुमारे असेल शब्द. सर्व्ह करू शकता सेवा दीर्घकालीन म्हणून मी पास सतत कार्ये. मला माहीत आहे करा कोट फक्त आपण पूर्ण सर्व खाली निकष आहे. आम्ही सक्षम होणार नाही विचार या आवश्यकता. असणे आवश्यक आहे किमान वर्ष अनुभव मोबाइल डेटिंगचा साइट विकास. आवश्यक अनुभव आहे विकास वापरून काय प्रतिक्रिया मुळ तंत्रज्ञान अशा डेटि���गचा साइट धावा दंड तर दोन्ही आणि साधने. पासून असणे आवश्यक आहे हैदराबाद स्थान आहे. असणे आवश्यक आहे अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती प. पूर्ण तपशील आहे. ई. जी जिच्यामध्ये शरीर वैशिष्ट्य इंजिन आकार वजन ब्रेक्स क्षमता इंजिन निलंबन सुरक्षितता व सुरक्षा सोई इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आतील तपशील स्तंभ ज्ञानीबाहय तपशील स्तंभ ज्ञानीप्रदान करा नमुना म्हणून खाली आहेत माजी शो मेरीहे एक आहे हजारो भविष्यातील प्रकल्प प्रत्येक देशात या सुंदर जगातसर्व आपल्या संवाद असणे आवश्यक आहे थेट मला. संपर्क करू नका जागतिक दयाळू करोडपती किंवा त्यांच्या सदस्य कोणत्याही किंवा प्रशासक किंवा कर्मचारी किंवा नेते. मी पूर्णपणे प्रभारी हे मी इच्छित तपशील क्रीडा प्रशिक्षक कोण गाडी मध्ये अकादमी आणि स्टेडियम. मी इच्छित नाव आणि मोबाईल नंबर त्या पाहण्यासाठी लॉगिन केले जाईल पासून माझे शेवटी आणि त्या नंतर प्रशिक्षक आहे सत्यापित नंतर रक्कम पूर्ण केले जाईल. मी वर रोज मी प्राप्त करण्यास सक्षम किमान नंतर तो चांगला आहे. मी इच्छित तपशील क्रीडा प्रशिक्षक कोण गाडी मध्ये अकादमी आणि स्टेडियम. मी इच्छित नाव आणि मोबाईल नंबर त्या पाहण्यासाठी लॉगिन केले जाईल पासून माझे शेवटी आणि त्या नंतर प्रशिक्षक आहे सत्यापित नंतर रक्कम ते पूर्ण होईल. मी वर रोज मी प्राप्त करण्यास सक्षम किमान नंतर तो चांगला आहे. समावेश ग्राफिक्स महामार्ग आयडी बॅज हॉल माहिती फलक आणि निदेशक माहिती फलक आधारित रचना थोडक्यात ग्राफिक्स अंदाजे साठी अंतिम मोठ्या प्रिंट उत्पादन फ्लेक्स आणि स्वरूप आणि शिल्लक प्रतिमा स्वरूप आहे. अनुभव मी एक सराव डॉक्टर स्वत आणि चालवा अनेक गहन काळजी युनिट ओलांडून दिल्ली एनसीआर आणि आता योजना सुरू करण्यासाठी एक डॉक्टर भरती एजन्सी आहे. आणि परत कार्यालयात व्यक्ती कोण सामील होऊ शकतात लगेच. चांगले असावे असलेल्या हिंदी आणि इंग्रजी संवाद. आकर्षक पगार आणि प्रोत्साहन. स्थान टायटॅनियम हाइट्स मकर. बाग अहमदाबाद मी शोधत कॉलर कोण बोलू शकतो इंग्रजी हिंदी किंवा तामिळ. या जाईल साठी विक्री एक शैक्षणिक उत्पादन आणि आम्ही अदा आवडेल आधारावर प्रति कॉल केले आणि तेथे जाईल अतिरिक्त रक्कम आपण हे करू शकता की मिळविण्याचे प्रत्येक रूपांतरण. आम्ही एक कंपनी सहभागी उत्पादनात कच्चा माल साठी धातू ओतण्याचा कारखाना उद्योग. आमच्या सामग्री आहे मुख्यतः तांत्रिक निसर्ग आणि लक्ष्यित करण्यासाठी एक अतिशय विशिष्ट औद्योगिक प्रेक्षक. आम्हाला हे मी शोधू इच्छित निर्माता कोण निर्मिती इंजेक्शन पंप इंजेक्शनच्या दुसर्या निर्माता कोण निर्मिती कास्ट लोह भाग ट्रॅक्टर नाही. निर्माता कोण निर्मिती पाणी पंप जॉन डीअर आणि इतर ट्रॅक्टर दुसर्या निर्माता कोण निर्मिती हायड्रॉलिक पंप साठी ट्रॅक्टर आणि इतर युटिलिटी वाहने. अधिक तपशील मध्ये अन्वेषण करण्यासाठी व्यवसाय संधी मध्ये फेब्रुवारी. मी आवश्यक कोणीतरी मार्गदर्शन त्याला त्याच्या माध्यमातून प्रवास प्रवास रेस्टॉरंट टॅक्सी हॉटेल्स आयोजित सभा बद्दल समजावून ठिकाणी आणि व्यवसाय आणि त्यामुळे वर. आम्ही कव्हर करेल मार्गदर्शक निवास आणि प्रवास खर्च. आमच्या लक्ष्य ईमेल असणे आवश्यक आहे स्वत चे डोमेन नाही पासून मुक्त ईमेल. आम्ही आवश्यक पेक्षा अधिक एल ईमेल विशिष्ट हैदराबाद दोन्ही ब्रॅन्डन आणि इ. स. एचआर नवीन भरती करण्यासाठी शोध काही तो उमेदवार. नवीन भरती गरजा हाताळण्यासाठी शोध उमेदवार कॉल उमेदवार मुलाखत वाटाघाटी पगार किंवा इतर संबंधित तास काम. विकासक आमच्या भारतीय कंपनी आहे. एचआर नवीन भरती करणे आवश्यक आहे अनुभव आहे हा एचआर डोमेन आणि अधिक माहिती देण्यात येईल निवडलेल्या एचआर नवीन भरती. स्थान आवश्यक पाटील आणि मुलाखतही घेतली. नवीन भरती करणे आवश्यक आहे लोक देणारं अत्यंत आयोजित आणि तांत्रिकदृष्ट्या जाणकार व्यवस्थापित करण्यासाठी अनेक डाटाबेस. अनुभव असणे आवश्यक आहे विविध पाटील तंत्र आहे. एचआर नवीन भरती करण्यासाठी शोध काही तो उमेदवार. नवीन भरती गरजा हाताळण्यासाठी शोध उमेदवार कॉल उमेदवार मुलाखत वाटाघाटी पगार किंवा इतर संबंधित तास काम. आधारित स्थान आहे. काम स्थान काही हरकत नाही आपण इच्छुक घरी काम काही हरकत नाही. पाहिजे अत्यंत विश्वास सक्षम विकसक. अधिक तपशील वर आपल्याला काही सानुकूलित पृष्ठे वर्डप्रेस सह कार्यक्षमता जसे लॉगिन आणि साइन अप करा आणि पेमेंट गेटवे एकीकरण हे मी आवश्यक एन. काही ऐच्छिक पृष्ठे वर्डप्रेस सह कार्यक्षमता जसे लॉगिन आणि साइन अप करा आणि पेमेंट गेटवे एकीकरण हे मी गरज पुढील तास. कृपया लक्षात ठेवा बोली आधारित चार्टर्ड पाहण्यासाठी लॉगिन प्रदान खाती आणि वैयक्तिक कर परत आउटसोर्सिंग सेवा ब्��िटन आणि आयर्लंड ज्यात हिशेब ठेवण्याची वैयक्तिक कर कॉर्पोरेट खाती आणि कॉर्पोरेट पाहण्यासाठी लॉगिन आहेत सध्या शोधत विस्तार आमच्या नेटवर्क मध्ये ब्रिटन आणि आयर्लंड. आम्ही शोधत आहात व्यवसाय विकास व्यवस्थापक मध्ये आधारित युनायटेड किंगडम ऍमेझॉन स्टोअर मध्ये जपान पण अयशस्वी. मी गरज एक रस्त्यांची लांबी आला कोण त्यांच्या स्वत च्या कंपनी मध्ये नोंदणीकृत मी भाड्याने इच्छित कोण कोणीतरी मला मदत करू शकता मध्ये लेखन आढावा भारतीय शेअर दलाल मध्ये एक व्याख्या स्वरूप आहे. मी संलग्न एक नमुना. माहिती पाहिजे दाखल प्रकारे तो तेथे गेले नमुना आहे. मी आवश्यक आहे असे समान जवळ बद्दल शेअर दलाल आधी पण मी इच्छित आहे याची खात्री करण्यासाठी गुणवत्ता काम. हे काम समावेश गोष्टी प्रति पुनरावलोकन. शब्द डॉक. नाही शोधत आहे तापट डेटा विज्ञान विकसक आणि मशीन शिक्षण विकसक कोण तयार करू शकता अनुप्रयोग वर अनेक आवश्यकता आहे. कोणीतरी एक उद्योजक मानसिकता मी शोधत कॉलर कोण बोलू शकतो इंग्रजी हिंदी किंवा तामिळ. या जाईल साठी विक्री एक शैक्षणिक उत्पादन आणि आम्ही अदा आवडेल आधारावर प्रति कॉल केले आणि तेथे जाईल अतिरिक्त रक्कम आपण हे करू शकता की मिळविण्याचे प्रत्येक रूपांतरण. विकासक कोण विकसित करू शकता एक डेटिंगचा साइट नक्की समान त्याचे संदर्भ डेटिंगचा साइट आणि वितरित आत आठवड्यात जास्तीत जास्त. बॅकएंड देखील आवश्यक आहे कृपया विचारू नका कोणत्याही आगाऊ भरणा रक्कम म्हणून असे केले फक्त क्लायंट समाधान आणि एकदा ग्राहकांच्या. अपवाद नाही या बजेट आहे रुपये. फक्त गंभीर जणांची कोण सहमत शकता वरील अटी व डी. पाहिजे प्रशासन विक्रेता आणि ग्राहक विभाग. विक्रेता यादी त्यांच्या उत्पादने आणि इतर तपशील आणि निवड लक्ष्य ग्राहक बेस गट. प्रशासन नियंत्रित होईल. मध्यम आणि प्रकाशन विक्री व्यवहार करण्यासाठी निवडले समुदाय स्वरूपात एक करार आहे. पुश एसएमएस सूचना पाठविले जाऊ नये सर्व निवडलेले ग्राहक. ग्राहकांना खरेदी करार आणि देणे मी आवश्यक आहे आपण विकसित करण्यासाठी काही. भाषा समावेश असेल. गरज आहे आपण विकसित करण्यासाठी काही. भाषा समावेश असेल पायथन जावास्क्रिप्ट मोबाइल डेटिंगचा साइट विकास. शोधत एक दीर्घकालीन विकसक आपण असू शकत नाही आवश्यक आहे हॅलो अनुभव वर्डप्रेस विकसक आवश्यक कोण स्वतंत्रपणे काम करते. संबंधित कंपनी आहे. नका लागू. धन्यवाद अहो आम्ही शोध अनेक उत्पादने एक वर आणि ट्विटर आणि इ. सामाजिक विपणन व्यक्ती आहे. फक्त संदर्भ आणि चांगला अनुभव आहे. कायमचा आधारित आहे. मी गरज एक ब्लॉग पोस्ट वर भविष्यात रोजगार कायदेशीर बाजार. हे समावेश असू शकतो तंत्रज्ञान आय आणि इतर विकसनशील तंत्रज्ञान सायबर कायदा. कायदेशीर बाजार. हे समावेश असू शकतो तंत्रज्ञान आय आणि इतर विकसनशील तंत्रज्ञान सायबर कायदा क्रीडा कायदा दिवाळखोरी कायदा इ. गेल्या भाग कसे लक्ष केंद्रित केले पाहिजे कायदा शाळा मोफत ऑनलाइन खोल्या गप्पा गप्पा किंवा नाही एक प्रकारचा जुगाराचा खेळ -"" वृक्षवल्ली आम्हा सोयरे फक्त म्हणायचे कि तसे वागायचे ही विचारधन असं म्हटलं जातं की जेव्हा मानवाने ह्या भूतलावर पहिलं पाऊल ठेवलं तेव्हापासूनच निवाऱ्याकरिता मानवाने वृक्षतोडीस सुरुवात केली. विविध कारणांसाठी केली जाणारी ही भरमसाट वृक्षतोड आता इतकी वाढली आहे कि यामुळे जंगलेच नष्ट होतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. वातावरणाच्या तापमानात वाढ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावरही व्हायला लागला आहे. वृक्षतोडीमुळे जल स्थल आणि वायूप्रदूषणही वाढले आहे. मानवाने जंगलांवर कब्जा केल्याने वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहेच मात्र पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. मानवाला पिण्यायोग्य पाण्याचा मुख्य स्त्रोत पाऊस असल्याने दुष्काळाची समस्या जाणवू लागली आहे. प्रदूषणामुळे बहिरेपणा डोळ्यांचे विकार श्वसनाचे आजार हृदयविकार अशा आजारांत वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळते हिमालयातील वृक्षतोडीचा भारतातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या गंगा नदीलाही फटका बसला आहे. ज्या हिमनदीतून गंगा उगम पावते ती हिमनदीच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच उत्तराखंड राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा संबंध तेथील वृक्षतोड खाणकाम आणि डोंगरं उध्वस्त करून केलेल्या बांधकामाशी जोडला गेला आहे. निसर्गावर हल्ला करून आपले साम्राज्य प्रस्थापित करू पाहणारा मानव असे करून आपलेच अस्तित्व धोक्यात घालत आहे. -"" . . . . . . . -. . . . -. . . . -. . . . कुल लाभ . वर्तमान लाभ . शुद्ध लाभ . निवेश पर वापसी . -. . . . -. . . . -. . . . शीघ्र अनुपात . वर्तमान अनुपात . इक्विटी के लिए एलटी ऋण . ���क्विटी के लिए कुल ऋण . अक्टूबर महीने अप्रैल महीने - अक्टूबर महीने - अप्रैल महीने -. . . . -. . . . -. . . . -. . . . नकदी प्रवाहशेयर . मुनाफाशेयर . ऑपरेटिंग कैश फ्लो . -"" सोनवणे हॉस्पीटल मध्ये गर्भवतीच्या अल्पोपहारात चक्क आळया घर पुणे सोनवणे हॉस्पीटल मध्ये गर्भवतीच्या अल्पोपहारात चक्क आळया सोनवणे हॉस्पीटल मध्ये गर्भवतीच्या अल्पोपहारात चक्क आळया @@ -1402,30 +1200,21 @@ text महापालिकेकडून या रुग्णालयात करोना बाधित गर्भवती महिला तसेच करोना संशयित गर्भवतींना उपचार दिले जातात. या महिलांना दोन वेळेस नाष्टा तसेच जेवण दिले जातात. शनिवारी सकाळी या महिलांना देण्यात आलेल्या अल्पोपहारात चक्क आळया निघाल्या त्यांना काही महिलांनी रुग्णालयातील डॉक्टर तसेच नर्सकडे याबाबत तक्रार केली.मात्र त्यानंतर जास्त काही नाही तुम्हाला दुसरा नाष्टा देतो असे सांगत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर काही गर्भवती महिलांनी वारंवार हा प्रकार घडत असून यामुळे आम्हाला त्रास होतो असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक महिलांनी या अल्पोपहारावर बहिष्कार टाकला. मात्र या प्रकारामुळे महापालिकेकडून रुग्णाना दिल्या जाणाऱ्या जेवणावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच गर्भवती महिलाबाबत असा निष्काळजी पणा केल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. पूर्वीचा लेखराजकारणात पवारांनी अनेकांना गारद केले पुढील लेखमहापालिका आयुक्त गायकवाड यांची बदली -"" पुण्यात एप्रिल फूल करणं पडणार महागात होऊ शकते महिन्याची जेल . पुणे पोलिसनामा ऑनलाइन कोरोना व्हायरसचे संकट असताना सर्वात चुकीच्या अफवांना आणि फेक न्यूजला रोखणे अत्यंत महत्वाचे आहे. बुधवारी पहिला एप्रिल असून यादिवशी लोक एप्रिल फुलचा प्रॅन्क खेळतात. पण पुणे पोलिसांनी कोरोनाच्या संकटाला पाहता लोकांना आवाहन केले आहे की कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारची मस्करी करू नये नाहीतर कडक कारवाई केली जाईल. ! - . .. - एका वृत्तसंस्थेनुसार सोमवारी पुणे पोलिसांनी जिल्ह्यात याबाबत अधिसूचना जारी केली आहे. पोलिसांनी आपल्या अधिसूचनेत म्हटले लिहिले आहे की सोशल मीडियावर यादरम्यान कोणत्याही प्रकारची अफवा पसरवली तर कलाम १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे या कलमांतर्गत ६ महिने तुर���ंगवास आणि १००० रु. दंड लागू शकतो. पोलिसांनी आपल्या अधिसूचनेत लिहिले की १ एप्रिलला आपण आपले मित्र कुटुंब आणि जवळच्या लोकांसोबत प्रॅन्क खेळत असतो. पण कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन पाहता यावेळी लोकांना आवाहन केले जात आहे कि कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका. असे केल्यास लॉकडाऊनचे उल्लंघन केले असे मानले जाईल. पोलिसांकडून लोकांना कोरोनाबाबत जागरूक करण्यासाठी आणि लोकांना लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. मग ते सोशल मीडियावर ट्विट असो किंवा रस्त्यावर गाणे असो. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन दरम्यान अनेक प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. मागच्या काही दिवसात याबाबत चर्चा झाली की केंद्र सरकार २१ दिवसांच्या लॉकडाऊनला वाढवू शकते तेव्हा सरकारकडून स्पष्टीकरण दिले गेले. सरकरने म्हटले की आतापर्यंत असा कोणताही निर्णय झालेला नाही. - चा कोटी ग्राहकांना दिलासा ! या तारखेपर्यंत वाढवली सर्व प्लॅनची वैधता मिळणार रूपयांचा टॉकटाईम कोरोनामुळं मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद बनवाबनवी करत ठिकाणी काम करणार्या शिक्षिकेचा पर्दाफाश महिन्यात कमवले होते कोटी -"" गेल्या वर्षभरातील पर्याय गेल्या वर्षभरातील पर्याय गेल्या ३० दिवसांतील पर्याय गेल्या ३० दिवसांतील पर्याय नागपूर नागपूर - - अमरावती अमरावती - - नागपूर टर्शरी केअर हॉस्पिटल म्हणून खेड्यातील आरोग्य केंद्रापासून तर जिल्हा रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत रेफर करण्याचे धोरण असते. बाह्यरुग्ण विभागांपासून सर्व वॉर्ड हाउसफुल्ल असताना नागपूरच्या मेडिकलमेयोसह राज्यातील १६ मेडिकल कॉलेजमधील दोन हजार डॉक्टर महिनाभर गुल आहे. उन्हाळी... नागपूर दरवर्षी सर्वाधिक प्रसूती होणाऱ्या डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयात ना व्हेंटिलेटर आहे ना अतिदक्षता विभाग अशी दयनीय अवस्था येथे आहे. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत झालेल्या मातेवर वेळीच उपचार करण्यासाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग नसल्यामुळे रेफर करण्याचे धोरण डागातून बिनदिक्कतपणे राबवले... नागपूर वाळूमाफियांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर मर्सिडीज बेंझ कार चढवून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी सकाळी दिघोरी चौक परिसरात खरबी मार्गावर ही थरारक घटना घडली. मात्र अधिकारी दक्ष असल्याने सर्वजण थोडक्यात बचावले.... @@ -1435,22 +1224,14 @@ text नागपूर रेस्टॉरेंटमध्ये कार्यरत युवतीचे मालकाने तब्बल वर्षभर लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी रेस्टॉरेंट मालकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. महेंद्र मेश्राम ३४ रा. राजेंद्रनगर असे आरोपीचे नाव आहे. त्याचे नंदनवन परिसरात रेस्टॉरेंट असून तिथून मेसचाही व्यवसाय चालवितो.... वाडी कंपाउंडमध्ये चटईवर झोपलेल्या मुलाच्या अंगावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. अन्सार अहमद निसार अहमद वय १४ संघवा उत्तर प्रदेश असे मृताचे नाव आहे. याबाबत वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर वाडीअमरावती महामार्गावरील वडधामना येथील मीत ढाब्यासमोरील ईस्ट इंडिया... नागपूर शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन ४४ वर्षीय आरोपीने ३९ वर्षीय पीडितेवर अत्याचार केला. या घटनेनंतर लग्नाचे आमिष दाखवून तो सतत दीड वर्ष पीडितेचे लैंगिक शोषण करीत राहिला. सीताबर्डी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. आरीफ अब्दुल कादीर शेख ४४ रा. इतवारा बाजार असे आरोपीचे नाव आहे. तो... -"" जर्मनी मार्क . अमेरिकी डॉलर जर्मनी मार्क . अमेरिकी डॉलर - जर्मनी मार्क . अमेरिकी डॉलर - जर्मनी मार्क . अमेरिकी डॉलर - जर्मनी मार्क . अमेरिकी डॉलर -"" रयत संघटनेची ऑक्टोबरला ऊस परिषद रयत संघटनेची ऑक्टोबरला ऊस परिषद रयत संघटनेची ऑक्टोबरला ऊस परिषद - कोल्हापूर ता. यावर्षीच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर मिळावा यासाठी ऑक्टोबरला रयत संघटनेच्यावतीने ऊस परिषद घेतली जाणार आहे. या ऊस परिषदेला आमदार खासदार तसेच जिल्हा परिषद सदस्यांसह इतर पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले आहे. हे सर्व लोकप्रतिनिधी या ऊस परिषदेला उपस्थित राहतील अशी माहिती राज्याचे कृषी व पणनराज्यमंत्री आणि रयत संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज दिली. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री खोत म्हणाले गेल्यावर्षीच्या गळीत हंगामात एफआरपी अधिक रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी एफआरपी अधिक दोनशे रुपये दिले आहेत. आता उर्वरितही पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान यावर्षीच्या गळीत हंगामात उसाला किती दर असावा याबाबतचा निर्णय ऊस परिषदेत घेत���ी जाणार असल्याचेही श्री खोत यांनी सांगितले. कोणतेही आंदोलन करून प्रश्न सोडविण्याऐवजी आंदोलन न करता चर्चेने प्रश्न सोडविण्याचाच आपला प्रयत्न आहे. दरम्यान ऊस परिषदेमध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आपण बांधिल असू असेही खोत यांनी सांगितले. - बारिश के कमी के कारण देश में में घटेगा चीनी उत्पादन -"" आपल्या बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात का आपल्या बहिणीच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण करीचे असेल आणि बहिणीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या वेबसाइट चा उपयोग करू शकता या वर आपल्याला मिळतील योग्य शब्द शोधायचे आहेत कधीकधी वाढदिवस शुभेच्छा किंवा संदेशात लिहिण्यासाठी किंवा फेसबुकवर पोस्ट करणे खुप कठीण असते म्हणूनच मि आज इथे शेयर करत आहे खुप खास बहिनीसाठी शोधत असतो या पृष्ठावर आपल्याला बहिणींसाठी वाढदिवशी सर्वोत्कृष्ट संदेश आणि कोट मिळतील. आपणास हास्यास्पद असा संदेश हवा असेल किंवा भावनाप्रधान असो किंवा आपल्या बहिणीसाठी ती मोठी किंवा त्याहून मोठी असेल किंवा कदाचित आपल्या मेव्हण्यासुद्धा! आम्हाला आशा आहे की आपल्याला वाढदिवसाची इच्छा मिळेल जे आपल्या बहिणीसाठी योग्य असेल! बहिणींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा @@ -1458,11 +1239,9 @@ text आज मला माझ्या या संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ आणि काळजी घेणारी बहिण म्हणून मला तिचे आभार मानायचे आहेत.मला तुमच्यापेक्षा चांगले कोणी समजू शकत नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्यासारख्या मजेदार हुशार आणि काळजी घेणारी बहिण असणे खरोखर एक आशीर्वाद आहे. आपल्यास सर्वात जास्त आवडत असलेल्या प्रत्येक गोष्टीतून भरलेला आनंददायक आणि अविस्मरणीय दिवस असेल जर मला देवाने आवडत्या व्यक्तीला निवडण्याची संधि दिली तर मी प्रत्येक वेळी तुलाच निवडील कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे वाढदिवसाच्या आनंदी शुभेच्छा - भावाला शुभेच्छा आपण नेहमीच माझे मित्र मार्गदर्शक होता आणि त्याद्वारे आपण निर्धारित केलेली उदाहरणे मी अनुकरण माझ्या जीवनात आजमवली आहेत. प्रिय बहिणी वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय बहिणी तू माझी खरी मैत्रीण आहेस ज्यावर मी विश्वास ठेवू शकतो जी माझ्यासाठी सदैव उभी असेल जिला माझे सर्व रहस्य माहित आहेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - मला नेहमीच या जगाटी अधिक चांगल्���ाप्रकारे समजून घेतल्याबद्दल आणि सर्व क्षेत्रांमध्ये माझ्याबरोबर असल्याबद्दल धन्यवाद.वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई! आपण माझे बालपण एक आश्चर्यकारक साहस बनविले आहेस. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा तुमच्याशी खेळणे ही माझी आवडती गोष्ट होती. आणि आता तू माझा प्रत्येक दिवस जगातील सर्वात दयाळू माणूस म्हणून आश्चर्यकारक बनवित आहेस. त्याबद्दल धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझ्याशिवाय आयुष्य कसे असेल हे मला माहित नाही. तुझ्याशिवाय मैत्री कशी असेल हे मला माहित नाही. मला फ़क्त एकच महित आहे ते म्हणजे. माझ्या बहिणी मी तुझ्यावर प्रेम करतो वाढदिवस आनंदी जावो हीच प्रार्थना @@ -1471,7 +1250,6 @@ text आपण माझे कुटुंब आणि मित्र आहात माझ्या बहिणीच्या रूपात तुम्हाला भाग्यवान आहात वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भगिनी! जर प्रत्येकाची माझ्यासारखी एक सुंदर प्रेमळ बहीण असेल तर हे जग हे खूप सुंदर होईल वाढदिवसाच्या शुभेच्छा! प्रिय भगिनी मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो! आपण नेहमी चांगल्या आणि वाईट वेळी माझ्या बरोबर उभ्या रहिलात वाढदिवसाच्या शुभेच्छा! - मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही ज्या माझ्याकडे तुमच्यासाठी आहेत परंतु सर्वात चांगले म्हणजे आम्ही सदैव एकत्र राहिलो आणि राहणार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! माझ्या प्रिय बहिणी आज च्या या खास दिवशी मी तुला एक दीर्घ आयुष्य उत्कृष्ट आरोग्य आणि आनंदाने भरलेले आयुष्याच्या शुभेच्छा देऊ इच्छितो! जेव्हा मी सामर्थ्यवान नव्हतो मी एकटा असतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे नेहमीच हजर असता. मी माझ्या बहिणीवर म्हणजेच तुझ्यावर मी प्रेम करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण! @@ -1479,9 +1257,7 @@ text आज मनाने बळकट असलेल्या बहिणीचा जन्म झाला आहे! यावर्षी तुमच्यासमोर सादर करण्यात आलेल्या कोणत्याही आव्हानांचा तुम्ही सामना कराल आणि तुम्ही त्यावर तुम्ही मात कराल! हीच सदिच्छा ! मला खात्री आहे की वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. तर आपल्या च्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे संदेश कोट्स शुभेच्छा एसएमएस पाठवा. एका चांगल्या दिवशी आपल्या ला शुभेच्छा द्या आणि ती एक विशेष व्यक्ती आहे याची तिला जाणीव करुन द्या आणि ती आयुष्याभर आनंदी राहावी म्हणून आपण सर्वजण तिच्यावर किती प्रेम करतात हे देखील तिला समजावून सांगा. त्यामुळे ती या जगाच्या सर्व संकटांत सुद्धा हसतमुखपणे आपले जीवन व्यतीत करण्यास सक्षम राहिल. जर आपल्याला अशाच वाढदिवसाच्या शुभेच्छा आवश्यक असतील तर आपण आमच्या वेबसाइटच्या मुख्य पृष्ठास भेट देऊ शकता. येथे आपणास सर्व प्रकारची मिळतील जरी ती हिंदी असो की इंग्रजी किंवा मराठीत. तर माझ्या ला करने विसरू नका. धन्यवाद - बहिनीसाठी वाढदिवस शुभेच्छा -"" प्रमाणाचे प्रकार आजी तू गेल्या वेळेला कोडे दिले होतेस ते नंदूने आणि मी खूप प्रयत्न करून सोडवले हर्षा आल्याबरोबर म्हणाली. काय होते बरे ते कोडे असे विचारताच नंदू म्हणाला आज आईचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे सात वर्षांनी आईचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट असेल. तर त्यांची आज वये काय आहेत आम्ही आधी मुलाचे वय १० आईचे वय ५० वर्षे घेऊन पाहिले. पण ७ वर्षांनी १७ ची तिप्पट काही ५७ होणार नाही. मग मुलाचे वय ३ घेऊन पाहिले. आज त्यांची वये ३ आणि १५ असू शकत नाहीत. असे पाहता पाहता मुलाचे वय ७ आणि आईचे वय ३५ असेल तर पुढची माहिती बरोबर येते म्हणजे ७ वर्षांनी मुलाचे वय १४ आईचे वय ४२ होईल. मालतीबाईंनी शाबासकी दिली आणि त्या पुढे म्हणाल्या तुम्ही ते ट्रायल एरर पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या संख्या तपासत सोडवले. तसे करणे चूक नसले तरी खूपच वेळ घेऊ शकते. अशा ठिकाणी बीजगणित मदत करते. मुलाचे वय अक्षरात मानू. कोणतेही अक्षर घेता येते. नंदूसाठी न घेऊ या की हर्षासाठी ह की आपले क्ष घेऊ या मुलासाठी म घेऊ. मग मुलाचे वय म वर्षे तर आईचे वय ५ म वर्षे आहे. हे मिळते. आता ७ वर्षांनी त्यांची वये काय असतील बाईंच्या प्रश्नाला हर्षाने सावकाश उत्तर दिले मुलाचे म ७ वर्षे होईल तर आईचे वय ५ म ७ असेल. आता याबद्दल दिलेली माहिती समीकरणात मांडू असे म्हणून बाईंनी हे समीकरण लिहिले @@ -1491,7 +1267,6 @@ text पेन्सिली आणि त्यांची किंमत. एक पेन्सिल ६ रुपयांना मिळते ६ पेन्सिली ३६ रुपयांना मिळतात हर्षा म्हणाली. गाडी किती पेट्रोल वापरते आणि त्यात किती अंतर जाते ही मापे सम प्रमाणात असतात. आमची गाडी एक लिटर पेट्रोलमध्ये १२ किलोमीटर जाते ६० किलोमीटर जायला ५ लिटर पेट्रोल घेते सतीशने माहिती दिली. ही सगळी पाढे किंवा गुणाकाराची उदाहरणे आहेत. अर्थात ती सम प्रमाणाची आहेतच. आपले रवा आणि साखरेचे प्रमाण मात्र सरळ पाढे वापरून करता येत नाही. तसेच कधी कधी एका वस्तूची क���ंमत माहीत नसते पण वस्तूंच्या सम प्रमाणात किंमत वाढते हे माहीत असते. उदाहरणार्थ आठ पेन्सिलींच्या बॉक्सची किंमत ५६ रुपये असेल आणि त्यातल्या ५ हव्या असतील तर आधी एका पेन्सिलीची किंमत काढावी लागते किंवा पेन्सिली आणि किंमत यांचे गुणोत्तर किंवा प्रमाण ८ः५६ आहे ते वापरता येते. ५ पेन्सिलींना प रुपये आहेत तर ८५६ ५प हे समीकरण सोडवावे लागते बाईंनी समजावले. एकूण सम प्रमाणाची गणिते सोपीच असतात. व्यस्त प्रमाणाची कठीण असतात. शिवाय ते प्रमाण ओळखणे सोपे नाही सतीशचा अनुभव होता. पुढच्या वेळी पाहू आपण तेदेखील. पण सम प्रमाण तरी ओळखता येते ना आता बाईंचा प्रश्न ऐकून नंदू म्हणाला ते सोपे आहे! जेव्हा दोन संख्यांपैकी एक वाढली की दुसरी वाढते एक कमी झाली की दुसरीही कमी होते तेव्हा त्या दोन संख्या सम प्रमाणात असतात ना थोडे बरोबर आहे पण पूर्ण बरोबर नाही. सम प्रमाणातल्या संख्या बरोबर वाढतात किंवा कमी होतात हे खरे आहे पण त्या बरोबर वाढणाऱ्या किंवा कमी होणाऱ्या संख्या सम प्रमाणात असतीलच असे नाही. विचार करा यावर बाई म्हणाल्या. सम प्रमाणावरचा एक विनोद सांगते... असे म्हणून शीतलने सांगायला सुरुवात केली... एक मुलगी भाजी शिजवत होती. तिला स्वयंपाकाचा अनुभव नव्हता ती पुस्तकात वाचून भाजी करत होती. पुस्तकातली भाजीची कृती ८ माणसांच्या भाजीची होती म्हणून तिने त्याच्या अर्ध्या मापाची भाजी तयार केली. कारण तिला ४ जणांसाठी भाजी करायची होती. तिची भाजी खाणाऱ्यांना आवडली नाही. ती विचार करू लागली तिचे काय चुकले असेल तिने सर्व पदार्थ पुस्तकातल्या मापाच्या अर्धे घेतले आणि अर्ध्या मापाचे पातेले घेऊन बरोबर दिलेल्या अर्ध्या वेळात भाजी शिजवली. तुम्हाला दिसते का तिची चूक गणित साखर पेट्रोल -"" पहिल्या सामन्याअगोदर भारतीय संघाने गाळला घाम भुवीला फलंदाजीचाही सराव विराट कोहलीने क्षेत्ररक्षणासोबत जाळ्यात फलंदाजीचा सराव केला @@ -1501,14 +1276,12 @@ text सगळ्यात नंतर महेंद्रसिंह धोनी फलंदाजीच्या सरावाला मैदानात आला. जसप्रीत बुमराला नवा चेंडू हाती देत धोनीने फलंदाजीचा सराव केला. कुलदीप यादवच्या फिरकीला धोनीने खूप लांब लांब षटकार मारले. माही भाई आज मिसाईल सोडत आहेत बॅटमधून असे सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या एका खेळाडूने म्हटले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याच्या दिवशी साऊदम्पट��ला ढगाळ हवामानाची शक्यता लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वर कुमारला नुसता गोलंदाजीचा नव्हे तर फलंदाजीचा सराव करायला सांगितले. सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवनने जाळ्यातील सरावाबरोबर नंतर कमी अंतरावरून आखूड टप्प्याच्या माऱ्याचा सरावही केला. सुनंदन लेले सकाळ भारत क्षेत्ररक्षण संजय बांगर महेंद्रसिंह धोनी षटकार हवामान भुवनेश्वर रोहित शर्मा -"" रिलेशनशिप रिलेशनशिप दिया और बाती हमचा सिक्वेल असलेल्या तू सूरज मैं सांझ पियाजी या मालिकेने आपल्या रोचक कथानकासह प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये रिहा शर्मा आणि अविनेश रेखी यांच्या केमिस्ट्रीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कनक आणि उमा ऊर्फ रिहा आणि अविनेश यांच्यामधील घटस्फोटामुळे त्यांच्या नात्यावर गंभीर... चाहूल मध्ये रंगणार नवा खेळ.. अन नवा थरार मुंबई आयुष्य संपल तरी प्रेम मरत नाही या कथासूत्रावर सुरु झालेली मालिका आता खरोखरच त्या वळणावर येऊन पोहोचली आहे. शांभवी आणि सर्जा यांना असे वाटतच होते कि निर्मलाला मात देईन आता ते त्यांचा सुखाचा संसार थाटू शकतात. आता त्यांच्या प्रेमाला कोणाचीच नजर नाही लागणार निर्मला आता त्यांच्या मार्गामध्ये... प्रियंका आणखी एका बायोपिकमध्ये बॉलीवूडची पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा मेरी कोम व कल्पना चावला यांच्या बायोपिकनंतर आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या बायोपिक चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. उज्ज्वल चॅटर्जी हे रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवत आहेत. यात प्रियंका रवींद्रनाथ... -"" आयर्लंडने दिला मुंबईतील जुन्या नकाशाचा खजिना आयर्लंड सरकारकडून मुंबईला नुकतीच एक मौल्यवान भेट देण्यात आली आहे. या भेटीमुळे मुंबईला ऐतिहासिक दस्तावेज प्राप्त झाला आहे. या भेटवस्तूंमध्ये मुंबईतील अनेक जुन्या नकाशांचा समावेश आहे. ३७ नकाशांचा समावेश @@ -1516,20 +1289,14 @@ text अमूल्य देणगी मॅकएडल्फ यांना जुन्या नकाशांचा संग्रह करण्याचा जुन्या जागा संग्रहालयांना भेट देण्याचा छंद आहे. त्यानुसार त्यांनी मुंबईतील जुन्या जागांचा अभ्यास करण्यासाठी ३० वेळा भेट देऊन येथील प्राचीन स्थापत्य कलेचा अभ्यास केला आहे. मॅकएडल्फ यांच्याकडून नकाशाच्या रुपाने मिळालेली देगणी अमूल्य आहे. बऱ्याचवेळेस जुने नका��े चांगल्या स्थितीत नसतात पण त्यांनी दिलेले सर्व नकाशे सुस्थितीत असल्याची माहिती एशियाटिक सोसायटीचे सचिव प्रा. विस्पी बालपोरिया यांनी दिली. - तेजानं उजळली मुंबई! मराठी भाषा दिन एसटी महामंडळाचा अनोखा उपक्रम - एका लग्नाची अजब गोष्ट! लॉकडाऊनमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे लग्न मेकॅनिक ताई! - मधून काढू शकता आता फक्त ५० हजार चे निर्बंध -"" मुख्यमंत्री महोदयांचा कुत्रा मेला डॉक्टरांवर गुन्हा दाखल सामना - तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या निवासस्थानाती एका कुत्र्याचे निधन झाले. या प्रकरणी एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हलगर्जीपणामुळे कुत्र्याचा मृत्यू झाल्याचा आरोप डॉक्टरवर ठेवण्यात आला आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे शासकीय निवास स्थान प्रगति भवन मधील हस्की या पाळीव श्वानाचा मृत्यू झाला. या प्रकरणी डॉक्टर रणजीत आणि खाजगी पशुवैद्यकीय चिकित्सालयचे मॅनेजरच्या विरोधात हैद्राबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांच्या विरोधात आयपीसी आणी पशू कुरता प्रतिंबध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हस्की हा कुत्रा महिन्याचा होता. सप्टेंबर रोजी डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्षन दिले होते. त्यानंतर हस्कीचा मृत्यू झाला होता. शासकीय निवासस्थानातील कुत्र्यांची देखभाल करणार्या आसिफ अली खानने तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. -"" सिनेकलाकारांची दुनिया आपल्याला कायमच रंगीबेरंगी वाटत आली आहे. त्यांचा थाटमाट आणि त्यांना मिळणारा मान सन्मान पाहून आपल्याला त्यांच्या जगण्याचा हेवा वाटत नसेल तरच नवल. प्रसारमाध्यम सोडली तर त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्याची फारशी संधी आपल्याला मिळत नाही. प्रसारमाध्यमही त्यांना सोयीस्कर अशाच बातम्या आपल्याला पुरवत असतात त्यामुळे त्यांच्या विश्वासहर्तेवरही प्रश्नचिन्ह उभे राहते. मग पडद्यामागील गोष्टी समजून घेण्यासाठी दोनच पर्याय उपलब्ध असतात एक म्हणजे त्या कलाकाराशी केलेली प्रत्यक्ष बातचीत किंवा त्याने प्रामाणिकपणे लिहिलेलं आत्मचरित्र. पहिला पर्याय स्वीकारणं सर्वांना शक्य होतच असं नाही पण दुसरा पर्याय हा सर्वांना स्वीकाराण्याजोगा आहे आणि ह्या दुसर्या पर्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लिहिणारी व्यक्ती हयात असो वा नसो आपल्याला तिच्या अनुभवाच��� शिदोरी मिळायला अडचण येत नाही. बर्याचदा आत्मचारीत्र हि दबावाखाली लिहिली जातात म्हणजे ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल ह्या गोष्टींचा विचार करून खूप गोष्टी टाळल्या जातात. ह्यामुळे वास्तवतेच दर्शन ते वाचूनही घडत नाही. चित्रपटातून बेधडक आपले विचार मांडणारया दादा कोंडके यांनीही एकटा जीव हे आपल आत्मचरित्र चरित्र लिहील आहे. माझ्या अनुभावावरून मला हे पुस्तक प्रामाणिकपणे लिहील गेल आहे अस वाटत पण शेवटी हा ज्याचा त्याचा निर्णय. माझ्या लहानपणापासूनच मी दादा कोंडके हे नाव ऐकत आलोय. त्यावेळी माझ्या आजूबाजूचा सर्वच समाज हा त्यांचा चाहता होता. दादांचे बरेचसे चित्रपट हे ग्रामीण जीवनावर बेतलेले असल्याने खेड्यापाड्यापर्यंत त्यांची कीर्ती पसरली होती. मी लहानपणी दूरदर्शनवर लागणारे मराठी सिनेमे झाडून पाहायचो पण दादांचा एकही सिनेमा टीव्हीवर मला पाहायला मिळाला नाही. एवढा मोठा कलाकार की ज्याला शेंबड पोरग सुद्धा नावाने ओळखत त्या माणसाचा चित्रपट टीव्हीवाले का दाखवत नाही हे कोड मला फार उशिरा उलगडल. द्वैअर्थी संवाद हे दादांच्या सिनेमाचे वैशिष्ट्य असल्याने टीव्हीवर ते कधी लागलेच नाही. नंतर नंतर कम्पुटर युगात मला मित्रांकडून त्यांचे खूप सिनेमे मिळाले. विशेष म्हणजे आजही मला ते हसवून गेले. द्वैअर्थी संवाद सोडला तर दादा नेहमीच आपल्या चित्रपटातून सामाजिक संदेश देत असत. त्यांच्या विषयी जाणून घ्यायची इच्छा असल्याने मी इंटरनेटवर शोध घेऊ लागलो पण मला काही जास्त माहिती मिळू शकली नाही. दादांच्या जीवनाविषयी मी बर्याच चांगल्यावाईट गोष्टी ऐकून होतो. पण ठोस असं काही वाचण्यात आलं नव्हत. सुरवातीलाच मी एकटा जीव ह्या पुस्तकाबद्दल ऐकल होत पण ते विकत घेतलं नव्हत. . वर एकदा सहजच मी ह्या पुस्तकाची वाचली आणि मला या पुस्तकाची भुरळ पडली आणि शेवटी विकतच घेतल. @@ -1538,26 +1305,19 @@ text दादांच्या कष्टांमुळे आणि समर्पक वृत्तीमुळे ते खूप यशस्वी झाले पण त्याचं एकटेपण त्यांना आयुष्यभर खुपत राहील. त्यांच्या काही कुटुंबीयांनी दिलेला दगा आणि वागणूक मनात धस्स करून जाते. आयुष्यात पैसा आणि प्रसिद्धी पेक्षाही बर्याच गोष्टी महत्वाच्या असतात ह्याचा बोध हे पुस्तक वाचल्यावर होतो. आज दादा हयात नसतीलही पण त्यांनी निर्माण केलेली चित्रपट संपदा कितीही लुटली तरी न संपणारी आहे. जोपर��यंत जगात विनोद ही गोष्ट टिकून राहील तोपर्यंत दादा कोंडके या व्यक्तीला जाणणारी आणि त्यावर प्रेम करणारी माणस न सापडन केवळ अशक्य आहे. कृपया आपला अभिप्राय नोंदवा टीप वरील सर्व विचार हे माझे वैयक्तिक आहेत - ! -"" वर्तक बाग आणि सारस बाग येथे ओपन एअर जिम करणारटिळक वर्तक बाग आणि सारस बाग येथे ओपन एअर जिम करणारटिळक - पुणे कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी आज वर्तक बाग सारसबाग महाराणा प्रताप उद्यान लोकमान्य जॉगिंग पार्क येथे भेट देत नागरिकांशी सवांद साधला या वेळी बोलताना मुक्ता टिळक यांनी ओपन एअर जिम अधिक सुसहाय करण्याचा मानस व्यक्त केला. या वेळी नागरिकांनी महायुतीचाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला मुक्ता टिळक यांच्या समवेत शहराध्यक्ष आमदार माधुरीताई मिसाळ या देखील सारस बाग येथे सहभागी झाल्या होत्या मतदारसंघचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे युवा मोर्चा चे अध्यक्ष राजू परदेशी अमित कंक महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली नाईक नगरसेविका गायत्री खडके दीपाली मारटकर प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांच्या सह मतदारसंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते -"" जेव्हा कुत्रेच करतात कुत्र्यांसाठी रक्तदान... - कुत्र्यांनी केले रक्तदान! जेटला घरघर! १४ विमानेच आकाशातमहत्तवाचा लेख कुूत्र्यांचं रक्तदान -"" लालूप्रसाद यादव निवडणूक निकाल पचला नाही लालूंनी जेवण सोडलं निकालानंतर लालूंनी एकवेळचं जेवण सोडलं लोकसभा निवडणूक निकालानंतर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी जेवण सोडलं आहे. लालूप्रसाद सध्या रांचीत आरआयएमएस रुग्णालयात उपचार घेत आहेत. अन्नत्याग केल्यानं लालूप्रसाद यांची प्रकृती ढासळत चालली आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली. निवडणूक निकाल पचला नाही लालूंनी जेवण सोडलं... -"" फ्रेंच पॉलिनेशिया विकिपीडिया हा लेख फ्रेंच पॉलिनेशिया याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा पॉलिनेशिया. फ्रेंच पॉलिनेशियाचे जागतिक नकाशावरील स्थान @@ -1573,7 +1333,6 @@ text फ्रेंच पॉलिनेशिया हा प्रशांत महासागरातील फ्रान्स देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. फ्रेंच पॉलिनेशिया ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागात अनेक बेटांवर वसला आहे. ताहिती हे फ्रेंच पॉलिनेशिय���चे सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. राजधानी पापीत ह्याच बेटावर आहे. ...फ्रेंचपॉलिनेशिया पासून हुडकले या पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३४९ वाजता केला गेला. -"" दिलीप वळसेपाटील यांना शुक्रवारी डिस्चार्ज डॉ. ग्रान्ट ठळक बातमी दिलीप वळसेपाटील यांना शुक्रवारी डिस्चार्ज डॉ. ग्रान्ट दिलीप वळसेपाटील यांना शुक्रवारी डिस्चार्ज डॉ. ग्रान्ट @@ -1587,10 +1346,8 @@ text पाच वर्षांपुर्वी वळसेपाटील यांच्या ह्रद्याच्या ठोक्यामध्ये अनियमितता होती. त्यामुळे अमेरिकेत त्यांच्या ह्रद्यामध्ये पेसमेकर बसवण्यात आले होते. ह्रद्याचे ठोके अनियमित झाल्यावरच हे अत्याधुनिक पेसमेकर बसवले जाते. ह्रद्याचे ठोके जेव्हा अनियमित होतात तेव्हाच हे पेसमेकर कार्यरत होते. बाकी इतरवेळी हे पेसमेकरस्लीपिंग मोड मध्ये असते. गेल्या रविवारी वळसे पाटील यांचे भाषण सुरु असताना पेसमेकरने त्यांना अनियमित हृदयाच्या ठोक्यांमुळे पहिला झटका दिला त्यानंतर तसाच दुसरा झटका मिळाल्यावर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. साधारणत पेसमेकरचे जीवन चक्र ७० ते ८० मायक्रोस्कोपिक झटके देण्यापर्यंतचे असतेअशी माहिती डॉ. ग्रान्ट यांनी दिली. दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीबाबतच्या अफवेची तक्रार पुण्याच्या सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे. रुबी हॉल कडून मिळालेली माहितीच अधिकृत असून बाकी कुठल्याही स्त्रोताकडून मिळालेली माहिती चुकीची आहे. त्यामुळे लोकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन वळसे पाटील कुटुंबीयांनी केले आहे. - कोथरूड येथे मोठी आग आगीत सिलेंडरचे स्फोट चार जणांचा मृत्यू भाजपने पुण्यात बाजीराव मस्तानीचे शो बंद पाडले -"" उत्तर प्रदेश बंदुकीचा धाक दाखवत दोन अल्पवयीन बहिणींवर केला सामूहिक बलात्कार लेटेस्टली बातम्या उत्तर प्रदेश येथे दोन अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन बहिणींना बंदुकीचा धाक दाखवत नराधामांनी हे क्रुर कृत्य केले आहे. तर आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे. @@ -1598,7 +1355,6 @@ text कठुआ बलात्कारहत्या प्रकरणी आरोपी दोषी जणांना जन्मठेप तर जणांना पाच वर्षांची शिक्षा या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घडलेला प्रकाराचा तपास लवकरात लवकर करण्यास सांगितले आहे. तसेच अशा प्रकारामुळे गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या घटनेत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अल्पवयीन मुली उत्तर प्रदेश बलात्कार -"" अबोली मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती अबोली हिं. प्रियदर्श क. अव्वोलिगा सं. अम्लान महासहा लॅ. क्रॉसँड्रा इन्फंडिबुलिफॉर्मिस क्रॉ. अंड्युलिफोलिया कुलॲकँथेसी. हे कोरांटीसारखे क्षुप झुडूप सु. ६० सेंमी. उंच लहान बहुवर्षायू अनेक वर्षे जगणारे असून मूळचे श्रीलंकेमधील आहे. मलायात व भारतात उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल व पश्चिम द्वीपकल्प शोभेकरिता लावतात. पाने साधी समोरासमोर कडा तरंगित त्यावरून एक जातिवाचक लॅटिन नाव फुलोरा गव्हाच्या लोंबीसारखा कणिस व त्यावर लांबट हिरव्या व केसाळ छंदाच्या बगलेत सुंदर नाजूक फिकट पिवळट किंवा नारिंगी अबोली फुले येतात पुष्पबंध फूल. इतर रंगांची फुले असलेले प्रकारही आढळतात. शुष्क फळात चार बिया असतात. ही वनस्पती कडू उष्ण सौंदर्यकारक व कामोत्तेजक आहे. मुळी दुधात शिजवून पांढऱ्या धुपणीवर औषध म्हणून पिण्यास देतात. @@ -1611,9 +1367,7 @@ text अमरवेल हचिन्सन सर जॉनाथन अवस्थिती -"" मनपाचा ७५ बेशिस्तांना दणका - ओळखपत्र गैरहजेरी विना परवानगी रजेवरून नोटिसा मागील महिनाभर आचारसंहिता त्यापाठोपाठ दिवाळी आल्याने महापालिकेत नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी कार्यालयात उशिरा येतात विना परवानगी गैरहजर राहत असल्याचे उपायुक्त अजित मुठे यांच्या निदर्शनास आले होते. तसेच अनेकवेळा बजावूनही अनेक अधिकारी व कर्मचारी महापालिकेत येताना ओळखपत्र घालत नसल्याच्यादेखील तक्रारी आल्या होत्या. अधिकारी व कर्मचारी यांच्यात आलेल्या या मरगळीमुळे नागरिकांची कामे होत नसल्याने तक्रारींच्या संख्येत वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर उपायुक्त अजित मुठे यांनी मंगळवारी दि. ५ सकाळी साडेनऊ वाजता सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर येऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. यात त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्राची तपासणी केली. ज्यांनी ओळखपत्र घातले नाही त्यांचे नाव लिहून घेतले. तसेच उशिरा येणाऱ्यांची नोद घेतली. तपासणीत कर्मचाऱ्यांसह उशिरा येणारे काही अधिकारीदेखील आढळून आले. @@ -1623,15 +1377,12 @@ text अर्ज न करता रजेवर ... १३ ओळखपत्र नाही ... २२ विनापरवानगी गैरहजर ... ४० - इतर बातम्या -"" सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचे पोस्टर सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचे पोस्टर लॉंच हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची महती सांगणाऱ्या उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित सरसेनापती हंबीरराव या भव्यदिव्य मराठी चित्रपटाची घोषणा आणि पहिल्या पोस्टरचा अनावरण सोहळा कोंढणपूर पुणे येथे दिनांक ५ जून रोजी सकाळी ९ वाजता पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या किल्यावर रोवली अशा तोरणा आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड या किल्यावरुन हेलीकॉप्टरने चित्रपटाचे पोस्टर आकाशात लाँच करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. कुठल्याही स्टुडीओचे पाठबळ नसताना केवळ समाजभान जपणाऱ्या विषयाच्या बळावर प्रविण तरडे यांच्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले. सरसेनापती हंबीरराव या चित्रपटातून प्रविण तरडे आता ऐतहासिक विषयाला हात घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. चित्रपटाचे निर्माते संदीप रघुनाथराव मोहिते पाटील आपल्या व्यवसायाबरोबरच शिवनेरी फाउंडेशन आणि सरनौबत हंबीरराव प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थांच्या अंतर्गत ते विविध सामाजिक कार्य आणि उपक्रम राबवत असतात. तसेच निर्माते सौजन्य सुर्यकांत निकम हे उद्योजक आणि पुण्यातील प्रसिद्ध विजय टॉकीजचे मालक असून शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम म्हणून ते हेलिकॉप्टर मधून गडकिल्ल्यांची सफर हा उपक्रम राबवतात. तसेच निर्माते धर्मेंद्र सुभाष बोरा हे ऑटोमोबाईल क्षेत्रात व्यवसाय करत असून मुळशी पॅटर्नच्या निमित्ताने प्रविण तरडे यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रभावित होऊन त्यांच्याबरोबर काम करायचं या उद्देशांनी ते या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी झाले आहेत. -"" महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस आता लाच घेण्याच्या कक्षेत येणार सनातन प्रभात सनातन प्रभात आशिया भारत महाराष्ट्र महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस आता लाच घेण्याच्या कक्षेत येणार महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस आता लाच घेण्याच्या कक्षेत येणार @@ -1640,21 +1391,17 @@ text कट प्रॅक्टिस म्हणजे काय रुग्णाला विशिष्ट लॅबमधून चाचण्या करून घेण्यास सांगण्यासाठी पैसे घेणे रुग्णाला विशिष्ट रुग्णालयात जाण्यास सांगून त्या रुग्णालयातून पैसे घेणे रुग्णाला विशिष्ट औषधाच्या दुकानातून औषधे घेण्यास सांगून त्या दुकानदाराकडून कमिशन घेणे औषध आस्थापनाच्या प्रतिनिधीकडून एमआरकडून विशिष्ट औषधे रुग्णाला लिहून देण्याकरिता आणि ती विशिष्ट दुकानातून घेण्यास रुग्णाला सांगण्यासाठी पैसे घेणे औषध आस्थापनांकडून मिळणाऱ्यां परदेशी सहलीच्या संधी घेणे आदी. महाराष्ट्र राष्ट्रीय बातम्या वैद्यकिय -"" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वाधिक गुन्हे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वाधिक गुन्हे राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यानी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक गुन्हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी दिल्ली देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल झाल्याची बाब एका सर्वेक्षणातून उघडकीस आली आहे. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यानी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक गुन्हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् आयडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थेने यासाठी सर्वेक्षण केले होते. त्यानंतर ही बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्यांच्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यावर तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. यातील टक्के मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी खटले दाखल झाल्याचे सांगितले. यामध्ये खून खुनाचा प्रयत्न फसवणूक आणि मालमत्ता गैरव्यवहार यांसारखे गुन्हे दाखल आहेत. -"" नवी दिल्ली कोरोनाचा सामना करण्यासाठी तुमच्याकडून आर्थिक मदतीची गरज आहे असं आवाहन कर��ारं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटला एका तासाच्या आत अभिनेता अक्षय कुमारने प्रतिसाद देत कोरोनाच्या लढाईत योगदान देण्याची तयारी दर्शवली आहे. अक्षय कुमारने प्रधानमंत्री सहायता निधीला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. याबाबत त्याने ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहायता निधीमध्ये मी २५ कोटी रुपये देत आहे. चला आयुष्य वाचवूया. जान है तो जहाँ है असं ट्विट त्याने केलं आहे. या काळामध्ये आपल्या लोकांच्या जीवाचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे. यासाठी आपल्याला सगळं काही केलं पाहिजे असंही अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान उद्योगपती रतन टाटा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सौरव गांगुली यांनीही कोरोनाविरोधातल्या लढाईत आपलं योगदान दिलं आहे. सच्चा प्रेमवीर कोरोनाचं संकट असताना हजारो कि.मी. प्रवास करून प्रेयसीला केलं प्रपोज! -"" नातं.. वैचारिक लेखननातं.. दिनेश रामप्रसाद दीक्षित वैचारिक लेखन @@ -1665,10 +1412,7 @@ text एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी नातं जुळणं ही या संसारातील सगळ्यात मोठी आणि भाग्यशाली गोष्ट. रस्त्याने जातांना कुणी ओळखीचं दिसलं की आपण लगेच हसतो गालातल्या गालात. जवळचे आप्तनातेवाईक हे तर असतातच पण त्यांच्याही पलिकडे काही नाती अगदीच घट्ट होत जातात टिकतात आणि आयुष्यभर साथ देणारी होतात. माणुसपणाचं नात दृढ झालं पाहिजे वाढले पाहिजे..हेच मागणे..! दिनेश दीक्षित जळगाव. .. -.. -"" भारतपाकमध्ये ट्रम्पना करायचीय मध्यस्थी! - भारतपाकमध्ये ट्रम्पना करायचीय मध्यस्थी! भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा असल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी असलेल्या निकी हेली यांनी याबाबत माहिती दिली. मटा ऑनलाइन @@ -1676,9 +1420,6 @@ text भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा असल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी असलेल्या निकी हेली यांनी याबाबत माहिती दिली. भारतपाकिस्तान यांच्यातील तणावाबाबत अमेरिकेला चिंता आहे आणि शांततेच्या मार्गाने तणाव निवळावा असे डोनाल्ड ट्रम्प यांना वाटत आहे असे निकी म्हणाल्या. भारतपाकिस्तान यांच्यातील वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी त्रयस्थाची मध्यस्थी भारताने नेहमीच नाकारली आहे. असे असताना ट्रम्प यांनी या दोन्ही देशांत मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविल्याने येत्या काळात त्यावरून बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी २०१६ मध्ये आपल्या प्रचारादरम्यानही भारतपाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा मुद्दा उचलला होता. या दोन्ही देशांची तयारी असेल तरच ते शक्य आहे असेही त्यांनी तेव्हा नमूद केले होते. दरम्यान आज पत्रकार परिषदेत निकी यांना याच मुद्द्यावर एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी वरील विधान केले. अमेरिकेच्या ट्रम्प शासनाकडून नियुक्त एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीने भारतपाक संबंधांबाबत केलेली ही पहिलीच टिपण्णी आहे. - . .. -"" - इतर बातम्या ब्रिक्स मोदींनी दिला व्यापार सहकार्याच्या मुद्द्यावर भर भारतपाकमध्ये ट्रम्पना करायचीय मध्यस्थी!... @@ -1686,7 +1427,6 @@ text अपुरी झोप झिजवतीय हाडं!... पोलंडमधील तो भारतीय विद्यार्थी सुखरुप... कोलंबियात माळीण दुर्घटनेचा थरार! २०६ ठार... -"" धरणगाव धरणगाव सामाजिक धरणगावातील एसबीआयचे एटीएम ठरतेय शोपीस @@ -1711,34 +1451,19 @@ text वाचन वेळ मिनिट धरणगाव प्रतिनिधी सोशल मिडियाच्या माध्यमातून शिवसेना भाजपा महायुतीचा होणाऱ्या अपप्रचारबद्दल संबधीतावर गुन्हे दाखल होण्याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने धरणगाव पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे धरणगाव शहर व तालुकामध्ये भाजपाशिवसेना युतीचे अतिशय खेळीमेळीचे व समंजस त्याचे संबंध असून अमळनेर शहरातील सोशल मीडियाच्यामध्ये बनावट दस्तऐवज तयार करून अमळनेर तालुक्यात प्रशासनाच्या संगनमताने वाळूची चोरी वाचन वेळ मिनिट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील रूंदाडी येथील ठेका सुरू असून याठिकाणी वाळू साठा सावखेडामध्ये रात्री तांदूळवाडी याठिकाणी वाळूचा टप्पा लावण्यात येत आहे व प्रशासनाच्या नियमानुसार प्रत्येक डंपर असेल किंवा ट्रॅक्टर असेल याला जीपीआरएस सुविधा एसएमएस सुविधा असल्या पाहिजे. त्याचबरोबर त्याठिकाणी सर्व गाड्या नियमाचे उल्लंघन करत आहे. हे सर्व प्रशासनाच्या आशीर्वादाने -"" संरक्षण राफेल कंत्राट प्रकरणी रिलायन्सचे स्पष्टीकरण वृत्तसंस्था नवी दिल्ली १२ ऑगस्ट राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या प्रकरणावरून विरोधक जणू सरकारवर तुटूनच पडले आहेत. दरम्यान राफेलचे कंत्राट संरक्षण मंत्रालयाकडून मिळाले नसून डसॉ कंपनीकडून मिळाले आहे असे स्पष्टीकरण उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स तरुण भारत चार जवानही शहीद घुसखोरीचा मोठा डाव उधळला वृत्तसंस्था श्रीनगर ७ ऑगस्ट दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळा उधळून लावण्याच्या पाकिस्तानचा नापाक कट तडीस नेण्यासाठी उत्तर काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करणार्या चार अतिरेक्यांना लष्करी जवानांनी ठार केले. यावेळी झडलेल्या भीषण चकमकीत चार जवानही शहीद झाले. बांदीपुरा जिल्ह्यातील - वृत्तसंस्था नवी दिल्ली ६ ऑगस्ट सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चीन भारतासमोर सातत्याने नवनवीन आव्हाने निर्माण करत आहे. चीन लवकरच तिबेटमध्ये भारतीय सीमेजवळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापुल्ट रॉकेट तैनात करण्याची शक्यता आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. सध्या चिनी लष्कराच्या रॉकेट फोर्सकडून या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापुल्ट रॉकेटच्या चाचण्या सुरू आहेत असे वृत्त - - तरुण भारत पाक व चीनच्या सीमेवर करणार तैनात वृत्तसंस्था नवी दिल्ली ५ ऑगस्ट कोणत्याही हवामानात आपला प्रभाव दाखविणार्या ४०० आधुनिक तोफा भारतीय लष्कराला लवकरच प्राप्त होणार आहेत. या तोफा पाकिस्तान आणि चीनच्या सीमावर्ती भागांमध्ये तैनान करण्यात येणार आहे. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच या तोफा विकसित करण्यात येत - - तरुण भारत संरक्षण मंत्र्यांची लष्कराला गोड भेट वृत्तसंस्था चेन्नई २८ जुलै संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात आलेले दोन अत्याधुनिक इंजीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज शनिवारी भारतीय लष्कराच्या स्वाधीन केले. भीष्म आणि अजेय रणगाड्यांची मारक क्षमता या इंजीनमुळे अधिकच वाढणार आहे. संरक्षण विभागाच्या आयुध निर्माण - - तरुण भारत दहशतवाद्यांच्या स्टील बुलेटस निष्प्रभ होणार वृत्तसंस्था नवी दिल्ली२६ जुलै जम्मूकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणार्या सीआरपीएफ जवानांना सुमारे २० हजार नवीन बुलेट प्रूफ जॅकेट पुरवण्यात येणार असून त्यावर स्टील बुलेट्सचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून दहशतवादी भारतीय जवानांवर एके४७ मधून स्टील बुलेट्सचा वापर करीत असल्याचे - शस्त्रास्त्र पुरवून हॉटेलमध्ये मुक्कामाची सोयही केली वृत्तसंस्था नवी दिल्ली ११ जुलै भारतात मोठा घातपात घडविण्यासाठी अफगाणिस्तानातून आलेल्या इसिसच्या अतिरेक्याला गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्यांनी अफलातून सापळा रचून अटक केली. गुप्तचर अधिकार्यांनी वेशांतर करून त्याला शस्त्रास्त्रे पुरवली आणि दिल्लीतील हॉटेलात त्याच्या मुक्कामाची सोय करून त्याला अलगद जाळ्यात अडकविले. एका इंग्रजी - - तरुण भारत नापाक कारवाया सुरूच वृत्तसंस्था सौराष्ट्र ९ जून पाकिस्तानने गुजरातच्या सौराष्ट्रकच्छला लागून असलेल्या सीमेवरील सिंध प्रांताच्या हैदराबाद जिल्ह्यातील भोलारी येथे अत्याधुनिक हवाई क्षेत्र विकसित केले असून या भागात चीनकडून मिळालेली जेएफ१७ ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत. या भागात पाकच्या कारवाया अनेक वर्षांपासून बंद होत्या पण आता पाक - जनरल रावत यांची ग्वाही वृत्तसंस्था पठाणकोट ९ जुलै न टाळता येणारा धोका किंवा राष्ट्रविरोधी शक्तींकडून उद्भवणार्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे अशी ग्वाही लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिली. चार वर्षांपूर्वी पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जैशएमोहम्मदच्या अतिरेक्यांनी भीषण हल्ला केला होता. लष्कराच्या - तरुण भारत पाच हजार किमीची अचूक मारकक्षमता वृत्तसंस्था नवी दिल्ली १ जुलै पाकिस्तानच नाही तर चीनच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याची क्षमता असलेले अग्नी५ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र लवकरच भारतीय लष्कराच्या शस्त्रागारात समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे लष्कराच्या सामर्थ्यात कितीतरी पटीने वाढ होणार आहे. पाच हजार किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरापर्यंत अचूक मारा करण्याची -"" ! इथे नाचती संशयाची भूते! - ! इथे नाचती संशयाची भूते! बाळकृष्ण रेणकेउदरनिर्वाहासाठी गावोगाव भटकणाऱ्या भटक्याविमुक्तांची केवळ संशयावरुन हत्या किंवा मारहाण होण्याचं प्रमाण देशभरातच खूप वाढलं आहे... उदरनिर्वाहासाठी गावोग���व भटकणाऱ्या भटक्याविमुक्तांची केवळ संशयावरुन हत्या किंवा मारहाण होण्याचं प्रमाण देशभरातच खूप वाढलं आहे. हक्काची जमीन आणि हक्काचं आभाळ नसलेल्या या भटक्या समूहांना स्थिरता आणि सन्मान कसा मिळेल हे किमान आता तरी पाहावंच लागेल. अन्यथा राज्यघटना नागरिकत्व हे शब्द त्यांच्यासाठी पोकळ व असंबद्ध ठरतील! @@ -1752,9 +1477,7 @@ text लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेणारा गुन्हेगार जमाती कायदा१८७१ केला म्हणून आपण ब्रिटिशाना दोष देतो. परंतु त्यानी गुन्हेगार समजल्या जाणाऱ्यांना सुधारण्यासाठी त्यांना स्थिर व उद्योगी बनविण्याच्या हेतूने त्या कायद्याला सेटलमेंट अॅक्ट जोडला होता. आज त्याचा लाभ झालेला दिसतो. सेटलमेंटवाल्याना आवश्यक ओळखपत्रं मिळाली आहेत. ते स्थिर आहेत. त्यांच्यात डॉक्टर इंजिनीअर वकील प्राध्यापक नगरसेवक उद्योजक झालेले दिसतात. शिक्षण राजकारण अर्थकारण या क्षेत्रांत त्यांचं प्रतिनिधित्व निर्माण झालेलं आहे. आम्ही जन्मत गुन्हेगार नाही आहोत संधी मिळाली तर आम्ही पण स्पर्धात्मक विकासप्रक्रियेत कर्तबगारी दाखवू शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणून आज जे भटके भूमिहीन व बेघर आहेत त्याना घरं आवश्यक कौशल्यं किमान उत्पन्नाचं साधन व शिक्षण मिळू शकेल अशा सेटलमेंटची योजना व कायदा करण्याची आज खरी गरज आहे. परंतु प्रत्यक्षात सरकारने स्वराज्यात भटक्या जमातींची जगण्याची परंपरागत साधनं हिरावून घेणारे निरनिराळे कायदे केले आहेत. कायदे नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी केले जातात. कायद्यांमुळे लोकांचं हित साधलं जात नसेल तर कायद्यात योग्य ती सुधारणा करणे लोकांचं अहित टाळण्यासाठी पर्याय देणे हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपल्या सरकारने पार पाडलेलं नाही. या अशा कायद्यामुळे आणि आधुनिक विकासप्रक्रियेच्या दुष्परिणामामुळे देशातल्या १३ कोटी भटक्याविमुक्तांपैकी सुमारे सात कोटी लोकांची जगण्याची परंपरागत साधनं हिरावून घेतली गेली आहेत. त्यांची मानसिकता खाद्यसवयी त्यांच्या जवळ असलेलीनसलेली साधनं लक्षात घेऊन त्याना योग्य पर्याय न दिल्याने एकीकडे ते सदाचार व श्रमसंस्कृतीपासून दूर ढकलले जात आहेत तर दुसरीकडे बेकायदेशीर व अनैतिक क्षेत्राकडे खेचले जात आहेत. भटक्याविमुक्तांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा खूप केली जाते. पण लोकांचे अधिकार लोकांना मिळत नसतील तर कायद्याप्रमाणे चालणाऱ्या राज्यव्यवस्थेत दोष आहेत असंच म्हणावं लागेल. सर्व अभ्याससमित्या व आयोगांच्या अहवालांचं निरीक्षण करता भटक्याविमुक्तांच्या जीवनाचं वास्तवचित्र अत्यंत वाईट आहे. म्हणूनच स्वतंत्र व वेगळा विचार होण्यास व वेगळी वागणूक मिळण्यास ते पात्र आहेत. सामाजिक सांस्कृतिक आर्थिक व राजकीय अधिकार त्यांना इतरांच्या बरोबरीने कसे मिळतील त्यांना सन्मान कसा मिळेल हे पाहावं लागेल. नाहीतर राज्यघटना नागरिकत्व हे शब्द त्यांच्यासाठी पोकळ व असंबद्ध ठरतील आणि संशयाची भूते बळी घेत राहतील. - इथे नाचती संशयाची भूते!... -"" शिवानी बावकर उर्फ़ शितलीची खरी कहाणी! माहितीशिवानी बावकर उर्फ़ शितलीची खरी कहाणी! मी मराठी टीम माहिती @@ -1765,11 +1488,7 @@ text शिवाजी महाराज महात्मा जोतिबा फुलेंवर नागराज मंजुळे काय म्हणतात देशातील कोटी ग्राहकांचे सिमकार्डस् होणार बंद! स्त्री असो किंवा पुरुष तुमच्या लग्न प्रेम भविष्य बद्दल सांगतात ह्या हातावरच्या रेषा..! वाचा तुमच्या रेषा तुमच्या बद्दल काय सांगतात. -"" प्रेम वेड्याची लव्ह स्टोरी -प्रेम वेड्याची लव्ह स्टोरी - - कविता बेभान गोंधळ कधीही विसरू न शकणारा तो वर्ग अकरावीचा. का कारण तिथेच माझ्या जीवनाला नवा अर्थ मिळाला. त्या वर्गात नव्याने प्रवेश घेणारी होती एक सुंदर परी माझा जीव जडला तिच्यावरी! तिचे लांब केस गोरा गोरा नूर. वर्णन न करता येणारं रुप तिचं. जेव्हा ती कॉलेजला सायकलवर यायची ना! तेव्हा तिची ओढणी माझ्या चेहऱ्यावर अलगत उडून जायची. मन माझं अगदी बेभान व्हायचं. खरी कहाणी तर तेव्हा सुरू झाली जेव्हा ती माझ्या वर्गात आली. मी मुद्दाम तिच्या शेजारी बेंच मागितला. खूप आनंद पण झाला की ती माझ्या शेजारी बसली पण मला काय माहित की पुढे माझी वाट लागणार आहे. ती अतिशय हुशार वर्गात दर वेळी पहिली येणारी. आणि मी अगदीच मठ्ठ नाही पण कमी मार्क मिळवणारा विद्यार्थी. खरंतर कॉलेजचा पहिला दिवस आणि ती माझ्या शेजारी येऊन बसली. मला काहीच उमजेना काय करावं काय बोलावं ते म्हणतात ना! सोळावं वरीस धोक्याचं! अगदी तसंच झालं. मन माझं अखेर तिच्या प्रेमात पडलंच. हळूहळू आम्ही बोलू लागलो पुढे मैत्री झाली. आम्ही खूप बोलायचो एका डब्यात जेवायचो इतकंच नव्हे तर प्रत्येक गोष्ट एकमेकांना शेअर करायचो. मला मात्र कविता लिहायचा फार छंद होता. अजूनही आहे हं! पण खरं सांगू कवितेचा छंद मला तिच्यामुळे जडला होता. रोज तिला कॉलेजमध्ये एक कविता ऐकवायचो. त्यात च्यामारी गोंधळ असा व्हायचा की कविता मी तिच्यासाठी म्हणायचो आणि प्रेमात दुसरीच पडायची राव. तिची मैत्रीण कविता ऐकताना म्हणाली अरे तू काय सॉलिड कविता लिहितोस मी तर तुझ्या प्रेमातच पडले. हे ऐकून माझी ही तर संतापाने लाल झाली. एक सनसनीत तिच्या मैत्रिणीच्या कानाखाली वाजवली आणि म्हटली तो फक्त माझ्यासाठी कविता म्हणतो तुझ्यासाठी नाही. मी एकदा ठरवलं की आपण तिला कवितेतून प्रपोज करायचं. मनात भिती पण होती की नकार दिला तर तो मी पचवू शकणार नाही. दुसरा दिवस उगवला. आलो मी कॉलेजमध्ये जसं टवटवीत फुल उमलतं तसं तिचं रुप फुलासारखं फुललं होतं. @@ -1788,9 +1507,7 @@ text श्वासात माझ्या रूजलं प्रेम तिचं माझ्या मनात अजूनही मी आहे जपलं... -"" दर्जेदार बियाणे निघाले खबरा लपका येथील शेतकऱ्यांची फसवणूक - मौदा जि. नागपूर चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी नामांकित कंपनीच्या दर्जेदार बियाण्यांची लागवड करतात. दर्जेदार बियाण्यांच्या नावावर मौदा तालुक्यातील लपका गावातील शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कंपनीचे बियाणे खबरा असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची तक्रार घेण्यासाठी कृषी विभागही उत्सुक नसल्याचेही चित्र निर्माण झाले आहे. लपका येथील पीडित शेतकरी किशोर कानफाडे व विश्वास येसकर यांनी वर्धा येथील दप्तरी सीड कंपनीचे या जातीचे धान बियाणे मौदा येथील एका दुकानातून विकत घेतले. त्याची योग्य वेळी पाच एकरांत पेरणी केली. या पिकाची वाढ एकसारखी जरी झाली असली तरी ते आता खबरा असल्याचे समोर आले आहे. धान शेतातील काही भागात धानाने पूर्णपणे लोंब टाकलेली आहे. तर काही धान आता गर्भ धरू लागला आहे. याची जाणकारांकडून माहिती घेतल्यावर हे बियाणे खबरा वेगवेगळ्या जातींचे असल्याचे सांगितले. धानाच्या विविध जातींमध्ये लोंब टाकण्याची तर गर्भ पकडण्याची व धानाची उंची यात तफावत असते. दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतात एकाच बॅगमधील बियाणे असताना वेगवेळ्या व्हेरायटी आता एकत्र दिसू लागल्या आहेत. यामुळे त्याचे निम्मे नुकसान झाले आहे. लागवडीचा पैसाही निघणार नसल्याचे शेतकरी सांगतात. याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर प्रतिनि��ींनी पाहणी केली. नुकसान भरपाईबद्दल कंपनीला माहिती देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. या बियाण्याच्या तक्रारीबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. @@ -1798,15 +1515,11 @@ text पीडित शेतकऱ्यांनी सरकारी विभागाचे उंबरठे झिजविल्यावर अखेर नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. त्यांच्याकडून तरी मेहनतीने शेती करणाऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी विश्वास येसकर किशोर कानफाडे व इतर शेतकऱ्यांनी केली. कृषी अधिकारी दिवाळीच्या सुट्यांवर बियाणे खराब निघाल्यावर याची माहिती कृषी अधिकाऱ्यांना देण्यासाठी गेलो होतो परंतु दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे पत्र घेत नाही नंतर द्याल असे उत्तर तालुका कृषी कार्यालयातून मिळाले. पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंकज लोखंडे यांना तीन वेळा भेटायला गेलो तेदेखील सुटीवर होते. तिथेही पत्र घेतले नाही. कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनी पीक पाहणी करून बियाणे बोगस असल्याचे मान्य केले आहे अशी माहिती शेतकरी किशोर कानफाडे यांनी दिली. -"" माणिकनगर येथे घरफोडी माणिकनगर येथे घरफोडी - नगर मानिकनगर येथील बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सामानाची उचकापाचक करून साड्या व जुना टिव्ही असा सुमारे हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार दि. ते सोमवार दि. च्या दरम्यान नगरपुणे रोडवरील माणिकनगर येथील चंद्रमोती बंगला येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की सुमित संतोष वर्मा वय रा. आनंद कॉलनी माणिकनगर यांनी त्यांच्या घरात असलेल्या लग्न समारंभाकरिता आणलेल्या नवीन साड्या किंमत अंदाजे हजार घरात ठेवल्या होत्या. वर्मा कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले असताना कोणीतरी अज्ञात चोराने त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुमित वर्मा यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला. -"" जिल्ह्यात मोफत आँनलाईन वैद्यकीय अत्यावश्यक सेवा तज्ञ डाँक्टरांचे योगदान - नाशिक कोरोनाचा संसर्ग रोखचण्यासाठी शासनाक���ून लाँकडाऊन करण्यात आले आहे. यामधील संचारबंदिमुळे नागरिकांना घराबहेर पडता येत नाही. तीच स्थिती विविध अजार असणार्या रुग्णांची आहे. अशा रुग्णांना आवश्यक असणारी सेवा घरबसल्या मिळावी यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील तज्ञ डाँक्टरांनी एकत्र येत मोफत आँनलाईन अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरु केली आहे. यामध्ये ह्रदय रोगतज्ञ नाक कान घसा तज्ञ फिजिशीयन हाडांचे तज्ञ स्रिरोगतज्ञ फिजीअोथेरेफिस्ट प्लास्टिक सर्जन चेस्ट स्पँसिलिस्ट यासह विविध तज्ञांचा सहभाग आहे. हे सर्व इंडियन मेडिकल असोसिएशन अायएमए शी निगडीत असलेले डाँक्टर आहेत. करोनाच्या आपत्ती काळात सेवाभावातुन हे कार्य हाती घेण्यात आले आहे. वर्तमान परिस्थिती लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यासाठी विविध डॉक्टरांची ऑनलाइन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. @@ -1816,7 +1529,6 @@ text वरील डॉक्टरांची संपर्क साधल्यानंतर काही अडचण येत असल्यास प्राचार्य प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधावा. आपत्कालीन सेवा म्हणून रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु सर्व तज्ञ डॉक्टर स्वतःचे दवाखाने आणि रुग्ण सांभाळून ही जनसेवा करीत आहे म्हणून कृपया दिलेल्या वेळेतच संपर्क साधावा. प्राचार्य प्रशांत पाटील समन्वयक -"" कूक मिनी एस आय लेन्सने पुरस्कारप्राप्त डीपी कॅप्चर निसर्ग सौंदर्य कशी मदत केली एनएबी शो न्यूज एनएबी शो मीडिया पार्टनर आणि एनएबी शो लाइव्हचे निर्माता घर वैशिष्ट्यपूर्ण कूक मिनी एस आय लेन्सने पुरस्कारप्राप्त डीपी कॅप्चर नेचरच्या सौंदर्यात कशी मदत केली कूक मिनी एस आय लेन्सने पुरस्कारप्राप्त डीपी कॅप्चर नेचरच्या सौंदर्यात कशी मदत केली @@ -1840,23 +1552,16 @@ text अॅडव्होकेट ऑरोरा हेल्थ कॅम्पेन कॉलनी बीबीसी ब्रॉडकास्ट सोशल मीडिया ब्रॉडकास्टसोशल मिडिया कूकी मिनीएस मी लेन्स च्यासाठी फॉरए व्हेरिएट सिस्टम्स ग्रॅहम चॅपमन प्रमोटेड टू एडिटर तंत्रज्ञान मार्क मॅकवेन एक ग्रह लाल हेलियम सात विश्व भाले आणि तीर वेरिएंट सिस्टम्स पूर्वी नेटवर्क लॅब प्रक्रिया अभियंता पुढे व्हीएफएक्स सैन्य व मॅडम सेक्रेटरीचे अंतिम सत्र -"" जसखार ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना घेराव - जसखार ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना घेराव स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून चेन्नईतील अमराठी कामगार भरती करणाऱ्या भारत मुंबई कंटेनर सिंगापूर पोर्टचे सीईओ सुरेश अमिरी यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत शनिवारी जसखार गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील अधिकाऱ्यांना घेराव घातला. - जसखार गावातील पात्रताधारक प्रकल्पग्रस्तांना मुलाखतीशिवाय नोकऱ्यांमध्ये तत्काळ सामावून न घेतल्यास जसखार गावाच्या हद्दीत सुरू असलेली सिंगापूर पोर्टची कामे बंद पाडून १५ मेपासून प्रकल्पाच्या कार्यालयासमोरच लाक्षणिक उपोषण सुरू करण्याचा इशारा जसखार गाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. जेएनपीटीच्या माध्यमातून सर्वात मोठ्या लांबीच्या आणि ५० लाखांपेक्षा अधिक कंटेनर हाताळणी होणाऱ्या भारत मुंबई कंटेनर सिंगापूर पोर्ट उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गावाच्या हद्दीतून या बंदराचे दोन रस्ते बांधण्याचे कामही सुरू झाले आहे. या रस्त्यांमुळे जसखार गावातील अनेक घरे बाधित होणार आहेत. त्यामुळे सिंगापूर पोर्टने जसखार गावातील पात्र असलेल्या बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्या या मागणीसाठी मागील महिन्यात मोर्चा काढला होता. ग्रामस्थांच्या मागण्यांचा सारासार विचार करून संबंधित अधिकाऱ्यांनी जसखार गावातील प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे मान्य केले होते. मात्रदिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता पोर्टचे सीईओ सुरेश अमिरी यांनी भूमिपूत्रांना डावलून अमराठी कामगारांची भरती केल्याचा आरोप करीत शनिवारी जसखार गाव संघर्ष समितीच्यावतीने सिंगापूर पोर्टचे वरिष्ठ कॅप्टन धवल अवधूत सावंत आदी अधिकाऱ्यांना जाब विचारला. - -इतर बातम्या परवानगीविना बांधकाम करू नका... ३६ लाखांची अफरातफर... विकासासोबत समस्यांत वाढ... -"" पं. अमरनाथ यांना पं.पन्नालाल घोष वेणुरत्न पुरस्कार प्रदान तरुण भारत तरुण भारत पं. अमरनाथ यांना पं.पन्नालाल घोष वेणुरत्न पुरस्कार प्रदान - पुणे प्रतिनिधी अमूल्यज्योति केशववेणू फाऊंडेशन वतीने दरवषी देण्यात येणारा पं. पन्नालाल घोष वेणुरत्न पुरस्कार यावषी सुप्रसिद्ध बासरीवादक पं. अमरनाथ यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे सलग चौथे वर्ष असून मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुणे आकाशवाणीचे संचालक गोपाळ अवटी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध बासरीवादक पं. केशव गिंडे दीपक भानुसे हे दे���ील यावेळी उपस्थित होते. भारतीय संगीतामध्ये आद्यवाद्य समजल्या जाणाऱया बासरीला भारतीय गायकीच्या जवळ नेणाऱया आणि बासरी या वाद्यात अनेक सुधारणा करणाऱया पं. पन्नालाल घोष यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील अमूल्यज्योती आणि केशववेणू फाऊंडेशन यांच्या वतीने अमूल्यज्योती केशववेणू संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी शकुंतला शेट्टी सभागृहात आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार पं. अमरनाथ यांना प्रदान करण्यात आला. @@ -1864,10 +1569,8 @@ text त्यानंतर दिल्लीचे डॉ. पं. निशिंद्र किंजल्क यांचे सतारवादन झाले. त्यांनी सतारीवर राग यमन वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना पं अरविंदकुमार आझाद यांनी साथसंगत केली. महोत्सवाचा समारोप प्रख्यात बासरी वादक पं.पारस नाथ यांच्या बासरीवादनाने झाला. त्यांनी राग मधुवंती सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आदित्य कल्याणपूर यांनी त्यांना साथसंगत केली. याबरोबरच जोहन पिन्यारिओ या फ्रान्सच्या विद्यार्थ्यांला अमर गोगटे तबला शिष्यवृत्ती फाउंडेशनच्या वतीने प्रदान करण्यात आली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचलन केले. पं. पन्नालाल घोष यांनी वाजविलेल्या भैरवीची ध्वनीफीत ऐकवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. श्रावणी एकादशीमुळे पंढरपुरात ईदची कुर्बानी नाही -"" .. ! खोल खोल विहिरीतले अव्यक्त श्वास . ओढ आसक्ती विरक्ती संभ्रम विभ्रम या सगळ्यांच प्रतीक म्हणजे विहीर. विहीर म्हणजे बाईच की. - लोकमत न्यूज नेटवर्क कधी कधी असं होतं की एखाद्या गोष्टीविषयी प्रचंड कुतूहल वाटतं. ती गोष्ट अत्यंत हवीहवीशी वाटते. इथेच कुठेतरी मनाची ती शांतता मिळेल. ती हुरहूर थांबेल. जो अखंड शोध सुरू आहे तो संपेल अशी अनावर ओढ वाटते. आणि त्याक्षणी त्याच गोष्टी विषयी एक संभ्रम एक अनाकलनीय भीतीही दाटून येते की या ओढीच्या मागे काय दडलंय मला काहीसं असचं आकर्षण हे पाण्याविषयी म्हणजे पाण्याचा स्त्रोत असलेल्या प्रत्येक स्थळाविषयी आहे. विहीर नद्या समुद्र झरे धबधबा तळी डोह. एखादी निवांत जागा असावी शेजारी वाहणारं कोसळणारं किंवा संथ पाणी असावं आणि आपण काहीही न करता तिथे शांत बसून राहावं अशी उचंबळून येणारी इच्छा मनात असते. आजकाल शहरात फारशा विहिरी बघायला मिळत नाहीत. पण आमच्या ठाण्यात नुकतीच एक विहीर एका जुन्या पडक्या वाड्यात दिसली. अगदीच छोटी. रुंदी दहा फूटपण नसेल आणि खोलीही फारशी नाही. तळ दिसावा इतकीच. माणूस उतरला की तळपाय भिजेल इतकंच पाणी उरलेलं. बाकी सगळा पालापाचोळा. लोखंडी जाळी टाकून बंद करून ठेवलेली ती विहीर मला उदासून गेली. तिचं पाणी आटलं होतं. काही कामाची उरली नाही. जुनी झाली. कोळ्याच्या जाळ्यांनी वेढलेली ती विहीर मला एखाद्या कमरेत वाकलेल्या काटकुळ्या जख्ख म्हाताया बाईसारखी दिसली. सगळा भूतकाळ डोळ्यात घेऊन ती अजूनही उभी होती. पण तिचं ऐकायला मात्न कोणी नव्हतं. याउलट गावी लहानपणी एक विहीर होती अजूनही आहे. शंभरेक फूट रुंद आणि तेवढीच खोल. एखाद्या खानदानी गर्भारलेल्या बाईसारखी दिसायची. तिच्यावर गर्द सावलीचा कायम एक पडदा असायचा. इतकी खानदानी की सूर्यालाही तिचं दर्शन चुकूनमाकूनच व्हावं. आत थंड काळंभोर पाणी खाली उतरायला अंतरा अंतरावर बाहेर आलले ते दगड. वाडीतल्या मुलांना त्याच विहिरीत पोहायला शिकवायचं असा एक अलिखित नियम होता. असोल्या नारळाची सुखडी पोरांच्या कमरेला बांधायची आणि द्यायचं वरून ढकलून. माझ्या मनातल्या भीतीचा उगम बहुतेक तिथे झाला. एवढय़ा उंचावरून मारलेली ती पहिली आणि शेवटची उडी पार विहिरीच्या पोटात घेऊन गेली ! आत सगळंच गूढ अंधारलेलं होतं. किती गुपितं पोटात दडवून ती स्तब्ध जड होऊन अंधारातून रोखून बघत होती. पण वरून भारदस्त वाटणारी ती विहीर आतून मात्न केविलवाणी भासली. एकटी उदास उसासे सोडणारी. सोबतीची वाट पाहणारी. सुखडीनं वर आणलं तेव्हा नाकातोंडात पाणी गेलं होतं. पाण्यात थांबलेल्या काका मंडळींनी वर चढवलं. त्यानंतर मी विहिरीत कधीच उतरले नाही. त्याच वाडीत दुसरी एक विहीर होती. मोठय़ा विहिरीच्या मानानं तशी छोटीच. या विहिरीलापण छान गोड पाणी होतं. थोडी उंचावर होती ती. पाणी काढायला लाकडावर बसवलेली पुली आणि खळखळत आत जाणारी पत्र्याची बादली. आजूबाजूला छोटा चौथरा. या विहिरीत मात्र ऊन दंगामस्ती करावी इतकं आगाऊ सारखं आत सरळसोट घुसायचं. खरं तर ती विहीर वर्षांच्या मस्तीखोर मुलीसारखी होती. त्यात इतक्या साया छोट्या छोट्या मासोळ्या आणि बेडूक असायचे. आणि विहीर रुंदीला तशी छोटी त्यामुळे या मंडळींच्या सततच्या उलट्या पालट्या उड्यांमुळे ती सतत नाचत असल्यासारखी वाटायची. तिचं पाणी कधीच शांत राहायचं नाही. सारखं आपलं कोणी न कोणी डोकं बाहेर काढतंय मग आत जातंय.. दुपारच्या वेळेला ��गळी बच्चेकंपनी विहिरीवर खेळायला यायची. विहिरीच्या काठावर बसून आत खडा टाकला की आत निरोप जायचा मग आतले सोबती खेळायला बाहेर यायचे. मधूनच वाडीतल्या एखाद्या @@ -1876,8 +1579,6 @@ text अशीच एक मोठी विहीर वडिलांनी शेतावर बांधली होती. ती धडधाकट विहीर एक दिवस बाजूची जमीन खचली आणि बघता बघता आतल्या आत कोसळून नाहीशी झाली. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मला जनकाची लेक आठवली. ती अशीच जमिनीत नाहीशी झाली असणार. का कोण जाणे पण मला प्रत्येक पाण्याच्या स्रोतात विशेषत विहिरीत एखाद्या स्त्रीच्या अस्तित्वाचा भास होतो. ती उभी असते ऊनपाऊसवारा झेलत. तिच्या पोटात अपार मायेचे झरे स्त्रवत असतात. कोणाची तरी तृष्णा भागवायची असते तिला. तिच्या अथांग मनात किती खोलवर तरंग उठत असतात. त्यातले चुकारमुकार काही ती ओठांवर येऊ देते आणि खूप सारे न बोलता गिळून टाकते..सुकलेल्यापडक्या विहिरी बघितल्या की म्हणून अनावर कढ दाटून येतात. का आटले झरे तिचे का नाहीये पाणी तिच्या पदरात काय चुकतंय कुठे चुकतंय कोणाचं चुकतंय ओढ आसक्ती विरक्ती संभ्रम विभ्रम. सगळ्यांचं प्रतीक म्हणजे विहीर. विहीर म्हणजे बाईच की ! विहीर सुकायला नको. ती हसतीखेळती जिवंत राहू दे. सदैव ! .. ! -"" -गाण्यांच्या गोष्टी.. ऋतू हिरवा.. गाण्यांच्या गोष्टी.. ऋतू हिरवा.. काल श्रीधर फ़डके आरती अंकलीकर व मधुरा दातार यांच्या ऋतू हिरवा या कार्यक्रमाला जायचा योग आला. सकाळ माध्यम प्रायोजक होते. सिध्दी गार्डन येथे सुरेख मंडप उभारलेला आहे. आसनव्यवस्था उत्तम केलेली आहे. जय शारदे वागीश्वरी ने सुरुवात झाली. @@ -1905,13 +1606,11 @@ text मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा.. असे शब्द लिहून दिले.. दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा.. या ओळी फ़ार अस्वस्थ करतात नेहमीच. तसे कालही झाले. या गाण्यांच्या गोष्टी चालत राहातील.. आत्ता थांबते आहे. - ... . . दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा.. . आपण नशिबवान आहात पद्माकर ... नीलांबरी फारच सुंदर कार्यक्रम झाला असं दिसतंय...तुझ्या नेमक्या शब्दांमधून अख्खा कार्यक्रम डोळ्यापुढे आणि कानांमध्ये उभा राहिला. धन्यवाद! -"" कोकणामध्ये बघायला मिळत आहे कोकण गणेशाचे सुंदर रूप ! मराठी स्टेटस मराठी सुविचार कथा महाराष्ट्रातील उत्सव कोकणामध्ये बघायला मिळत आहे कोकण गणेशाचे सुंदर रूप ! कोकणामध्ये बघायला मिळत आहे कोकण गणेशाचे सुंदर रूप ! @@ -1921,9 +1620,7 @@ text चला तर मग ह्यावेळेस आपण सर्वच ह्या सुंदर मूर्त्यांना आपल्या घरी विराज मान करूया कोकण गणेशाच्या आगमनाने ! मराठी फिड . कॉम कोकणामध्ये बघायला मिळत आहे कोकण गणेशाचे सुंदर रूप ! . -"" अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर हे ठिकाण कोणत्या तालुक्यात येते. - . अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर हे ठिकाण कोणत्या तालुक्यात येते. . चांदुरबाजार . मोर्शी .तिवसा . अमरावती . . अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर हे ठिकाण कोणत्या तालुक्यात येते. . चांदुरबाजार . मोर्शी .तिवसा . अमरावती . चांदुरबाजार मोर्शी @@ -1942,7 +1639,6 @@ text केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रीपदी सध्या कोण विराजमान आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याबाबत अधिकार कोणाला आहेत घटना समितीच्या कालावधीत भारतीय जनतेकडून किती सूचना समितीकडे आल्या -"" मुख्य पान मनपाच्या नाईट शेल्टरच्या दुरुस्तीसाठी मिळणार २२ लाखाचे अनुदान मनपाच्या नाईट शेल्टरच्या दुरुस्तीसाठी मिळणार २२ लाखाचे अनुदान जळगाव प्रतिनिधी महानगरपालिकेच्या भज्जीगल्लीतील धुळखात पडलेले नाईट शेल्टरच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून २२ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यानतंर महापालिका प्रशासन नाईट शेल्टर ना नफा ना तोटा तत्वावर स्वयंसेवी संस्थेला चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. @@ -1953,18 +1649,14 @@ text ना नफा ना तोटा या तत्वावर हे यात्री निवासस्थान चालवू इच्छिणार्या संस्थांना ते चालवण्यास देण्यात येणार असल्याची माहीती अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी दिली आहे. याबाबत प्रक्रीया देखील सुरु करण्यात आली असल्याचे त्यानी सांगीतले आहे. त्यानंतर लवकरच भज्जगल्ली परिसरातील अतिक्रमण देखील काढण्यात येणार आहे. रोटरी मिल्कसिटीचे ईलर्निंग कार्य प्रेरणादायीडॉ.के.एस.राजन अहमदनगर मर्डरवाले कुलकर्णीने केला वादाचा एन्काउंटर -"" राज्यातल्या मतदार संघांसह मतदार संघात उद्या मतदान नवी दिल्ली महाराष्ट्रातील मतदार संघांसह देशभरातील एकूण मतदार संघातील प्रचार आज थांबला. आता या मतदारसंघात उद्या दि. रोजी मतदान होत आहे. हे सर्व मतदार संघ देशातल्या मुख्य प्रवाहातील मतदारसंघ असल्याने या टप्प्यावर सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे.या टप्प्यात एकूण सोळा राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सर्व ��य्यत तयारी निवडणूक प्रशासनाने पुर्ण केली आहे. उद्या ज्या राज्यांतील मतदार संघांमध्ये निवडणूक होणार आहे त्यात बिहारमधील उत्तरप्रदेशातील आसाम मधील कर्नाटकमधील पश्चिम बंगाल मधील ओशिातील गुजरात मधील केरळातील आणि छत्तीसगड मधील सात मतदार संघांचा समावेश आहे. गुजरात या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या सर्व मतदार संघांतील मतदानाची प्रक्रिया एकाच दिवसांत पार पडणार आहे. तसेच केरळ मधील मतदार संघांतही मतदान एकाच टप्प्यात होत आहे. दादरा नगर हवेली आणि दमण दीव या केंद्र शासित प्रदेशातील प्रत्येकी एका मतदार संघातही उद्याच मतदान होत असून तामिळनाडुतील वेल्लोर आणि जम्मू काश्मीर मधील अनंतनाग मध्येही उद्या मतदान होणार आहे. -"" लष्करात आहेत तर जीव जाणारच भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य जम्मूकाश्मीरमध्ये जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशच्या रामपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार नेपाल सिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य दिलं आहे. लष्करात आहात तर जीव जाणारच असं नेपाल सिंह यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा वेब टीम -"" अतिक्रमणे नियमित करा चेंज डॉट ऑर्गवर ऑनलाइन याचिका अतिक्रमणे नियमित करा चेंज डॉट ऑर्गवर ऑनलाइन याचिका - नीरा ग्रामविकास मंत्रालयाने सर्वांसाठी घरे या शासकीय कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फेब्रुवारीमध्ये सरकारी जागांवरील निवासी अतिक्रमण शुल्क आकारून नियमित करण्यासाठी सुधारित धोरण तयार केले आहे. मात्र घरकुलांच्या बाबतीत ग्रामविकास विभागाने यापूर्वी दिलेल्या काही आदेशांची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसत नाही. एप्रिल च्या धोरणांची बहुतांशी ठिकाणी अंमलबजावणी न झाल्याने त्यावेळी अनेक अतिक्रमणे नियमानुकुल होऊ शकली नाहीत. ग्रामविकास विभागाने केलेल्या सुधारणेचे स्वागत आहे. मात्र यावेळीही शासन निर्णय अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत राहू नये तर या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत अशी मागणी करत ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे. गुळुंचे ता. पुरंदर येथील नरवीर राजे उमाजी नाईक सामाजिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष संजय चव्हाण तसेच सहकारी अक्षय निगडे अमोल निगडे श्रीकांत निगडे प्रशांत जोशी किशोर गोरगल व इतरांनी चेंज डॉट ऑर्गवर ही ऑनलाईन याचिका दाखल केली असून ड���सिजन मेकर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडण्यात आले आहे. @@ -1974,10 +1666,8 @@ text ग्रामसभा व मासिक सभात विषयावर चर्चा करणे अतिक्रमणांच्या नोंदी घेणे या धोरणाच्या यशस्वीतेसाठी गावोगावच्या ग्रामसेवकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवणे असे प्रस्ताव समितीपुढे मंजुरीसाठी ठेवणे गायरान जागांच्या बाबतीत गायरान निष्कासित करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणे ज्या गावात सरकारी जागांवर अतिक्रमण आहे. परंतु त्याच्या नोंदी तलाठी कार्यालयाकडील गाव नमुना क्रमांक इ ला घेण्यात आल्या नाहीत अशा नोंदी पूर्ण करण्याबाबत तहसीलदारांनी आदेश देणे गरजेचे आहे. फेब्रुवारीच्या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास अनेक गोरगरिबांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लागू शकतो असे याचिकेमध्ये म्हटले आहे. साली गोरगरिबांची अतिक्रमणे नियमित व्हायला हवी होती. परंतु ती झाली नाहीत. सरकारने नुकतेच निवासी अतिक्रमण नियमित करण्याचे धोरण आखले आहे. परंतु यापूर्वीच्या धोरणांची परिस्थिती पाहता या धोरणाची अंमलबजावणी होईल की नाही याबाबत संशय आहे. त्यामुळे या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली आहे. संजय चव्हाण याचिकाकर्ते अध्यक्ष नरवीर राजे उमाजी नाईक सामाजिक विकास ट्रस्ट गुळुंचे. -"" राणीच्या बागेत करिश्माशक्तीची डरकाळी राणीच्या बागेत करिश्माशक्तीची डरकाळी - मुंबईकर तसेच देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षणस्थान बनलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात राणीचा बाग दोन नवीन पाहुण्यांचं आगमन झालं आहे. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन आधी राणीच्या बागेत सिंहाची जोडी येणार होती. पण त्यांचं आगमन लांबणीवर गेलं पडलं. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन त्यामुळे औरंगाबाद येथील पालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील वाघांची जोडी राणीच्या बागेत आणण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन @@ -1988,14 +1678,12 @@ text आवश्यक ती परवानगी मिळाल्यानंतर तात्काळ औरंगाबाद येथून वाघाची जोडी आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन करिश्मा आणि शक्ती या वाघांची जोडी गुरूवारी राणीच्या बागेत आणण्यात आली. वाघांच्या जोडीला सुरुवातीच्या काळात स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन राणीच्या बागेत रुळल्यानंतर म्हणजे साधारण मेच्या दरम्यान वाघांचे दर्शन पर्यटकांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी राणीच्या बागेतील ही वाघाची जोडी आकर्षण ठरणार आहे. एक्स्प्रेस फोटो निर्मल हरिंद्रन -"" मुख्यपृष्ठ ऍलोपथी शरीराचे तालबद्ध काल चक्र मुळे वाढलेले वजन कमी कसे करावे गुलबकावली नमस्कार मला मुळे वाढलेले वजन कमी कसे करायचे ह्यावर उपाय हवे आहेत. माझ्या बहिनीची मुलगी वय ८ वर्षे वजन ४५ किलो हिचे वजन मुळे वाढलेय अस आयुर्वेदिक डॉ चे म्हणणे आहे. त्यांची औषधे चालू आहेत. पण अजून काय करता येईल आणि ह्याचे नंतर काय काय परिणाम होवू शकतील किंवा पुढे काय काळजी घ्यावी जेणे करून वजन नेहमी अटोक्यात राहिल - मुळे वाढलेले वजन कमी कसे करावे स्टॅपेडोक्टॉमी परत एकदा ! दिनेश. पंधरा वर्षांपुर्वी माझे कानाचे छोटेसे ऑपरेशन झाले होते त्याबद्दल मी एक लेख इथेच लिहिला होता. @@ -2004,11 +1692,9 @@ text पंधरा वर्षांपुर्वी ही शस्त्रक्रिया डॉ. रविंद्र जुवेकर यांनी केली होती आणि यावेळेस ती त्यांचे सुपुत्र डॉ. मीनेश जुवेकर यांनी केली. डॉ. मीनेश यांच्या मातोश्री म्हणजे सुप्रसिद्ध गायिका नीलाक्षी जुवेकर स्टॅपेडोक्टॉमी परत एकदा ! कामातुरांणाम् ना भयम् ..... - स्थळ मेडिसिन डिपार्टमेंट ससून हॉस्पिटल पुणे. साल १९७६. प्रोफेसर सैनानी सरांच्या केबिनबाहेर एक तरुण बसलेला दिसत होता. त्याचा पेहराव व पायातील चपलांवर सांचलेल्या लाल मातीच्या थरावरून तो कोकणातून आल्याचा अंदाज लावणे कठीण नव्हते. हातामध्ये घट्ट धरलेल्या कागदांच्या मोठ्या भेंन्डोळ्यातील कागद काढून वाचण्याचा प्रयत्न चालू होता व त्याच वेळी सरांच्या केबिनचा दरवाजा कधी उघडतो याची उत्सुकतेने वाट पहात होता. मी नेमकी त्यांच वेळी सरांच्या केबिनमध्ये बसलो होतो. नुकताच एम् डी झाल्यामुळे सहांनी त्यांच्या वाॅर्डची जबाबदारी मला सोपवली होती. कामातुरांणाम् ना भयम् ..... -"" अमरावती जिल्ह्यात नऊ आठवड्यात शेततळ्यांची ६४२ कामे पूर्णत्वास अमरावती ः खारपाणपट्ट्यासह जिल्ह्यात शाश्वत सिंचनाची सोय व्हावी या उद्देशाने मागेल त्याला शेततळे योजनेच्या अंमलबजावणीला कृषी विभागाकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यातंर्गत अवघ्या ९ आठवड्यांत जिल्ह्यात शेतत���्याची ६४२ कामे पूर्णत्वास गेली आहेत. जिल्ह्याला ४५०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आहे. यापैकी कृषी विभागाने २४३५ शेततळ्यांचे काम पूर्ण केले आहे. दारिद्रयरेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबात आत्महत्या झाली आहे त्यांच्या वारसांना निवडप्रक्रियेतील ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्राधान्याने त्यांची निवड योजनेसाठी केली जाते. शेततळी मागणी करणाऱ्या इतर सर्व संवर्गातील शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वावर निवड केली जाते. @@ -2017,7 +1703,6 @@ text तेव्हापासून आतापर्यंत सर्वाधिक १०९५ शेततळी भातकुली तालुक्यात झाली आहेत. त्यापाठोपाठ अंजनगावसूर्जी येथे २१७ अमरावती येथे १०८ चांदूरबाजार येथे १०५ अचलपूर येथे १३३ याप्रमाणे शेततळ्यांचे काम झाले आहे. सद्यःस्थितीत २७० शेततळ्यांचे काम सुरू आहे. योजनेअंतर्गंत आतापर्यंत १८०२ शेतकऱ्यांना ७ कोटी ९२ लाख ५५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. खारपाणपट्ट्यात सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्याच्या प्रयत्नाअंतर्गंत या भागात शेततळ्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून पुढाकार घेतला जात आहे. अमरावती सिंचन शेततळे कृषी विभाग -"" मोठी बातमी मुंबई दिल्ली गोव्यात दहशतवादी हल्ल्याची शक्यता अलर्ट जारी पोलीसनामा मोठी बातमी मुंबई दिल्ली गोव्यात दहशतवादी हल्ल्याची शक्यता अलर्ट जारी नवी दिल्ली वृत्तसंस्था दिल्ली मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याची आयएस आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली मुंबई गोवा पोलिसांना अटर्ल जारी केला आहे. @@ -2034,11 +1719,7 @@ text खुशखबर ! या योजनेअंर्तगत छोट्या कर्जदारांचे कर्ज माफ करणार मोदी सरकार वी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफीसमध्ये जागांसाठी भरती हजार पतीच्या मृत्यूनंतर वर्षांनी महिलेने दिला बाळाला जन्म म्हणाली हा चमत्कार -"" अशी आहे मत्स्याला सोन्याची नथ घालणाऱ्या वर्षीय व्यक्तीची गोष्ट - -अशी आहे मत्स्याला सोन्याची नथ घालणाऱ्या वर्षीय व्यक्तीची गोष्ट -दिव्य मराठी वेब टीम खरगोन येथील कसरावदमध्ये राहणाऱ्या वर्षीय सिताराम केवट यांची गोष्ट एखाद्या चित्रपटात शोभावी अशीच आहे. नर्मदा नदीलाच आप सिताराम यांनी मत्स्यास सोन्याची नथ घातली होती. इंदूर खरगोन येथील कसरावदमध्ये राहणाऱ्या वर्षीय सिताराम केवट यांची गोष्ट एखाद्या चित्रपटात शोभावी अशीच आहे. नर्मदा नदीलाच आपले घर मानणाऱ्या सिताराम यांच्या एका आवाजाने नदीतील मासे त्यांच्या जवळ येतात. सिताराम त्यांना आपल्या हाताने दाणे भरवतात. काही वेळ त्यांच्याही ते खेळतातही. नदीला घर आणि मासे आपले कुटुंब सदस्य मानणारे सिताराम सध्या नर्मदा यात्रेवर आहेत. ते दिवसात किलोमीटरची परिक्रमा नावेने करतात. @@ -2065,68 +1746,26 @@ text ऑगस्टच्या गाण्याची रिहर्सल पाहण्यासाठी आले कलेक्टर विद्यार्थिनींना म्हणाले खेड्यातील अडाणी आणि लुजर दहावीच्या मुलाने मित्रांमध्ये वाटले लाख रुपये मजूर मित्राला दिले लाख ला सोन्याची अंगठी जिवंत उंदराच्या मानेवर उगवले सोयाबीनचे रोपटे मुळे आरपार गेली जमिनीत पाहा -"" चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचा छत्रपती शिवाजी आज आवतरणार तरुण भारत तरुण भारत आवृत्ती कोल्हापुर चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचा छत्रपती शिवाजी आज आवतरणार चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचा छत्रपती शिवाजी आज आवतरणार - शिवभक्त चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांची युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील भक्ती साऱया महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्यांनी छत्रपती शिवरायांच्या शौर्य आणि स्वराज्य निर्मितीवर साकारलेले अनेक मराठी चित्रपट आजही शिवभक्तांसाठी पर्वणी ठरतात. शिवभक्तीचा जागर घालणाऱया भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला आणि जुन्या काळात शिवभक्तांवर गारूड घालणारा छत्रपती शिवाजी हा चित्रपट पाहण्याची संधी नव्या पिढीतील शिवभक्तांसह अबालवृद्धांना लाभणार आहे. त्याचबरोबर अफझलखानाच्या वधावरील नाटक पाहता येणार आहे. येथील शिवशाहू मर्दानी आखाडय़ाच्या वतीने शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून मंगळवार नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी हा चित्रपट आणि अफझलखानाचा वध या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शनिवार पेठेतील खोल खंडोबा हॉलमध्ये चित्रपट आणि नाटक मोफत पाहण्याची संधी शिवभक्तांना लाभणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवशाहू मर्दानी आखाडय़ाचे संस्थापक अमोल बुचडे आणि त्यांच्या सहकाऱयांनी केले आहे. शिवशाहू मर्दानी आखाडय़ाच्या वतीने मर्दानी खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच विविध उपक्रम स्पर्धांचेही आयोजन केले जाते. गारगोटी बाजारात साधला प्रा. अर्जुन आबीटकर यांनी संपर्क जगाला दूध पुरवण्याची भारताकडे ताकद कनवाचे विद्यमान अध्यक्ष राजाभाऊ जोशी यांचे निधन -"" उपयोग डोसेज दुष्परिणाम फायदे अभिक्रिया आणि सूचना - किंमत आणि पॅकचा आकार - फायदे आणि वापर - चे डोसेज आणि कसे घ्यावे - दुष्परिणाम - संबंधित सूचना -इतर औषधांसह ची तीव्र अभिक्रिया - निषिद्धता - विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न -आहार आणि अल्कोहोलसह ची अभिक्रिया - फायदे आणि वापर - खालील उपचारासाठी वापरले जाते - चे डोसेज आणि कसे घ्यावे - चे घटक - दुष्परिणाम -संशोधनाच्या अनुसार जेव्हा घेतले जाते तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात - संबंधित सूचना -गर्भवती महिलांसाठी चा वापर सुरक्षित आहे काय चे गर्भवती महिलांवर अनेक दुष्परिणाम आहेत त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याला घेऊ नका. -स्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान चा वापर सुरक्षित आहे काय मुळे स्तनपान देणाऱ्या महिलांवर मध्यम प्रमाणात दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला याचे दुष्परिणाम जाणवले तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिल्यास हे औषध तुम्ही पुन्हा घेण्यास सुरुवात करा. - चा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे मूत्रपिंड वरील चे दुष्परिणाम माहित नाहीत कारण अद्याप याविषयी संशोधन झालेले नाही. - चा यकृतावरील परिणाम काय आहे च्या यकृत वरील दुष्परिणाबद्दल संशोधन उपलब्ध नाही आहे. त्यामुळे त्याचे परिणाम माहित नाही आहेत. - चा हृदयावरील परिणाम काय आहे हृदय वरील च्या दुष्परिणामांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या अनुपस्थितीत वरील च्या सुरक्षिततेबद्दल माहिती उपलब्ध नाही. -इतर औषधांसह ची तीव्र अभिक्रिया - खालील औषधांबरोबर घेऊ नये कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात - निषिद्धता -तुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय घेऊ नये - विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न - हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय नाही चे तुम्हाला सवय लागणार नाही. होय घेतल्यानंतर या क्रिया किंवा कार्ये करणे सुरक्षित असते कारण याच्यामुळे तुम्हा��ा पेंग येत नाही. होय परंतु घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. -नाही चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे. -आहार आणि अल्कोहोलसह ची अभिक्रिया -आहार आणि दरम्यान अभिक्रिया आहार आणि च्या परिणामांबद्दल माहिती नाही आहे कारण या विषयावर शास्त्रीयदृष्ट्या अद्याप संशोधन झालेले नाही. -अल्कोहोल आणि दरम्यान अभिक्रिया आणि अल्कोहोल यांच्यादरम्यान अभिक्रियेबद्दल माहिती उपलब्ध नाही आहे कारण या विषयावर अजून संशोधन झालेले नाही. - चे सर्व पर्याय बघा -तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा -तुम्ही याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय -तुम्ही च्या किती मात्रेस घेतले आहे -तुम्ही चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय -तुम्ही चे सेवन कोणत्या वेळी करता -"" -आरोप निश्चिती पुढे ढकलण्याचा केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला ! आरोप निश्चिती पुढे ढकलण्याचा केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला ! डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण ! यंत्रणेला शेवटची संधी देत पुढील सुनावणी ९ डिसेंबरला ! @@ -2137,7 +1776,6 @@ text १. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा हा खटला लांबवण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने बंदुकीच्या गोळ्यांचा अहवाल स्कॉटलंड यार्ड येथून मागवण्यासाठी अनेक वेळा संधी दिली आहे. त्यानंतर पुणे येथील सुनावणी चालू असलेल्या न्यायालयानेही वारंवार संधी दिली आहे. २. त्याचसमवेत न्यायालयाने १६ नोव्हेंबर या दिवशी दिलेल्या आदेशावर यंत्रणा अद्यापपर्यंत उच्च न्यायालयात का गेली नाही उच्च न्यायालयाने तपास पारदर्शक असावा न्याययंत्रणेवर विश्वास रहावा असे म्हटले आहे. हा हक्क केवळ दाभोलकरांच्या नातेवाइकांचा नसून सर्वांचा आहे. तसेच तो डॉ. तावडे यांचाही आहे. ३. १८ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर पोलिसांकडून यंत्रणेने गोळ्या ताब्यात घेऊनही अद्यापपर्यंत अन्वेषण यंत्रणा काही करत नाही. त्यामुळे अन्वेषण यंत्रणा नेमका कोणता तपास करत आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. -"" जलस्वराज्य ७२ च्या दुष्काळानंतर पाणलोट क्षेत्रविकास हा परवलीचा शब्द माझ्याही कानावर पडला होता. विकास आमटे @@ -2153,7 +1791,6 @@ text अर्थात भूगर्भातून नुसतं पाणी उपसून चालणार नव्हतं. त्याचं पुनर्भरणही तेवढंच गरजेचं होतं. त्यासाठी आवश्यक होतं तलावांचं योग्य खोलीकरण. सोमनाथच्या भूगर्भाची रचना वेगळी असल्याने तिथे खोलवर बोअर करूनही पाणीसाठे सापडले नाहीत. त्यामुळे तिथे तलावांचं जास्तीत जास्त खोलीकरण करून पाण्याची साठवण गरजेची होती. आता हे कसं करायचं यावर परत आमची गाडी अडली. खोलीकरणासाठी वापरली जाणारी अजस्त्र एक्सकॅव्हेटर्स मी पाहिली होती ती जवळच्या वेस्टर्न कोलफिल्डच्या खाणींमध्ये. मग विचार केला की बात छेडून तर पाहू देतात का एखादा एक्सकॅव्हेटर! मग माझे कुष्ठमुक्त सहकारी रमेश कोठारे यांना मी वेस्टर्न कोलफिल्डमध्ये धाडलं. दिलेलं काम यशस्वी करूनच परत येण्यात कोठारेंचा हातखंडा होता. अक्षरश तसंच झालं. वेस्टर्न कोलफिल्डने महिनाभरासाठी एक एक्सकॅव्हेटर तर दिलाच त्याला लागणारं डिझेलही देऊ केलं. यातनं आमच्या छोटय़ाशा आनंदसागर तलावाचं खोलीकरण झालं. एक्सकॅव्हेटरचं तेलपाणी करण्याबरोबरच अशोकचं बारीक निरीक्षणही सुरू होतं. एक्सकॅव्हेटरचा ऑपरेटर एकदा सुट्टीवर गेला असताना त्यानं हे धूड चालवून बघितलं. ऑपरेटरने आल्यावर ते बघितलं आणि म्हणाला तुम तो एक्स्पर्ट हो गये! अब मेरी जरुरत नहीं. वेस्टर्न कोलफिल्डचा एक्सकॅव्हेटर काय काय करू शकतो हे मी बघितलं आणि आता आपला आनंदवनाचा एक्सकॅव्हेटर हवा हे माझ्या मनाने घेतलं. डोनर एजन्सीजशी पत्रव्यवहार सुरू झाला. पण एक्सकॅव्हेटर ही गोष्ट खाणींशिवाय इतर ठिकाणी आणि तेही एका सामाजिक संस्थेत काय कामाची लाखांचं डिझेल पिणारं हे धूड तुम्हाला कशाला हवं अशा त्यांच्या प्रश्नांनी मी भंडावून गेलो. टाटा ट्रस्टमध्ये १९९० च्या सुमारास आनंदवन आणि सोमनाथमधील पाणलोट क्षेत्र विकासासंबंधी ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त रुसी लाला यांच्याशी माझी मीटिंग सुरू होती. त्याच सुमारास त्यावेळी टेल्कोने जपानच्या हिताची कंपनीसोबत संयुक्तरीत्या एक्सकॅव्हेटर्स लाँच केले होते. मीटिंगदरम्यान आनंदवनाबद्दलची सगळी माहिती त्यांनी माझ्याकडून ऐकून घेतली आणि मला म्हणाले तू म्हणशील ती मदत आम्ही तुला देऊ . मी म्हटलं आम्हाला तुमचा नवा एक्सकॅव्हेटर हवा! ही अनाकलनीय मागणी ऐकून लाला कोलमडलेच! त्यांना काही उलगडा होईना. जरासे उखडतच ते म्हणाले विकास ऌं५ी ८४ ॠल्ली ू१ं९८! आनंदवनाला एक्सकॅव्हेटरचा काय उपयोग मी म्हटलं मागशील ते देईन हे तुम्हीच कबूल केलंय अंकल! हा एक्सकॅव्हेटर स्वयंपाक सोडून सगळं काही करू शकतो! मग मी त्यांना आनंदवन व सोमनाथ ही कशी ३००० लोकसंख्येची २००० एकरांवर वसलेली गावं आहेत शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी पाण्याची साठवण करण्यासाठी उपसलेल्या पाण्याचं पुनर्भरण करण्यासाठी तलाव खोल करणं नवे तलाव खोदणं कसं गरजेचं आहे वगैरे सांगितलं. लालांनीही नंतर आढेवेढे न घेता बोर्डाची मंजुरी घेत एक छोटा एक्सकॅव्हेटर आणि दोन टिप्पर्स आम्हाला दिले. हा एक्सकॅव्हेटर आनंदवन आणि सोमनाथमधील जलक्रांतीचा जनक ठरला. पुढे जुनी नवी छोटीमोठी एक्सकॅव्हेटर्स येत गेली तसे आनंदवन व सोमनाथमधले तलाव खोल होत गेले नवे खोदले जाऊ लागले. आजघडीला आनंदवनात दहा तर सोमनाथमध्ये २७ तलाव आहेत! २००९ मध्ये एल अँड टी फायनान्स कंपनीचे अध्यक्ष यशवंत देवस्थळी यांनी आनंदवन आणि सोमनाथला भेट दिली. त्यांनी संस्थेला वैयक्तिक पातळीवर भरीव योगदान तर दिलंच शिवाय कंपनीतर्फे एक भलामोठा एल अँड टी कोमात्सू एक्सकॅव्हेटरही दिला. या एक्सकॅव्हेटरमुळे आज आम्हाला आनंदवनात पडणाऱ्या पावसाचं ९० टक्के पाणी अडवण्यात यश आलं आहे. आमच्या या पाणीप्रवासाचं सगळं चालकत्व अर्थातच अशोकचं. हे यश अशोक आणि त्याने तयार केलेल्या जनार्दन बंडू प्रसन्ना या सगळ्या सहकाऱ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. अशोक आनंदवनात आला कधी आणि कायमचा इथला झाला कधी हे कळलंच नाही इतका तो आनंदवनाशी इथल्या माणसांशी समरूप झाला. त्याला मी माझ्या स्वप्नांचा ठेकेदार मानतो. पाण्यासाठी वाट्टेल ते करण्याचं माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं अशोकने. या स्वप्नाची क्षितिजं विस्तारणारा अशोकचा प्रवास अजूनही अव्याहतपणे सुरूच आहे. -"" पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईट सह मध्ये किंमतऑफर पूर्णतपशील . पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईट . किंमतबंद @@ -2166,7 +1803,6 @@ text पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईट वापरकर्तापुनरावलोकने पद्मिनी जुईचेर मिक्सर ग्राइंडर मिक्सिए रॉयल व्हाईट वैशिष्ट्य ग्राइंडिंग जर -"" केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या दबावामुळे अलाहाबाद विद्यापीठातील लिबर्टी फेस्टला परवानगी नाकारली केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या ��बावामुळे अलाहाबाद विद्यापीठातील लिबर्टी फेस्टला परवानगी नाकारली मनुष्यबळ खात्याकडून आमच्यावर खूपच दबाव आणला जात आहे @@ -2176,17 +1812,14 @@ text लिबर्टी फेस्टच्या आयोजकांपैकी एक असणाऱ्या मनिष कुमारच्या माहितीनुसार मला रविवारी फोनवरून सिनेट हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करता येणार नाही असे सांगण्यात आले. तसेच अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू आर. एल. हंगलू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार असल्याची दिशाभूल करणारी माहिती आयोजकांकडून विद्यापीठाला देण्यात आली होती. तसेच माझ्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्य अतिथींच्या यादीत माझे नावही समाविष्ट करण्यात आले होते असे आर.एल.हंगलू यांनी सांगितले. मात्र मनिष कुमार याने कुलगुरूंना खुले पत्र लिहून हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तुम्ही आर.के.हंगलू फोनवरून या कार्यक्रमासाठी परवानगी देता येणार नाही असे सांगितले. तेव्हा सुरूवातीला या कार्यक्रमाला परवानगी दिलीच का असा प्रश्न मी विचारला. त्यावर अलाहाबादमध्ये कुठेही हा कार्यक्रम आयोजित करता येईल असे म्हटल्याचे आर. के. हंगलू यांनी सांगितले. मात्र परवानगीसाठी अर्ज करताना आम्ही स्पष्टपणे विद्यापीठातील सिनेट हॉल कार्यक्रमासाठी हवा असल्याचा उल्लेख केला होता हे मनिष कुमारने कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी केंद्रीय मनुष्यबळ खात्याकडून आमच्यावर खूपच दबाव आणला जात असल्याचे त्यांनी सांगितले असा दावा मनिष कुमारने पत्रात केला आहे. दरम्यान आर. के. हंगलू यांनीही आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. कोणत्याही दबावामुळे आम्ही कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली नाही. सिनेट हॉल एखाद्या कार्यक्रमासाठी भाड्याने देताना त्यामध्ये विजेसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा समावेश असतो. परंतु सध्या हॉलच्या काही भागात दुरुस्तीचे काम सुरू आहे. याशिवाय मंगळवारी हॉलमध्ये एक सरकारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळेच आम्ही सोमवारी लिबर्टी फेस्टसाठी सिनेट हॉल देण्यास नकार दिला असे आर.के. हंगलू यांनी सांगितले. - जीएसटीमुळे महसूलात घट पायाभूत प्रकल्पांना मोठा फटका बसणार गुजरात निवडणूक अब की बार १५० च्या पार अमित शहांना विश्वास रोहिंग्या मुस्लिमांनी देशविरोधी कारवाया केल्या स्यू की -"" टीम मराठी ब्रेन केंद्र शासन निर्णय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी चेनानी नाशरी बोगदा जम्मू आणि काश्मीर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ५ वर्षांत १ कोटी रोजगार देणार भाजपचा जाहीरनामा मोदींचा सवाल शरद पवार साताऱ्यातून का लढत नाहीत टीम मराठी ब्रेन टीम मराठी ब्रेन -"" पुनर्जन्म मुख्यपृष्ठ पुनर्जन्म अमित गुंजाळ @@ -2207,37 +1840,27 @@ text खरच पुनर्जन्मच झाला होता माझा पुनर्जन्मच झाला होता माझा. डॉ. अमित गुंजाळ गंगापूरकर. - तुमच्या पुढील वाटचालीला तुमच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा.... मीमाझा -"" ... सचिन आणि धोनी यांच्यामधल्या समान गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का... . पहिल्या एकदिवसीय सामन्यात सचिन शून्यावर बाद झाला होता. धोनीने साली एकदिवसीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. धोनीही यावेळी शून्यावरच बाद झाला होता. - ऑनलाइन लोकमत ठळक मुद्देएकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने डावांमध्ये सात हजार धावांचा टप्पा गाठला होता. मुंबई भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांमध्ये काही गोष्टी सारख्या आहेत. धोनीने कुठेतरी सचिनच्या पावलावर पाऊल टाकल्याचेच यामध्ये दिसत आहे. तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का... एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने डावांमध्ये सात हजार धावांचा टप्पा गाठला होता. धोनीनेही आपल्या डावात धावांची खेळी साकारली होती. या खेळीसह धोनीने सात हजार धावांचा पल्ला गाठला होता. सचिनने पहिला एकदिवसीय सामना साली खेळला होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात सचिन शून्यावर बाद झाला होता. धोनीने साली एकदिवसीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. धोनीही यावेळी शून्यावरच बाद झाला होता. भारतामध्ये आयपीएलला साली सुरुवात झाली. सचिन यावेळी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होता तर धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्त्व करत होता. या दोघांनीही आयपीएलमध्ये सुरुवातीचे तीन सामने जिंकले होते. सचिनने साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळताना नाबाद द्विशतक झळकावले होते. सचिनने जेव्हा हे द्विशतक झळकावले तेव्हा सचिन संघाच्या कर्णधारपदी नव्हता. त्यानंतर तीन वर्षांनी धोनीने पाकिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावले होते या द्विशतकाच्यावेळी धोनीही संघाचा कर्णधार नव्हता. - ... सचिन तेंडु��करमहेंद्रसिंह धोनी -"" रणबीर कपूर या चित्रपटात रणबीर कपूर डबल रोलमध्ये दिसणार - -महाराष्ट्र टाइम्स.कॉम बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात प्रेक्षकांनी अभिनेता रणबीर कपूरला वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहिलं. त्याच्या चाहत्यांनी या भूमिकांचं कौतुकही केलं. आता त्यांचा हाच लाडका हिरो आगामी शमशेरा चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक करण मल्होत्रा याच्या आगामी शमशेरा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो डाकूची भूमिका साकारणार आहे. रणबीर पहिल्यांदाच डबल रोल साकारणार असल्याने त्याला प्रचंड उत्सुकता आहे. शमशेराची कथा ही स्वतंत्र्यपूर्व काळात घडते. आपल्या हक्कांसाठी ब्रिटीशांविरुद्ध लढणाऱ्या डाकूची कहाणी या चित्रपटात दाखवली जाणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत संजय दत्त वाणी कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. जून २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. - इतर बातम्याशमशेरारणबीर कपूर -"" राशीभविष्य सप्टेंबर आजच्या दिवशी तुमच्या राशीनुसार काय केल्यास होईल फायदा जाणून घ्या मराठी लाइफस्टाइल टीम लेटेस्टली सप्टेंबर या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब तर जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य. आजचे राशीभविष्य राशीभविष्य राशीभविष्य सप्टेंबर -"" आनंदाची बातमी नगरच्या उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लागणार ! . आनंदाची बातमी नगरच्या उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लागणार ! अहमदनगर शहरातील प्रलंबित उड्डाणपुलाच्या बांधकामसाठी आवश्यक असलेली भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने शहरातील २३ जणांना नोटिसा बजावल्या होत्या. @@ -2248,17 +1871,13 @@ text दुसरीकडे उड्डाणपुलाची लांबी व रुंदी यामध्ये कमीजास्त होईल का यासंदर्भातसुद्धा आता चर्चा सुरू झाल्या आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सक्कर चौकाजवळून या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सहा हजाराची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यास झाली इतक्या वर्षाची शिक्षा अहमदनगर राष्ट्रवादीचा हा नगरसेवक पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्यात -"" प्राणी गणनेचीच झाली शिकार! पुढारी - होमपेज प्राणी गणनेचीच झाली शिकार! प्राणी गणनेचीच झाली शिकार! - राधानगरी अभयारण्यात नुकतीच झालेली वन्यजीव गणना निष्फळ ठरली आहे. कारण गणनेदरम्यान जीपीएस रीडिंग घेतले नसल्याने ही गणना व्यर्थ मानली जाणार आहे. वनपाल आणि वनरक्षक संघटनेने विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारल्याचा परिणाम गणनेवर झाला. त्यामुळे रात्रंदिवस परिश्रम करून तसेच मोठी सामग्री वापरून करण्यात आलेल्या प्राणी गणनेचीच शिकार झाली आहे. कामात हयगय करणार्यांवर वन विभाग कारवाई काय करतो याकडेही लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संनियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणातर्फे राज्यातील जंगलपट्ट्यात वन्यजीव गणना कार्यक्रम पार पडला. जानेवारीपासून हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. राधानगरीदाजीपूर अभयारण्यात वनरक्षक वनपालांनी गणनेत सहभाग घेतला होता. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून ही गणना करण्यात आली. प्रत्यक्ष वन्यप्राणी त्यांची विष्ठा पावलांचे ठसे आदींवरून माहिती नोंदवण्यात आली. वन विभागासाठी ही गणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते पण यंदा ही गणनाच फुसकी ठरली. कारण वनपाल आणि वनरक्षक संघटनेच्या आंदोलनाचा फटका या मोहिमेला बसला. कारण वनपाल आणि वनरक्षकांनी गणनेत जीपीएस रीडिंग घेतले नाही. जीपीएस रीडिंग ही अत्यंत महत्त्वाची गोष्टच झाली नसल्याने हे रेकॉर्ड अपुरे मानले गेले. त्याचा परिणाम आता पुन्हा गणना करावी लागणार आहे. पुन्हा रात्रंदिवस परिश्रम करून पुन्हा पाणवठे तसेच विविध क्षेत्रांत जागून काम करावे लागणार आहे. गणना निष्फळ ठरली असल्याने यासाठी वापरली गेलेली सामग्री वाया गेल्यासारखा प्रकार आहे. पुन्हा गणनेची तयारी वन्यजीव गणना निष्फळ ठरल्याने आता पुन्हा वन विभागात दुसर्यांदा गणनेची तयारी सुरू झाली आहे. वन्यजीव गणना म्हणजे साधी सोपी गोष्ट नसते. यासाठी खूप काटेकोर नियोजन केले जाते. पहिल्या गणनेची आकडेवारी आता दुसर्या गणनेशी जुळण्याची शक्यतासुद्धा कमी असते पण आतातरी गणना गंभीरपणे केली जाणार आहे का हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. -"" लक्ष्य नाबाद ५०० . व्हिडिओ लक्ष्य नाबाद ५०० सुविधा एक्स्प्रेस अचानक रद्द महाराष्ट्रातले प्रवासी जम्मूत खोळंबले रोखठोक राजीनामा देणार का घेणार वाडेकरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात गावसकरांची बॅटिंग निवृत्तीनाथांच्या पालखीचं जूनला प्रस्थान ठाण्यातल्या नगरसेवकाचा पाणी प्रश्नावर रामबाण उपाय अवैध बस वाहतुकीविरोधात नाशिकमध्ये शिवसेना मैदानात वसई स्टेशनचा स्लॅब कोसळल्यानं प्रवासी गटारात मध्य रेल्वेच्या विरोधात मनसेचं आंदोलन सुनिल लांबा देशाचे नवे नौदल प्रमुख पिंपरी चिंचवड निवडणुकीआधी राष्ट्रवादी संभ्रमात जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी कॅन्सरचा धोका असलेल्या जेमिनी तुपाची कारवाईनंतरही विक्री सुरुच डोंबिवली ब्लास्टच्या रुग्णांच्या उपचारांबाबत विखेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा खडसेंच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी पुलगावच्या दारुगोळ्याच्या आगीत १६ जणांचा बळी विधान परिषद निवडणूक १० जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात कोल्हापुरालाही पाणीटंचाईच्या झळा विहिरींवर १ कोटींहून अधिक खर्च... तरीही गाव तहानलेलंच जायकवाडीला पाणी सोडलं... पोहचलं मात्र अर्धच कर्ज मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा बँकेच्या पायऱ्यांवरच ठिय्या उजनीतील पळसनाथ मंदिर दुष्काळामुळे उघडं विषवल्लीचा भारताला विळखा ...शौचालयाचेही पैसे खाल्ले २४ गाव २४ बातम्या ३१ मे २०१६ २४ तास स्पेशल @@ -2278,82 +1897,35 @@ text पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर मेव्हणीला घेऊन पळला पत्नीने धू धू धुतला दोघांचे मुंडन करून फिरवलं हत्तीने बाईक स्वारांची अशी काही वाट.... -"" ग्राहकांनो बँकेच्या आलेल्या मेसेजकडे दुर्लक्ष करु नका वर हा परिणाम होईल लेटेस्टली -बातम्या - सध्या बँकेकडून येणारे मेसेजेसकडे लोक जास्त दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. तर न पाहताच मेसेज डिलिट करुन टाकतात. मात्र ग्राहकांनो तुमची ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. काही वेळेस बँकेकडून महत्वाची माहिती देण्यासाठी मेसेज पाठवले जातात. त्यामुळे सध्या स्टेस्ट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना एक महत्वाचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर पाठवत आहे. स्टेट बँक पाठवत असलेल्या मेसेजमध्ये केवायसी डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी मेसेज पाठवले जात आहे. जर हे कागदपत्र अपडेट न केल्यास बँक अकाउंटमधून पैसे भरण्यास किंवा काढण्यास त्रास होणार आहे. तसेच बँक अकाउंट बंद होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. आरबीआय बँकेने सर्व बँकांना त्यांच्या ग्राहकांचे केवायसी कागदपत्र असणे अनिवार्य केले आहे.हेही वाचा मध्ये नोकरीची संधी पाहा कसा आणि कुठे कराल अर्ज तुम्ही केवायसी कागदपत्��� अपडेट केले नसेल तर हे करा जर तुम्ही स्टेट बँक मधील अकाउंट सोबत केवायसी कागपत्र अपडेट केले नसल्यास जवळच्या सेस्ट बँकेच्या शाखेत जाऊन अपडेट करावे. तसेच केवायसीसाठी पासपोर्ट वाहन परवाना आधार कार्ड पॅन कार्ड किंवा असणे अपेक्षित आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते अपडेट केले जाणार आहे. मात्र ज्या ग्राहकांचे खाते वर्ष जुने असल्यास त्यांनी ज्याच्या नावावर अकाउंट आहे त्याचे आयडी प्रुफ असणे आवश्यक असणार आहे. अलर्ट मेसेज केवायसी डॉक्युमेंट स्टेट बँक ऑफ इंडिया अहमदनगर मध्ये स्टेट बँकेचे एटीएम हॅक करून चोरटयांनी मारला लाखावर डल्ला -"" के प्रकार चुनें छूट - - - . दवा खरीदें - - - - - - - - - - - . - - - - - - घेण्यापूर्वी गर्भवती महिलांनी डॉक्टरांशी बोलणी करावीत. तुम्ही ही गोष्ट केली नाही तर यामुळे तुमच्या शरीरावर काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. - तुम्ही स्तनपान देत असाल तर घेतल्याने तुम्हाला गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांनी ते आवश्यक आहे असे सांगितल्याशिवाय तुम्ही घेऊ नये. - मूत्रपिंड वर चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत. - हे यकृत साठी हानिकारक नाही आहे. - हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे. - - - - - - -नाही चे तुम्हाला सवय लागणार नाही. नाही घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल. होय परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच घ्या. होय हे मानसिक विकारांवर काम करते. - - अन्नपदार्थासोबत घेणे सुरक्षित असते. - आणि अल्कोहोल एकत्र घेतल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. - - के लिए सारे विकल्प देखें -"" एशियाई रेसलिंग चैंपियनशिपः नवजोत कौर ने रचा इतिहास जीता गोल्ड मेडल एशियाई रेसलिंग चैंपियनशिपः नवजोत कौर ने ... -"" जिओकडून ग्राहकांना प्राइम मेंबरशिपचा बोनस - -महाराष्ट्र टाइम्स.कॉम रिलायन्स जिओचे ग्राहक असाल आणि तुमची मेंबरशिप रिन्यू झाली की नाही हे तपासता येईल. तुमच्या मोबाइलमधील माय जिओ अॅपवर जा. अॅपच्या वरील डाव्या बाजूस हॅम्बर्गर मेन्यू दिसेल. तिथे माय प्लान सेक्शनमध्ये जाऊन जिओ प्राइम मेंबरशिपचा पर्याय दिसेल. तुमची मेंबरशिप रिन्यू झाली की नाही याची माहिती तुम्हाला इथे समजेल. सध्या जिओच्या प्राइम मेंबरशिपची किंमत ९९ रुपये आहे. ऑटो रिन्यू मेंबरशिप ऑफर फक्त सध्या जुन्य��� प्राइम ग्राहकांना लागू आहे. तुम्ही नवीन ग्राहक असाल तर ९९ रुपयांचा रिचार्ज करून प्राइम मेंबरशिप घेता येईल. फायदा काय या प्राइम मेंबरशिपमुळे जिओ सिनेमा जिओ म्युझिक जिओ टीव्ही आदी अॅप तुम्हाला वापरता येऊ शकतात. - इतर बातम्यारिलायन्स जिओ मेंबरशिप फेसबुकने आणले बर्थडे स्टोरीचे नवीन फिचर... -"" नगर पंचाईत... - नगर पंचाईत... जालना जिल्ह्यातील बदनापूर घनसावंगी जाफराबाद आणि मंठा या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. यानिमित्ताने या शहरांच्या विकासाला मोठी गती मिळेल असे वाटत होते मात्र दोन वर्षांपासून नगरपंचायतींची अवस्था ग्रामपंचायतींसारखीच राहिलेली आहे. नवीन आकृतिबंधानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे भरली गेलेली नाहीत. हक्काचा मुख्याधिकारी कायमस्वरूपी मिळत नाही. नगरपंचायतीचा कारभार अजूनही दाटीवाटीने चालतो. अद्ययावत कार्यालयाची उभारणी झालेली नाही. विकासकामे करताना पदाधिकाऱ्यांसोबत प्रशासनाचीही गैरसोय होते. मंठा दोन वर्षांत दहा मुख्याधिकारी... @@ -2375,9 +1947,6 @@ text प्रशासन नगर पंचायत पाणी व्यापार तहसीलदार सांगलीतील ड्रेनेज ठेकेदारास पन्नास लाखांचा दंड सांगली सांगलीमिरजेच्या ड्रेनेज कामाची ठेकेदार कंपनी एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ठाणे यांना अखेर आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पन्नास लाख... -"" -. - . आस्पावतातः . हिमालयाक लागून आशिल्लो वाठार भारताच्या उदेंत शीमेवयली पर्वतांवळ तशेंच मध्य खासिया आनी गारो दोंगुल्ल्यो. . नर्मदा आनी गोदावरी हांचेमदलो वाठार दक्षिण आनी उत्तर भारताक वेगळावपी पर्वतावळ उदेंतेक संताळ परगणा दक्षिणेक हैद्राबाद आंध्र अस्तंतेक गुजरात उत्तरेक राजस्थान ह्या चार शीमांभितर हो वाठार आस्पावता. . दक्षिणेक वायनाडसावन कन्याकुमारी मेरेन पातळिल्लो अस्तंत घाटांतलो वाठार. . अंदमाननिकोबार हे जुंवे आनी भारताचो हेर भाग. आफ्रिका खंडा उपरांत भारतांत आदिवासी लोकांचो आंकडो सगळ्यांत चड आसा. भारतांतल्यो विंगड विंगड आदिवासी जमाती फुडलेतरेन आसातः आंध्रप्रदेशः चेंचू कोया गदबा जतपुस कोंडादोरा कोंडाकापुस कोंडारेड्डी खोंड सुगली लंबाडी येनाडी येरू कुल भिल गोंड डोंगरी रेड्डी कोलाम् वाल्मिकी परधान बोगता. @@ -2405,8 +1974,6 @@ text भासः भारतांतल्या आदिवासींची भास खास करून द्राविडी आनी ऑस्ट्रोआशिय��ई भाशावर्गांत मोडटा. हिमालयाचे दक्षिणेक रावपी कांय आदिवासी सिनोतिबेटन भाशावर्गांतली भास उलयतात. सगळ्या आदिवासी भाशांभितर गोंडी ही मुखेल भास जावन आसा. ही भास सुमार लाख लोक उलयतात. तमिळ भाशेकडेन संबंदीत आशिल्ली कुरूख ही उराँव आदिवासीची भाशा आसा. छोटानागपूर वाठारांत मुंडा भाशा आनी तिचे बोलीभाशेंत वेव्हार चलतात. चिखीत बरपावळीची परंपरा नाशिल्ल्यान तशेंच आदिवासींचे पंगड एकामेकांसावन पयस राविल्ल्यान आदिवासींची भाशा समजप कठीण. भारतांतल्या आर्विल्ल्या भाशांचो संपर्क आयिल्ल्यान आदिवासी भाशांचेर बरोच परिणाम जाला. मुंडारी जमातीची बोली आता ना जावपाक पावल्या. मणिपूरच्या आदिवासींनी बंगाली लेखन पध्दत आपणायल्या. खासी सताळी भासांक कलकत्ता विद्यापीठान दुसऱ्या पांवड्याची भास म्हूण मान्यताय दिल्या. नागा जमातींतल्या कांय बोलीभासांची किरिस्तांव मिशनऱ्यांनी लिपी घडयल्या. भेसः आदिवासी कपडे खूब कमी वापरतात. बोंडो आदिवासी चडशे नागडेच रावतात. छतिसगडचे आदिवासी कमराभोंवतणी कपड्याची एक पट्टी बांदतात. परिया आदिवासींत बायलो दंडाचेर गोंदोवन घेतात हिंदू वरीच आदिवासी लग्नांत कुकूम लायतात. हो कुकूम न्हवऱ्यान व्हंकलेक लावपाचो आसता. नागा आदिवासींत जायत्या जाणांनी किरिस्तांव धर्म आपणायला त्या वांगडा भेसय बदलला. कोंड जमात कमराक केळीचीं पानां गुठलायतात.उदेंतेक संताळ परगणा - ... -"" पन्नास लाख जणांना मुद्रा योजनेत कर्जवाटप मुंबई देशातील आर्थिक विषमता दूर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी सुरू केलेली मुद्रा बँक योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेतून मागील दोन वर्षांत ५० लाख ३८ हजार जणांना कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यापुढील काळातही ही योजना प्रभावीपणे राबवून बेरोजगारांचे जीवनमान बदलण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी या वेळी सांगितले. मंत्री मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. या वेळी मुनगंटीवार म्हणाले की गोरगरिबांना विनातारण आणि विनाजामीन कर्ज मिळावे यासाठी मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. योजनेतून २०१६१७ मध्ये १६.९ हजार कोटी रुपयांचे तर २०��१७१८ मध्ये आतापर्यंत ८.८ हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. २०१६१७ मध्ये ३३ लाख ४४ हजार तर २०१७१८ मध्ये आतापर्यंत १६ लाख ९३ हजार इतक्या बेरोजगारांना या योजनेतून व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले आहे. यापुढील काळातही मिशन मोडवर ही योजना राबवून जास्तीत जास्त बेरोजगारांना कर्ज आणि कोशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल असे त्यांनी या वेळी सांगितले. @@ -2416,9 +1983,6 @@ text योजनेचा उद्देश आर्थिक विषमता दूर करणे हा आहे. त्यासाठी राज्यातील विशेषतः मागास जिल्ह्यांतही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. योजनेंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावरही भर देण्यात यावा. सुधीर मुनगंटीवार वित्त आणि नियोजनमंत्री कर्ज सुधीर मुनगंटीवार बेरोजगार तारण व्यवसाय -"" -स्वातंत्र्य दिनाआधी संसद रोषणाईनं उजळली - स्वातंत्र्य दिनाआधी संसद रोषणाईनं उजळली स्वातंत्र्य दिनानिमित्त संसद भवनावर रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली. रात्री संसदेत खास रोषणाई करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज याचे उद्धाटन केले. १५ ऑगस्टच्या आधी रंगीत तालिम सुद्धा जोरदार करण्यात येत आहे. पाहा संसद आणि रंगीत तालिमचे काही खास फोटो संसदेत लागली ८७६ लाईट्स @@ -2428,13 +1992,11 @@ text नव्या प्रकाशात संसद भवन खूपच मनमोहक दिसत होते. नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमध्ये अशीच रोषणाई २०१७ मध्ये करण्यात आली होती. लाल किल्ल्यावर परेड संसद भवनच्या सजावटीसोबतच लाल किल्ल्यावर १५ ऑगस्टनिमित्त परेडची रंगीत तालिम करण्यात आली. -"" गोव्यातील राज्य सरकारच्या पर्यटन खात्यात कचरापेटी खरेदी घोटाळा ! होप फाऊंडेशनचा आरोप सनातन प्रभात सनातन प्रभात आशिया भारत गोवा गोव्यातील राज्य सरकारच्या पर्यटन खात्यात कचरापेटी खरेदी घोटाळा ! होप फाऊंडेशनचा आरोप गोव्यातील राज्य सरकारच्या पर्यटन खात्यात कचरापेटी खरेदी घोटाळा ! होप फाऊंडेशनचा आरोप पणजी पर्यटन खात्यात मोठ्या प्रमाणात कचरापेटी खरेदी घोटाळा झालेला आहे. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे हा आरोप गोवास्थित होप फाऊंडेशन या अशासकीय संस्थेने येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेला होप फाऊंडेशनचे संचालक डॉम्निक परेरा यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत संचालक परेरा म्हणाले गोव्यातील समुद्रकिनारपट्टीच्या स्वच्छतेचे कंत्राट दृष्टी संस्थेला देण्यात आले आहे. गेली ५ वर्षे ही संस्था वादाच्या भोवर्यात सापडलेली आहे. या संस्थेकडे स्वच्छता करण्यासाठी आवश्यक अनुभव नाही आणि या संस्थेने कर्मचारीकपात केली आहे. संस्थेने समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठीच्या शुल्कातही वाढ केलेली आहे. या संस्थेने अनेक गोमंतकियांना कामावरून काढून टाकून गोव्याबाहेरील लोकांना कामावर घेतले आहे. या संस्थेने प्रथम ६ लक्ष ७२ सहस्र १२८ रुपये खर्चून १७८ दुसर्यांदा १७ लक्ष रुपये खर्चून २५५ तिसर्यांदा २४ लक्ष ७१ सहस्र रुपये खर्चून ७१० आणि शेवटी ३० लक्ष ६३ सहस्र रुपये खर्चून ७१० कचरापेट्या खरेदी केल्या. या संस्थेने संबंधित देयके खात्याला सुपुर्द करून शासनाकडून याचे पैसे घेतले मात्र एकही कचरा पेटी समुद्रकिनारपट्टीवर पोचवली नाही. संस्थेने यामधील एका देयकामध्ये फोंडा येथील सरदेसाई इमारतीतील एका व्यावसायिकाने या कचरापेट्या खरेदी केल्याचे म्हटले आहे मात्र होप फाऊंडेशनचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले असता त्यांना त्या इमारतीत हे कार्यालय नसल्याचे आढळून आले. शासनाने या प्रकरणी अन्वेषण करून सत्य लोकांसमोर आणावे अन्यथा होप फाऊंडेशन हे प्रकरण गोवा लोकायुक्तांसमोर नेणार आहे. -"" तीन मुले तीन मुले अशुभ वार्ता असेच दिवस चालले होते. मधुरीच्या मंगाची आठवण सारे गाव जणू विसरून गेले. परंतु मधुरी कशी विसरेल तिच्या जीवनाची सारी ओढ मंगाकडे होती. तिचे डोळे तिकडे होते. वाट पाहून ती दमली. रडून रडून डोळे कोरडे झाले. समुद्रावर जाणे तिने आता बंद केले. तेथे गेल्यावर तिला भरून येई म्हणून ती जाईनाशी झाली. @@ -2454,16 +2016,13 @@ text आई आज नवीन गलबत आले आहे. तू येतेस सोन्याने विचारले. बाळ तूच जा व विचारून ये. ती म्हणाली. सोन्या गेला. आईला वाईट वाटते म्हणून त्याने आग्रह केला नाही. तो आला. तेथे त्याला कोण विचारतो इकडे तिकडे फिरत होता. शेवटी कंटाळून तो म्हातारीच्या खानावळीत आला. तो तेथे एक प्रवासी उतरला होता. आजीबाईजवळ बोलत होता. -"" इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचा कोल्हापुरात बैलगाडी मोर्चा इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचा कोल्हापुरात बैलगाडी मोर्चा कोल्हापूर पेट्रोल डिझेल घरगुती गॅस दरवाढीविरोधात कॉंग्रेसच्या वतीने आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी आणि सायकली चालवत मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकार हाय हाय च्या घोषणा ही यावेळी देण्यात आल्या. विशेष म्हणजे या मोर्चात बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या तर बुलेटला बैलगाडीत ठेवून इंधन दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आलाय. गेल्या वर्षभरात गॅसच्या किमतीत वेळा वाढ झाली. पेट्रोल डिझेलच्या किमती तर रोज वाढत आहेत. पेट्रोल तर डिझेलचा दर रुपयांवर पोहोचला असून त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. राज्यात इंधनावर विविध कर लावले जात आहेत. पेट्रोल डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून ग्राहकांची लूट सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कॉंग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलांवर मोदी सरकार आणि इंधन दरवाढ निषेधाच्या घोषणा लिहिल्या होत्या. मोदी सरकार हाय हाय.. गाजर सरकार हाय हायच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. -"" अलीकडे काय पाहिलंत ३३ ऐसीअक्षरे अलीकडे काय पाहिलंत ३३ आदूबाळ सोमवार - हैदर पाहतो आहे. खूप अस्वस्थ आदूबाळ सोमवार . हैदर पाहतो आहे. खूप अस्वस्थ करणारा सिनेमा. कधीतरी तपशिलात लिहीन म्हणून इथे जागा अडवून ठेवतो आहे. @@ -2509,7 +2068,6 @@ text ३ टिपिकल अमेरिकन ब्लॅक कॉफी हा प्रकार मला व्यक्तिशः तितकासा आवडत नाही. वेळप्रसंगी चालवून घेतो झाले. परंतु तरीही. मस्तपैकी कॉफी बद्दल आंदोलन मन१ सोमवार . -.. मस्तपैकी कॉफी आणि साहित्यातल्या इतर ममव आवडी राही सोमवार . आंबेमोहोराचा मऊ गुरगुट्या तोही वाफाळता वगैरे भात. @@ -2518,7 +2076,6 @@ text अति जुन्या आठवणी धारोष्ण निरसे दूध कडब्याच्या वासासकट वैलावरचे खरपूस सायवाले दूध क्वचित कधीमधी फडफडते मासे कालवण हुमण सुक्के वगैरे. बाकी अधून मधून मऊसूत पोळ्यातुपाची वाटी थाल्पिट निखारा चूल भाकरी.. आंबाडीची भाजी वर जिवंत किंवा कशीही लसणीणाची फोडणी... - आचरटबाबा बुधवार . युट्युबवर. आपण सुटलो पळालो प्राण्यांचं काय @@ -2527,18 +2084,15 @@ text मागच्या आठवड्यात कधी तरी मुरांबा नामक मराठी चित्रपट नेटफ्लिक्सवर बघितला. तो बघितला एवढी शिक्षाच माझ्यासाठी पुरेशी आहे का चमचाभर पाण्यात जीव देण्याशिवाय गत्यंतर नाही अगदी कंटाळवाणा आहे. सामो सोमवार . - तिरशिंगराव सोमवार . मुरांबा आणि तत्सम चित्रपट फक्त ममवं साठी असतात. ऐसीकर कंपुबाज आणि तत्���म लोकांसाठी नसतातच ते! महाबोर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र् पुंबा सोमवार . महाबोर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पिक्चर. सतत बद्धकोष्ठी पेन्शनराचे भाव वागवत हिंडणारा च्युत्या हिरो त्याचे मूर्ख आणि भोचक आईबाप चिकणी पण ह्या भोप्याचा पिच्छा न सोडवू शकणारी हिरोईन पानचट संवाद. सतत बद्धकोष्ठी पेन्शनराचे भाव वागवत हिंडणारा - सामो गुरुवार . हाहाहा अगदी अगदी. नितांतसुंदर नील लोमस सोमवार . काय म्हणजे हा चित्रपट नितांतसुंदर नाही - ३१४ विक्षिप्त अदिती सोमवार . कौशल्य आणि कला यांतला फरक न समजणारे गोग्गोड लोक अाणि त्यांचा गोग्गोडपणा! खरंच कसे सुचतात असे सिनेमे आचरटबाबा शुक्रवार . @@ -2576,7 +2130,6 @@ text तेव्हा ग्रंथालयात त्यांची पुस्तके शोधतांना कसले जाम थ्रिलींग फील यायचे. नावे आठवत नाहीत आता पुस्तकांची पण तो उत्साह अजुनही आठवतो. मलाही फार आवडायची धारपांची - सामो गुरुवार . मलाही फार आवडायची धारपांची पुस्तके. अंधाधून व तुंबाड हे दोन पुंबा बुधवार . @@ -2589,10 +2142,8 @@ text सहमत मला तर हस्तरपेक्षा बॅटमॅन सोमवार . सहमत मला तर हस्तरपेक्षा जास्ती डेंजर तो सोहम शाहच वाटला साला हावरट मेक्स अ डील विथ द डेव्हिल हिमसेल्फ. त्याची ती आज्जीही तितकीच डेंजर आहे बायदवे.... - चिंतातुर जंतू गुरुवार . पंजाबी कौटुंबिक मूल्यांचा उदोउदो करणारा फीलगुड सिनेमा पाहायला आलो आहोत हे एकदा मान्य केलं तर बधाई हो गंमतीशीर आहे. किंबहुना मराठी मध्यमवर्गीय मूल्यांचा उदोउदो करणारा फीलगुड सिनेमा बनवणारे लोक त्यापासून बरंच काही शिकू शकतील. उदा. सेंटी क्लायमॅक्सपर्यंत जाण्याआधी ममवंची चांगली खिल्ली कशी उडवायची टोकदार संवाद कसे लिहायचे प्रसंगांना चढउतार कसे द्यायचे भाषेची गंमत कशी साधायची पात्रांमध्ये रंग कसे भरायचे आणि हे सगळं कमी बजेटमध्ये कसं साधायचं इ. इ. थोडक्यात आजच्या ममवसाठी बनवला जाणारा सिनेमा किती कल्पनादरिद्री आहे त्याची कल्पना येण्यासाठी आणि कोथरूडमधला ममव मधल्या वारीही गर्दी करून फुल एन्जॉय करेल असा सिनेमा कसा असतो ते पाहण्याचा हा उत्तम मार्ग आहे. ममव - ३१४ विक्षिप्त अदिती गुरुवार . थोडक्यात आजच्या ममवसाठी बनवला जाणारा सिनेमा किती कल्पनादरिद्री आहे त्याची कल्पना येण्यासाठी आणि कोथरूडमधला ममव मधल्या वारीही गर्दी करून फुल एन्जॉय करेल असा सिनेमा कसा असतो ते पाहण्याचा हा ���त्तम मार्ग आहे. आमच्या गरीब गावात पूर आला पण तुंबाड नाही आला. पुराबरोबर बधाई होमात्र आला. मराठी मध्यमवर्गीय मूल्यांचा @@ -2602,10 +2153,8 @@ text पात्राची निवड उज्ज्वला गुरुवार . नीना गुप्ता कितीही चांगली नटी असली तरी ती साठीची आहे. आणि दिसतेही तेवढी. चित्रपट माध्यमात दृक आणि श्राव्य बाजू कशीही धकवून कसं चालेल हे म्हणजे लिमिटेड माणुसकीमधे रजत कपूरने मुळीच मेहनत न घेतलेलं अमराठी ऐकावं लागण्यासारखंच आहे. रेणुका शहाणे अधिक शोभली असती. मी नाही पाहिलाय हा सिनेमा पण माझ्या स्त्री कलीग्जना त्यात काही जीव आहे असं वाटलं नाही. प्रौढांचे कामजीवन या विषयासाठी एवढं शर्करावगुंठन लागावं हे त्यांना पटलंच नाही. - नील लोमस शुक्रवार . हेच म्हणतो! ठीकठाक सिनेमा आहे. तीसऱ्यांदा - सामो सोमवार . पुन्हा रिव्हर आॅफ नो रिटर्न पाहीला. आवडता सिनेमा आहे. बधाई हो हा चित्रपट मुळात शान्तादुर्गा मंगळवार . @@ -2617,16 +2166,12 @@ text माझ्या दोन्ही बाजूला सभ्य आदरणीय ज्यांच्या संगतीत मी सभ्य वागण्याचा प्रयत्न वगैरे करतो अशी मंडळी बसलेली असल्याने मी गप्प होतो. रॉकप्रेमीमॉब बरोबर जाऊन गाण्यांना मनसोक्त कोकलण्याचा आणि उरलेल्या वेळी दंगा करत टीपी करण्याचा चित्रपट. आमच्या वेळचं पुणं नाही राहिलं. क्वीन - ३१४ विक्षिप्त अदिती सोमवार . माझ्यासारख्या अजाण लोकांसाठी क्वीन म्हणजे कंगना राणावत नव्हे. क्वीन नावाचा रॉक बँड. राणीचा भाग - नील लोमस सोमवार . हा हा हा. मी अण्णांनी क्वीन केव्हा पाहिला याचा विचार करत होतो. वरची खवचट श्रेणी मीच दिली आहे - अबापट सोमवार . वरची खवचट श्रेणी मीच दिली आहे हुकुमावरून ... टीना फेच्या मालिका - ३१४ विक्षिप्त अदिती गुरुवार . नीलचा हा प्रतिसाद बघून मला अनब्रेकेबल किमी श्मिड्ट दोनतीन भागांपुढे सहन झाली नाही. ३० रॉकचाही कंटाळा आला. आता टीना फे म्हटलं की मी दूर राहते. तिचं मेम्वॉर वाचलं होतं ठीकठाक आहे. बराच काळ ती मी कशी सुंदर नाही म्हणून उगाच रडारड करते. ग्रीक वंशाची असल्यामुळे कल्ल्यांचे केस गोऱ्या मुलींपेक्षा मोठे केस तपकिरी आहेत भुरे नाहीत वगैरे. टीना फे आपण जाड असण्याबद्दल तक्रार करते आणि ती छापली जाते. मॉडेलिंग व्यवसायाबद्दल त्याच्या बेगडीपणाबद्दल लिहिण्याची चांगली संधी ती वाया घालवते. दोन्ही मालिका तशाच वाटतात बेगडीपणावर विनोद करण्याची संधी घालवणं म्हणजे निगुतीनं स्वयंपाक करायचा आणि मग ऐन वेळी जेवायचंच नाही! आणि मग भरलेल्या ताटाला हिणवून दाखवायचं कसं फसवलं! दोन्ही मालिकांमधले विनोद अगदीच उठवळ वाटतात. साटल्य दिसलं तर पैसे वापस! थोडं बघून सोडून दिलं. @@ -2644,35 +2189,25 @@ text अंगमलय डायरी वगैरे सिनेमांबद्दल गप्पाही छान झाल्या. काय चर्चा झाली मी कालच बघितला आणि आवडला. कट्ट्यावरचं काय मत नेटफ्लिक्सवर आहे - ३१४ विक्षिप्त अदिती मंगळवार . नेटफ्लिक्सवर दिसतोय हा सिनेमा. बघेन वेळ झाला की लवकरच. सध्या अ व्हेरी सिक्रेट सर्व्हिस बघणं सुरू आहे. कट्ट्यावरचं मत - अनुप ढेरे मंगळवार . त्यात चित्रित केलेलं लोकल राजकारणगुन्हेगारी इतर तशा सिनेमांपेक्षा उदा वसेपुर जास्त प्रभावी आहे. ते का वगैरे. - आदूबाळ मंगळवार . वगैरे म्हणून उडवू नका ढेरेशास्त्री. तपशीलवार सांगा. मला आवडलेल्या जाणवलेल्या गोष्टी एकरेषीय नसलेलं कथानक अन्न या घटकाचा प्रभावी दृश्यवापर मारामाऱ्यांमधले अत्यंत पर्सनल असे अँगल - नील लोमस मंगळवार . अन्न या घटकाचा प्रभावी दृश्यवापर याच मुद्यावरून चित्रपट आठवला होता कट्ट्यात. पोर्कभोवती फिरणाऱ्या कथानकाचं अप्रूप आणि लोकल ख्रिस्ती धार्मिक पार्श्वभूमी म्हणून रोचक वाटला होता. पात्रं बरीच अतरंगी आहेत चित्रपट भरपूर गतिमान आहे. अजगराचं मांस ज्या सहजतेने खाऊ घालतोत्वचेला चांगलं असतं म्हणून ते पाहून पिचचर तिथेच जिंकला आहे ते कळालं. लहानपणी मला कंबरेला चांगलं असतं म्हणून आमच्या एका शिकारी आज्ज्याने घोरपड खायला घातली होती. तेव्हा अगदी वाटलं तो प्रसंग पाहून. गेले ते दिवस! याबरोबरच माझ्या मित्रमंडळीत प्रेमम सिनेमाची पारायणं करण्याची प्रथा आहे! नावावरून टिपिकल दाक्षिणात्य ब्लॉकबस्टर वाटत असला तरी चित्रपट खूपच साधा सरळ आहे. माझ्यावर बॅन आणलाय तो मी अर्धाच पाहिला म्हणून. वेगळाअपारंपरिक ताल असलेली गाणी - आदूबाळ मंगळवार . -अंगमलीसंदर्भातला आणखी एक मुद्दा आठवला वेगळेअपारंपरिक ताल असलेली गाणी. - नील लोमस मंगळवार . अंगमलीसंदर्भातला आणखी एक मुद्दा आठवला वेगळेअपारंपरिक ताल असलेली गाणी. येस येस. शिवाय अचानकच आलेलं दो नैना परिंदे हे गाणं. तेही किंचित दक्षिणी हेलात. नाहीतर आपल्याइथे हिंदीऊर्दूचा वापर कसा करतात गाण्यात ते ठाऊकच आहे. पलिकडेच बसून अंगमली - आदूबाळ मंगळवार . पलिकडेच बसून अंगमली बघणाऱ्या माझ्या आईचा अभिप्राय एवढ्या मारामाऱ्या करून लुंग्या बऱ्या सुटत नाहीत यांच्या! - नील लोमस मंगळवार . आदिती रिव्हर पाहायला सुरू केलीय. पहिला एपिसोड पाहिला पण अजून पकड घेतली नाही मालिकेने. पुढे रोचक आहे का लीड तर जबरा अभिनय करतोय. सिक्रेट सर्व्हिस इकडे दिसत असेल तर नक्कीच पाहीन. वन डे ऍट अ टाइम बिंजली. आवडली डोक्यात जाईल असं वाटलं होतं पण खिदळणं पेरलेला मेलोड्रामा असल्याने बोअर झाली नाही. खरी मजा आली ती पाहताना. मला जाम आवडतो त्यात दोन मातबर नट. बऱ्याच दिवसांनी अशी मिश्किल मस्त मालिका पाहिली. रिव्हर पाहाच. - ३१४ विक्षिप्त अदिती मंगळवार . नील धीर धरून रिव्हर बघच. मला बहुदा तिसऱ्या भागात रस वाटायला लागला. फारच छान मालिका आहे. अ व्हेरी सिक्रेट सर्व्हिस बहुदा भारतात दिसेल कारण फ्रेंच आहे भारतीय नाही. द कोमिन्स्की मेथडचं पोस्टर बऱ्यापैकी आकर्षक वाटलं. नार्कोस मेक्सिको हा पुढचा अध्याय आलेला आहे आणि आपद्धर्म म्हणून तोही बघेन. मात्र एकंदर चित्रण दर्शन फार अमेरिकाकेंद्री असल्यामुळे हळूहळू कंटाळा आला. @@ -2682,7 +2217,6 @@ text वायर जाम बोअर झाली. अतिच वास्तववादी वगैरे ठीक आहे म्हणा फक्त कथेच्या उत्कंठेमुळे पहावी लागली. नीचभ्रू म्हणा की काहीही म्हणा. रॅंट लेख इन्कमिंग. नेटफ्लिक्सचा फायदा - नील लोमस मंगळवार . नार्कोज सेक्रेड गेम्स स्ट्रेंजर थिंग्ज इ. अत्यंत कमी सोडून नेटफ्लिक्स जाम ओव्हररेटेड वाटलं. नेटफ्लिक्सचा मोठा उपयोग म्हणजे मला सब स्वतंत्ररित्या उतरवावी लागत नाहीत. मिडनाईट डिनर वुड जॉब सामुराई गुरुमे डॉक मार्टिन बिग सिक हॅपी व्हॅली माईंडहंटर फार्गो ओजे असली रत्नं सापडली. संदर्भासाठी काही चित्रपट पटकन पाहता येतात. शेरलॉक वगैरे यशस्वी कलाकार आहेतच. भारतीय भाषेतला चांगला चित्रपट टोरेंटवर मिळणे अवघड असते. ती खाज कधी कधी भागते. प्राईम आणि हे असे मिळून वापरले तर मला टोरेन्ट्स पालथे घालावे लागत नाही. क्लासिक फार कमी आहेत पण सध्यापुरतं भागतं. ३१४ विक्षिप्त अदिती बुधवार . @@ -2698,14 +2232,12 @@ text कुणी गॉडझिलाचे पंखे असतील तर नेटफ्लिक्सावर गॉडझिलाची नवी वेब सिरीज आहे. २ भाग आलेत स्वतंत्र. नक्की बघा निदान पहिला भाग तरी. जबरदस्त स्केल आहे. गॉडझिलाचे पंखे असतील तर - नील लोमस मंगळवार . गॉडझिलाचे पंखे असतील तर नेटफ्लिक्सावर गॉडझिलाची नवी वेब सिरीज आहे. २ भाग आलेत स्वतंत्र. नक्की बघा निदान पहिला भाग तरी. पाहतोच. कुणाच्यातरी रेकोची आवश्यकता होती. बकेट लिस्ट पाहीला. सामो मंगळवार . विशेष वाटला नाही. संकल्पना नवीन होती पण ती फुलवता आली नाही. मायानदी - चिंतातुर जंतू बुधवार . मायानदी नावाचा मल्याळी चित्रपट पाहिला. फार उत्तम आहे असं नाही पण त्याच त्या भाईघाणेकरबकेट लिस्टी कंटाळू सिनेमात अडकलेल्या मराठी माणसासाठी मुरांबापेक्षा फ्रेश सिनेमा कसा असू शकतो ह्याचे काही धडे ज्यातून घेता येतील असा व्यावसायिक सिनेमा केरळात होतो ह्याचं पुन्हा एकदा प्रात्यक्षिक मिळालं आधीचं प्रात्यक्षिक अंगमली डायरीज. गोष्ट अतिपरिचित आहे आणि त्यावरचा गोदारच्या ब्रेथलेसचा प्रभावही उघड आहे. पण व्यावसायिक सिनेमातही एक ताजेपणा टिकवून काय करता येतं हे त्यात दिसतं. गुन्हेगार नायक आणि त्याच्या मागावर पोलीस हा धागा मुख्य कथानक असायला हवा पण त्याऐवजी अनेक उपकथानकं गंमतीशीर होऊन भाव खाऊन जातात. इन्स्टाग्रॅम जमान्यातलं धरसोड प्रेम मल्याळी फिल्म इंडस्ट्रीतले बावळट होतकरू आणि प्रस्थापित ह्यांची थट्टा त्या इंडस्ट्रीत स्ट्रगलर असलेली नायिका आणि तिची मुस्लिम मैत्रीण मी तुला माझ्याशी सेक्स करू दिला म्हणून आपण रिलेशनशिपमध्ये आहोत असं समजू नकोस म्हणणारी नायिका तरुण जिमटोन्ड पोलीस आणि मध्यमवयीन पोट सुटलेले पोलीस ह्यांच्यातला संघर्ष अशा सगळ्या उपकथानकांच्या माध्यमातून आताच्या तरुण पिढीचं एक प्रातिनिधिक चित्र उभं राहातं आणि जुन्यानव्याचा संघर्ष व्यावसायिक सिनेमाला परवडेल एवढाच टोकदार करून दाखवला जातो. हा सिनेमा कुठे पहायला मिळेल घनु बुधवार . @@ -2716,18 +2248,15 @@ text नुकतंच बघितली. म्हणजे दोनतीन आठवड्यांपूर्वी. पहिला सीझन आवडला. पण नंतर तोचतोचपणा आला आहे असं वाटलं. त्यात ते सततचं सीग हाईल आणि कोन्निचुवाचा कंटाळा आला. भरपूर घटना कथानकाला अधूनमधून ट्विस्टा रंगसंगती वगैरे चांगलं आहे. त्यामुळे मालिका पकड घेते. रंजक आहे हे निश्चित. अमेरिकेवर जर्मनीचं राज्य आलं तर काय होऊ शकेल याची अधूनमधून तरल आणि काही बटबटीत उदाहरणं आहेत. एक सीझन बघायला हरकत नाही. नेटफ्लिक्सवर ही - राजेश घासकडवी गुरुवार . नेटफ्लिक्सवर ही मालिका पाहून कालच संपवली. तीबद्दलही माझं मत काहीसं अध्येमध्येच झालं. पहिला भाग प्रचंड परिणामकारक वाटला. चित्रीकरण सुंद��� आहे. वेगवेगळ्या काळांसाठी आणि ट्रॊट्स्कीच्या मनोवृत्तींसाठी वेगवेगळी रंगसंगती वापरलेली स्पष्ट जाणवते. कलाकार त्या त्या मूळ व्यक्तींसारखे दिसतात आणि वागतातही. विशेषतः फ्रीडा काहलो आणि लेनिन खूप आवडले. आठ भागांच्या मालिकेत चार ते पाच सेक्स सीन्स आहेत. काही खटकलेल्या गोष्टी कथा काळामध्ये सतत मागेपुढे जात राहाते. रशियन प्रेक्षकासाठी ते ठीक असावं पण ज्यांना तो इतिहास माहीत नाही त्यांच्यासाठी जड जातं. तसंच काही ठिकाणी घटना थोड्या सोप्या व्यक्तिकेंद्रित केल्या आहेत असं वाटलं. तसंच नंतरची कथा जवळपास नाहीच. एकदम सालचा मेक्सिकोमधलं चित्रण आहे. पौरुष सत्ता आणि त्यापोटी वैयक्तिक व सामुदायिक त्याग व त्यातून घडणारे मृत्यू याभोवती ही मालिका फिरते. पहिले काही भाग पाहून प्रत्येकाने ठरवावं इतपत चांगली आहे. डार्क - चिंतातुर जंतू मंगळवार . नेटफ्लिक्सवर डार्क नावाची जर्मन मालिका पाहिली. कथा गुंतागुंतीची आहे पण अखेर निराशा करणारी. फार रहस्यभेद न करता सांगायचं तर १९५३ १९८६ आणि २०१९ अशा तीन वर्षांत वेगवेगळे प्रसंग घडतात. एकाच गावातली काही कुटुंबं आणि त्यांच्या वेगवेगळ्या पिढ्यांमधले परस्परसंबंध कथेच्या मुळाशी आहेत. आणि विज्ञानकाल्पनिकांत अतिवापर झालेली एक संकल्पना. १९८६च्या कथानकाला चेर्नोबिल दुर्घटनेची पार्श्वभूमी आहे तर १९५३ला अर्थात महायुद्धानंतरच्या शीतयुद्धाची परंतु त्यांचा वापर प्रभावी वाटला नाही. कथेतली गुंतागुंत काही प्रमाणात उत्सुकता टिकवून धरते पण सीझन संपला तरी फार प्रश्न अनुत्तरित राहतात. अनेक व्यक्तिरेखा स्पष्टपणे सुष्टदुष्ट अशा कोष्टकात मांडता येत नाहीत ही एक जमेची बाजू. चला म्हणजे जंतूंना बॅटमॅन शुक्रवार . चला म्हणजे जंतूंना फ्रेंचसोबतच जर्मनही येतं तर. मोठे लोक्स!!!! बरी अद्दल घडली मलाच. - ३१४ विक्षिप्त अदिती शुक्रवार . परवा म्हणजे समजून घेणे नेटफ्लिक्सवर लिटल थिंग्ज नावाचं प्रकरण दहा मिनीटं बघितलं. लहान मुलांचे कार्यक्रम मोठ्या माणसांनी बघू नयेत. मोठ्या माणसांसाठी अ व्हेरी सिक्रेट सर्व्हिस वगैरे कार्यक्रम नेटफ्लिक्सवर असताना लहान मुलांचे कार्यक्रम बघितल्याची शिक्षा आपसूक मिळाली. छोटी सी बातें नंदन शनिवार . @@ -2740,22 +2269,17 @@ text नवी बाजू शनिवार . तुम्हाला रादर तुमच्या पिढीला टेकाडे भावोजी ठाऊक आहेत याचे अंमळ आश्चर्य वाटले. बाबापू... - ३१४ विक्षिप्त अदिती शनिवार . बाबापू सकाळी रेडिओ आकाशवाणीचे मुंबई केंद्र ऐकत असत. त्यात सर्पदंशावरचे उपाय झाल्यावर कशी काळनागिणी सखे गं ऐकवलं होतं. - नवी बाजू शनिवार . १. टेकाडेभावोजी रात्री वाजायचे. २. मीनावहिनींचे यजमान प्रभाकरपंत बोले तो त्यांचे काम करणारा नट आकाशवाणीवरून रिटायर झाल्यावर टेकाडेभावोजी बंद पडले. ही घटना साधारणतः आम्ही मिडल किंवा हाय स्कुलात असताना घडली. बोले तो १९७०च्या दशकाच्या उत्तरार्धात. त्यावेळेस तुमचा जन्म जरी झाला असलाच तरी तेव्हा तुम्ही कळत्या वयातल्या असाल असे वाटले नव्हते. पुन्हा प्रपंच - नंदन शनिवार . मुंबई आकाशवाणीवर हा कार्यक्रम सकाळी असायचा निदान नव्वदच्या दशकापर्यंत तरी. ओरिजिनल संच बाळ कुडतरकर नीलम प्रभूकरुणा देव इ. जाऊन त्यांच्याजागी नवीन कलाकार आले आणि कार्यक्रम शीर्षक थोडेसे बदलून प्रपंचपुन्हा प्रपंच इ. साधारण त्याच थीमवर चालू राहिला असावा असं दिसतं. अहो प्रपंच. अहो प्रपंच. प्रपंच नेहमी करावा नेटका. हसताखेळता.हसताखेळता अशा सुरुवातीची ट्युन आठवते. - ३१४ विक्षिप्त अदिती शनिवार . १९७०च्या दशकात मी अजिबातच अस्तित्वात नव्हते. याचा अर्थ लोकांकडून ऐकूनच टेकाडे भावोजी माहितीचे आहेत. नव्वदच्या दशकात टेकाडे भावोजी रेडिओवर ऐकल्याचं स्पष्ट आठवत नाही. मात्र सर्पदंशानंतर कशी काळनागिणी सखे गं आणि वीजबचतीनंतर मालवून टाक दीप या गोष्टी सकाळीसकाळी ऐकल्याचं स्पष्ट आठवतं. हल्ली मी ट्रंप गव्हर्नमेंट शटडाऊन वगैरे गोष्टी सकाळी ऐकते. द गुड प्लेस निव्वळ सिटकॉमपेक्षा बरंच जास्त. - ३१४ विक्षिप्त अदिती शुक्रवार . द गुड प्लेस नावाची अमेरिकी विनोदी मालिका नेटफ्लिक्सवर आहे. तुम्ही नुकतेच मेला आहात. स्वर्ग आणि नरक असं काही नसतं. सगळ्याच धर्मांना मेल्यावर काय होतं याचा थोडा अंदाज लागला आणि सगळ्याच धर्मांच्या काही गोष्टी चुकल्या. आता मेल्यावर तुम्ही द गुड प्लेसमध्ये पोहोचला आहात. अशी काहीशी मालिकेची सुरुवात होते. मालिकेत मुख्य सहा पात्र. चार मेलेले लोक एक अमरत्व असणारा द गुड प्लेसमधला मायकल आणि एक सहाय्यक रोबॉट जेनेट. मेलेल्या लोकांत एक अमेरिकी व्हाइट ट्रॅश किंवा मराठी संदर्भात कोब्राभिमानी मुलगी एक तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक एक तैवानी वंशाचा मठ्ठ अमेरिकन आणि एक सोशलाईट. हे सगळे लोक तरुण वयात अकाली मेलेले. पहिल्या अध्यायात द गुड प्लेस किंवा चांगलं म्हणजे काय याबद्दल विनोदी अंगानं चर्चा आहे. म्हणायला हे सगळे द गुड प्लेसमध्ये असतात पण तिथे सतत काहीनाकाही बिनसत असतं. दुसऱ्या अध्यायात ... आता रहस्यभंग होणार आहे त्यामुळे पांढऱ्या अक्षरांत लिहीत आहे. @@ -2784,14 +2308,11 @@ text शनिवार . नोकरी विषयक इंटरनेट वरील सर्व जाहिराती एकाच ठिकाणी मिळविण्याचे केंद्र म्हणजे . नोकरी माहिती केंद्र देशमुखांचे पत्र - नील लोमस मंगळवार . स्वधर्म मंगळवार . यांच्याबद्दल पहिल्यापासून अादर होता. मला वाटतं सर्वात जास्त वेळा ते सांगोल्यातून निवडून गेले अाहेत. शेकापचे असावेत. त्यांचे वय बरेच अाहे पण विधानसभेच्या ग्रंथालयाचा उपयोग करणारे कदाचित एकमात्र राजकारणी असावेत. या वयातही मतदारांची कामे अगदी लक्ष घालून करतात हे पाहून कुठेतरी अाशा अाहे असे वाटले. मागे दहावीच्या पेपरातल्या चुका पाहून माननीय शिक्षणमंत्र्यांना तावडे ट्वीटरवर लिहीले होते. काडीचीही दखल घेतली गेली नाही. पर्मनंट आमदार - नील लोमस मंगळवार . सांगोल्यात परवा एका फ्लेक्सवर पर्मनंट आमदार असा त्यांचा उल्लेख पाहिला. अर्थात देशमुख काही फ्लेक्सबाजी करणारे नाहीत पण अनुयायी काळानुसार असलं करतच असतील. तात्पर्य म्हणजे सर्वस्तरीय वट असलेला मोरल लोकनेता सध्यातरी कुणी दिसत नाही. कदाचित देशमुख शेवटचे. वयवर्षे . शेकापचा आमदार सोलापूर - आदूबाळ मंगळवार . शेकापचा आमदार सोलापूर जिल्ह्यात मला वाटलं शेकापची ताकद रायगडबाहेर नाही. बाकी सर्व ठीकच परंतु... नवी बाजू मंगळवार . @@ -2803,13 +2324,10 @@ text डॉग्ज ऑफ बर्लिन चिंतातुर जंतू शुक्रवार . डॉग्ज ऑफ बर्लिन ही जर्मन मालिका पाहिली. शहरातला ड्रग माफिया त्यांच्या मागावर असलेले पण त्यात अपयशी ठरणारे आणि व्यक्तिगत आयुष्यातही समस्याग्रस्त पोलीस वांशिक ताणतणाव वगैरे घटक पाहिले तर अमेरिकन मालिका वायरचा प्रभाव आहे हे स्पष्ट आहे. मालिका जर्मन असल्यामुळे कदाचित हिंसा क्रौर्य आणि लैंगिक चित्रणं अधिक आहेत. कृष्णवर्णीयांऐवजी तुर्की वंशाचे लोक आहेत आणि जर्मनीतल्या नीओनात्झींचा एक पेड कथेला आहे. शिवाय फूटबॉल त्यातलं बेटिंग वगैरे खूप गुंते कथानकात लीलया गुंफले आहेत. मालिकेतल्या गुंत्यांची उकल कोणत्या दिशेला जाणार ह्याचा मोठ्या प्रमाणात अंद���ज बांधता येतो. त्यामुळे कसलेल्या प्रेक्षकाला विशेषतः शेवटाकडे कंटाळा येऊ शकेल. मात्र केवळ दहा भागांत गुंतागुंतीचं कथानक उत्कंठावर्धक कसं करावं त्यात समकालीनता सामाजिकराजकीय संदर्भ कसे आणावेत त्याच वेळी त्याला अनपेक्षितरीत्या तलम कसं करावं आणि कथानकातले सगळे गुंते एकत्र आणून कसे सोडवावेत ह्यासाठी भारतातले मालिकासिनेलेखक वगैरे लोकांना उदा. सेक्रेड गेम्स अभ्यासासाठी लावायला हवी. मराठी मालिकासिनेलेखक सगळ्याच्या पलीकडे गेलेले असल्यामुळे त्यांना ह्या सल्ल्याचा काही उपयोग नाही. - नील लोमस शनिवार . जंतूंजी तुम्ही सल्ले द्यायलाच मालिका आणि चित्रपट पाहू लागलाय की काय बधाई हो चा सल्ला मुरांबावाल्याना मायनदीचा सल्ला हिंदीमराठीवाल्या आर्टसी चित्रपटकारांना आणि हा आता सेक्रेड गेम्स वाल्या लोकांना. बादवे तुम्ही ल्युथर मालिका पाहिली का - चिंतातुर जंतू शनिवार . जंतूंजी तुम्ही सल्ले द्यायलाच मालिका आणि चित्रपट पाहू लागलाय की काय सल्ले देणं हा पोटापाण्यासाठी करायचा भाग असल्यामुळे ते श्वासोच्छवासासारखं नकळत होतं. पण ह्या सल्ल्यांचा गर्भितार्थ काय असेल ते ओळखा. ल्यूथर बरी आहे का मला वायरमुळे इद्रिस एल्बा आवडतो पण म्हणून अख्खी मालिका पाहायची सहनशक्ती असेलच असं नाही. बाय द वे सीरियल किलरविषयीच्या अक्कलवंत भावनिक सीरिज आवडत असतील तर फ्रेंच मालिका ला मॉंत पाहा. आई सीरियल किलर मुलगा पोलीस आणि नव्या कॉपीकॅट सीरियल किलरच्या शोधात. शिवाय कारोल बूके आणि जाक वेबेर हे विख्यात फ्रेंच अभिनेते पाहायला मिळतात हा बोनस. ट्रेलर इथे किंवा नेटफ्लिक्सवर. - नील लोमस शनिवार . ल्युथर तुम्ही पाहिली असावी असं वाटलं म्हणून तुम्हाला विचारलं. मी नाही पाहिली अजूनही. ला मॉंत नक्की पाहीन. गलीबॉय पाहिला. झकास पिक्चर पुंबा शनिवार . @@ -2817,31 +2335,20 @@ text गाण्यांचा तर नाद नाहीच!!!! आण्णा तुम्ही पाहिला तर सांगा कसा वाटला ते. आण्णा तुम्ही पाहिला तर - अबापट शनिवार . गर्वसे कहो मी स्वतःहून कुठलाही चित्रपट बघत नाही हो. सु दुर्दैवाने माझ्या आसपास कुटुंब इन्क्लुडेड बघण्यासाठी दबाव टाकणारी मंडळी आहेत. आता तुम्ही म्हणताय तर ... - शनिवार . सगळे ३७ भाग पाहिले. ३० भागापर्यंत आवडली. नंतर जाम बोर झालं -"" जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे! पाटावर किंवा जमिनीवर बसून जेवणाची पद्धत खेडेगावांपुरतीच मर्यादित राहिली आहे. मेट्रोपोलिटन किंवा अगदी छोट्यछोट्या शहरांमध्येही आता डायनिंग टेबल वगैरे आले आहेत. मात्र आज तुम्हाला आम्ही जमिनीवर बसून जेवणाचे फायदे सांगणार आहोत. मग तुम्हीही आठवड्यातील किमान एक दिवस तरी जमिनीवर बसून जेवाल हे नक्की.१ बसून जेवणाचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे बसल्याने पाठ कंबर आणि पोटाजवळील स्नायूंवर ताण येऊन पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. त्यामुळे अन्नपचनास सुलभता येते. शिवाय शरीर लवचिक बनण्यासही मदत होते. २ जमिनीवर बसून जेवल्यास अर्धपद्मासनाची स्थितीत आपण असतो. त्यात ताट जमिनीवर असल्याने आपल्याला घास घेण्यासाठी वाकावं लागतं. त्यामुळे सतत होणारी शारीरिक हालचाल पोटाजवळील स्नायूंना चालना देते. पर्यायाने पचनक्रीया सुधारते. ३ अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला अधिक उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. ४ सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे घरातल्या सर्वांसोबत जमिनीवर बसून जेवल्यास दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटूंबातील सर्वांशी जवळीक वाढते. ५ जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. -"" अतिवापर मुंबई काही मिनिट स्मार्टफोन हातात नसेल तर आपल्यापैकी काहीजण सैरभैर होतात. पण आता जास्त वेळ फोन वापरणे धोकादायक बनत चालले आहे. आपल्याला फोन वापरताना हे जाणवत नसेल पण आता हा जास्तीचा वापर जीवघेणा ठरत चालला आहे. शरीराचे स्मार्टफोनच्या अतिवापराने मोठे नुकसान होते. त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो रात्रभर झोप न येणे गॅजेट अॅडिक्शन अशा त्रासांना स्मार्टफोन आणि टॅब्लेटचा प्रमाणाबाहेर वापर केल्यास लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये झोपेची समस्या उद्भवू शकते तसेच त्यांना निद्रानाश होऊ शकतो. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका ताज्या संशोधनात हा निष्कर्ष समोर आला आहे. दिवसातून दोन तासांपेक्षा अधिक वेळ या गोष्टींवर घालविला तर या मुलांना झोप पूर्ण करण्यास अडचण येऊ शकते असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. प्रत्���ेक व्यक्तीला सात -"" गाणी व कविता मालवणी ब्लॉग गाणी व कविता ऑगस्ट जानेवारी गाणी व कविता - ऑगस्ट जानेवारी गाणी व कविता - ऑगस्ट जानेवारी गाणी व कविता जत्रा आता भरनत नाय जात्रा पयल्यासारखे दिवस्याढवळ्या लॉक पाया पडान जातत रीतभात नी वरगणीसाठी जात्रांची नाटका टीवी वयलेच कार्यक्रम टायमपास करतत. तेवा ढोलांच्या कुडपार जात्रांच रगतात भरा गावाघरात मनापानात जात्राच जात्राच भरा साफसफाय देवळांची माटवबिटव घालीत पोशाखांनी दागिन्यांनी दॅवसुदा नटत - ऑगस्ट जानेवारी गाणी व कविता - ऑगस्ट जानेवारी गाणी व कविता ऑगस्ट फेब्रुवारी गाणी व कविता ऑगस्ट नोव्हेंबर गाणी व कविता -"" जवान पोलीसनामा जम्मूकाश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांचा खात्मा चकमक सुरू - पोलिसनामा ऑनलाईन टीम जम्मूकाश्मीरमधील कुलगाम भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. आतापर्यंत तीन दहशतदवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. तर तीन जवान जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळाली आहे. जम्मूकाश्मीर पोलीस व पोलिसनामा ऑनलाईन पाकिस्तानच्या सुरू असणार्या कुडघोड्यांचा भारतीय जवानांना सामना करावा लागत आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. गोळीबारला चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलातील जवान शहीद झाला आहे.राजौरी सह हे अॅप्स मोबाइलमधून काढून टाका भारतीय जवानांना आदेश @@ -2852,18 +2359,14 @@ text च्या जवानांना कोरोनाची लागण आतापर्यंत जवानांचा मृत्यू मोदी सरकार चीनला मोठा झटका देणार वस्तूंची नवी यादी तयार मोदींसमोर ठाकरे म्हणाले भारत मजबूत मजबूर नाही डोळे काढून - सर्वपक्षीय बैठक ज्यांनी देशाकडे वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना धडा शिकवला जखमी जवानांच्या प्रकृतीत वेगाने होतेय सुधारणा लष्करी अधिकार्यांची माहिती - पोलिसनामा ऑलनाईन पूर्व लडाखच्या गलवान खोर्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे जवान शहीद झाले. चकमकीत भारताचे काही जवान जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लेह येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व जवानांच्या प्रकृतीत अनाथ पोपटाच्या पिल्लाचं संगोपन मोदी सरकारच्या या योजनेद्वारे विनामूल्य ऑगस्ट राशिफळ मीन पुण्यात चांगल्या कामाचं कौतुक अन् चुकाल तर टीका देखील जिल्हाधिकारी नवल किशोर राम -"" ...फक्त इक���ं थोडं लक्ष द्या सुनंदन लेले - किती जिल्हास्तरीय संघटना क्रिकेटच्या वृद्धीकरता झटत आहेत किती जिल्हा संघटना मनपूर्वक प्रयत्न करून जास्तीत जास्त सामने खेळाडूंना खेळायला मिळावेत म्हणून काम करत आहेत पुणे जिल्हा क्रिकेट संघटना सहाशेपेक्षा जास्त सामने विविध वयोगटांत भरवते. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेत माजी खेळाडू आणि अनुभवी कारभारी एकत्र येऊन जोमानं प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट दिसतं. या दोन संघटना सोडून कोणती जिल्हा संघटना मुलांकरता भरपूर सामने खेळायला मिळावेत म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करते औरंगाबाद जळगावधुळे आणि नाशिक थोडे प्रयत्न करत असले तरी ते पुरेसे आहेत असं वाटत तरी नाही. भारतीय क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट सुचवायची किंवा शिकवायची सोय नाही. याला साधं कारण म्हणजे सगळे क्रिकेट संयोजक आपण करतो ते सर्वोत्तम याची खात्री बाळगून असतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळापासून याची सुरुवात होते ती थेट सर्व राज्य तसंच जिल्हा क्रिकेट संघटनांपर्यंत सगळे राज्यकर्ते समजतात की ते फक्त आणि फक्त क्रिकेटच्या भल्याचा विचार करत आहेत आणि जे काही करत आहेत ते सर्व भारतीय क्रिकेट सर्वोच्च स्तरावर जावं याकरताच. म्हणून हा लेख लिहिताना म्हणावं वाटतं की तुमचं सगळं बरोबर आहे... फक्त इकडं थोडं लक्ष द्या. मी चढत्या क्रमानं जाण्याचा प्रयत्न करतो आणि या लेखापुरता तरी महाराष्ट्राचं क्रिकेट आणि महिला क्रिकेट यांच्यापुरता मर्यादित राहतो. निष्क्रिय जिल्हा संघटना @@ -2879,11 +2382,8 @@ text मोठा नो बॉल नुकताच बीसीसीआयचा वार्षिक बक्षीस समारंभ पार पडला. समारंभ चांगलाच दिमाखदार झाला तरी त्यात महिला क्रिकेटमधला सर्वोच्च मानाचा म्हणजेच जीवनगौरव पुरस्कार अंजुम चोप्राला दिला गेल्यानं चांगलीच खळबळ उडाली. फक्त बारा कसोटी सामने खेळलेल्या आणि जेमतेम चाळिशी पार केलेल्या अंजुम चोप्राला जीवनगौरव देताना बीसीसीआयनं काय निकष लावले याचं जाणकारांना कोडं पडलं आहे. शुभांगी कुलकर्णी संध्या आगरवाल आणि पूर्णिमा राव या तीन दिग्गज खेळाडूंना डावलून बीसीसीआयनं काय विचारांनी अंजुम चोप्राला सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराकरता रांगेतून पुढं आणलं हे कळत नाहीये. अंजुम चोप्राला सर्वोच्च पुरस्कार देताना बीसीसीआयनं दोन दशकातल्या मोठ्या खेळाडूंना अगदी सहजी ���ागं टाकलं जो प्रकार महिला क्रिकेटमध्ये पचत नाहीये. हा निर्णय घेताना कोणी काय विचार केला हे कळणं कठीण असलं तरी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली असताना असा मोठा नो बॉल पडणं अपेक्षित नक्कीच नव्हतं. लेखाच्या सुरुवातीला मी म्हटलं आहे की भारतीय क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट सुचवायची किंवा शिकवायची सोय नाही. याला साधं कारण म्हणजे सगळे क्रिकेट संयोजक आपण करतो ते सर्वोत्तम याची खात्री बाळगून असतात. म्हणून या गोष्टी सुचवताना म्हणावंसं वाटतं तुमचं सगळं बरोबर आहे... फक्त इकडं थोडं लक्ष द्या. - सुरेंद्र भावे -"" तुकाराम मुंढेंनी आदेश देताच नागपूरच्या या डाॅनच्या बंगल्यावर चालला बुलडेजर... गुन्हेगारांमध्ये खळबळ - संतोष आंबेकरने इतवारीत हमालपुऱ्यातील घर अतिक्रमण केलेल्या जागेवर बांधल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी मनपाला पत्रव्यवहार करून पोलिसांनी आंबेकरचे घराचे अतिक्रमन काढण्याचा निर्णय घेतला होता. आज मंगळवारी मनपाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण पथकाला अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज सकाळी अकरा वाजता कारवाईला प्रारंभ झाला होता. नागपूर कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या इतवारीतील घरावर मनपाच्या अतिक्रमविरोधी पथकाने मंगळवारी कारवाई केली. मनपा प्रशासनाने कारवाई केल्यावे डॉन आंबेकर थेट रस्त्यावर आला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे. सध्या डॉन आंबेकर हा बलात्कार मोक्का खंडणी वसुली आणि जिवे मारण्याची धमकी देणे आणि व्यापाऱ्याचे अपहरण करण्याच्या प्रकरणात मध्यवर्ती कारागृहात आहे. डॉन संतोष आंबेकरने महाराष्ट्रासह अन्य राज्यात आपली दहशत पसरवित मोठमोठ्या व्यापाऱ्यांकडून कोट्यवधीची खंडणी वसूल केली आहे. आंबेकरच्या टोळीतील प्रत्येक सदस्याकडे पिस्तूल असल्यामुळे तसेच त्याच्यावर अनेक खंडणीचे आणि अपहरणाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याची दिवसेंदिवस हिंमत वाढत होती. आयपीएस अधिकारी नीलेश भरणे आणि पोलिस उपायुक्त गजाजन राजमाने यांनी गुन्हे शाखेचे सूत्र हाती घेताच आंबेकरला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आंबेकरवर आतापर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांची फाईल बाहेर काढत त्याची धिंड काढत न्यायालयात हजर केले होते. @@ -2900,14 +2400,12 @@ text बायकोच्या जिवापेक्षा दु��ाकी प्यारी... गरीब सासरा कुठून आणणार वारंवार पैसे इतवारीला छावणीचे स्वरूप डॉनचा बंगला पाडत असल्याची वार्ता शहरभर पसरल्यामुळे अनेकांनी कारवाई पाहण्यासाठी गर्दी केली. तसेच गुन्हेगारी जगतातील काहींनी गुपचूप कारवाई पाहण्यासाठी हजेरी लावली. तर आंबेकरच्या टोळीतील सदस्यांनीही सकाळपासूनच गर्दी केली होती अशी माहिती आहे. आंबेकरच्या साम्राज्याला खऱ्या अर्थाने बंगला पाडल्यामुळे सुरूंग लावल्याची चर्चा आहे. - पिंपरी पालिकेची सलग तीन दिवस मंडईत कारवाई पिंपरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन करणाऱ्या पिंपरी कॅम्पातील विक्रेत्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग तीन दिवस... संकटात तुमचा नगरसेवक संपर्कात आहे का जळगाव जगात कोरोना या संसर्ग आजाराने थैमान घातले असून शहरातही लॉकडाउनमध्ये संपूर्ण शहर थांबलेले आहे. त्यात मेहरुणचा एक रुग्ण कोरोनाग्रस्त... भीषण ! ना मास्क ना ग्लोव्ज इथं नागरिकांना लॉकडाऊन संपलाय असं वाटतंय बहुदा मुंबई कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु बोरिवली पश्चिमेकडील... -"" टाटा सूमो एसटीडी ऑनरोड कीमत डीजल फीचर स्पेसिफिकेशन फोटो टाटा सूमो एसटीडी सूमो एसटीडी ओवरव्यू @@ -2918,14 +2416,12 @@ text टाटा सूमो एसटीडी रंग सूमो एसटीडी फोटो टाटा सूमो एसटीडी यूजर रिव्यू -"" युद्ध गुन्ह्याबाबत असद यांच्या विरोधात सबळ पुरावे . युद्ध गुन्ह्याबाबत असद यांच्या विरोधात सबळ पुरावे जिनीव्हा सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या विरोधात युद्ध गुन्ह्याच्या संबंधातील सबळ पुरावे उपलब्ध आहेत त्या आधारे त्यांना दोषी ठरवून शिक्षा जाहींर करता येऊ शकते असे संयुक्त राष्ट्रांच्या एका आयोगाने म्हटले आहे. सीरियात नागरीकांवर बळाचा मोठा वापर करून त्यांच्या हत्यांना अध्यक्ष कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी करण्यासाठी संयुक्तराष्ट्रांनी एक आयोग नेमला आहे. या आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की या संबंधात जी चौकशी करण्यात आली आहे त्यात अध्यक्षांच्या विरोधात सबळ पुरावे उपलब्ध झाले आहे त्या आधारे त्यांना दोषी ठरवले जाऊ शकते. तथापी सीरियातील घटनांबाबत कोणत्याही आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्याची सोय नसल्याने तेथील नागरीकांची स्थिती अत्���ंत दयनीय झाली आहे असेही या आयोगाशी संबंधीत काही सदस्यांनी म्हटले आहे. आम्ही सीरियाच्या अध्यक्षांच्या विरोधात अहवाल दिला तरी त्याचा काही परिणाम होण्याची शक्यता नसल्याने आम्हालाच नैराश्य आले आहे असेही आयोगाच्या एका सदस्याने म्हटले आहे. रोजगार निर्मितीसाठी रिपाइंची पूरक भूमिका! विज्ञानप्रेमींनी अनुभवली समुद्रातील सफर -"" मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा ... तर महाराष्ट्रात दंगली पेटतील! ... तर महाराष्ट्रात दंगली पेटतील! खालील बातमी म टा च्या सौजन्याने @@ -2933,14 +2429,11 @@ text काँग्रेसचे खा. संजय निरुपम मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह तसेच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. या सर्व नेत्यांना मराठी नेत्यांनीच आश्रय दिला. निरुपम हा उद्धवच्या गळ्यातला ताईत होता. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच छटपूजा गिरगाव चौपाटीवर नेऊन तिचे स्वरूप मोठे करण्यात आले. कृपाशंकरच्या घरी उद्धव ठाकरे जातात आणि छटपूजेचे स्वागत करणारे शिवसेनेचे होर्डिंगजही लागतात असा टोलाही लगावला. उत्तर भारतीय नेत्यांनी वेड्यावाकड्या गोष्टी करून दाखवाव्यात असे माझे त्यांना आव्हान आहे मग ते कसे घराबाहेर पडतात ते मी पाहीन असा इशारा त्यांनी दिला. माझ्याविरोधात आग ओकणाऱ्या हिंदी चॅनेल्सवर माझी करडी नजर आहे. मी आग ओकतो आणि हे नेते काय मध ओकतात का माझ्या वाक्यांचा हिंदी चॅनेल्सवाल्यांनी विपर्यास केल्यास त्यांचे कॅमेरे महाराष्ट्रात फिरणार नाहीत याचाही बंदोबस्त मी करेन असे ते म्हणाले. विनोदकुमार शिरसाठ - दंगली राडा करणे यातून बाहेर पड़ा नाही तर एक दिवस महाराष्ट्र भारतात खालून पहिला नंबर होइल . भिहर च्या मुख्यमंत्र्या कड़े पहा . कर्नाटक चा अगरबत्ती उद्योग बिहारात वाढवला. -.. नुसता आरडओरड दमबाजी भाषेचा दुराभिमान करत भाषेचे राजकारण करून तरुणांना बहाकावण्या बरोबर गुप्त ब्लू प्रिंट चे गाजर दाखवत मोकाट सुटण्या पेक्षा बिहारच्या नितीश कुमारचा आदर्श घ्या. उद्योगा मुळे बंगलोर म्हैसूर चा अगरबत्ती उद्योग कामगाराच्या वाढत्या वेतनमानाच्या मागणी मुळे अडचणीत आला . नितीशकुमारांनी हि बाब हेरून आपले तज्ञ अध...िकारी म्हैसूर ला या व्यवसायाच्या अभ्यासासाठी आणि हा व्यवसाय बिहारला खेचून आणण्यासाठी पाठवले .आणि हा उद्योग बिहार मध्ये उभारला . अगरबत्ती उद्योग हा परंपरेने म्हैसूरचा म्हणून ओळखला जातो. पण गेल्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने कर्नाटकातला हा उद्योग बिहारमध्ये स्थलांतरित झाला. अगरबत्ती बनवण्यासाठी आवश्यक कोळसा मिश्रित मसाला वळलेल्या बांबूच्या काडय़ा आता बिहारमधून येतात. आज देशविदेशातल्या अगरबत्ती काडीची मोठी गरज बिहार भागवतो आहे. या कुटिरोद्योगाच्या आधारे बिहारमधल्या गया मुंगेर भागलपूर या भागांतली सहा लाख कुटुंबं आणि ५०० च्यावर व्यापारी या उद्योगावर उपजीविका करीत आहेत. पवारसाहेबांच्या कृपने मिळालेलं मंत्रिपद सांभाळा ... राज आझमी यांची वक्तव्ये तपासणार आर आर आबा ... आवरा आता राज ठाकरेंचा इशारा -"" मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज मे शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत नाराज होते. शिवसेनाभाजपच्या व्यासपीठावर उपस्थित राहून त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी क्षीरसागर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज मे शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत नाराज होते. शिवसेनाभाजपच्या व्यासपीठावर उपस्थित राहून त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामाही सुपूर्द केला. त्यावेळी त्यांनी टीव्ही मराठीशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकण्यामागचे कारणही सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याला अनेक कारणे आहेत. पक्ष वाढवण्यासाठी निष्ठेने ताकदीने मेहनत घेतली. जिल्ह्यात सहा आमदार आहेत त्यापैकी आमदार निवडून आणले. गेल्या काही वर्षांपासून पक्षात कोंडी घुसमट अवमूल्यन होणं हे सातत्याने घडत गेले. आम्ही संयमाने वाट पाहिली की यात काही दुरुस्ती होईल सुधारणा होईल. पण दुर्दैवाने त्या गोष्टी झाल्या नाहीत आणि शेवटी कार��यकर्त्यांचा संयम किती काळापर्यंत टिकेल हे सांगता येत नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह होता भुमीका स्पष्ट करा आणि हि भूमिका मला घ्यावी लागली. असे कारण जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडण्यामागे असल्याचे सांगितले. @@ -2951,7 +2444,6 @@ text जातविरहित राजकारण हा शिवसेना गाभा आहे. कामालागुणाला प्राधान्य दिलेला शब्द पाळणे हे मी पाहिले आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे क्षीरसागर म्हणाले. तसेच मी कुठल्या अटींवर प्रवेश केलेला नाही. कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे असेही त्यांनी नमूद केले. आमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. त्यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्याना नेहमीच भेटतो. विकासकामांमध्ये मुख्यमंत्र्यानी आम्हला साथ दिली आहे असे क्षीरसागर म्हणाले. जयदत्त क्षीरसागर हे बीडमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या केसरबाई क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. जयदत्त क्षीरसागर हे काँग्रेसमध्ये होते. नंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीत एक ओबीसी चेहरा आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीस तोड म्हणून राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिमंडळात अनेकदा संधी दिली. देशासह राज्यात भाजपची लाट असताना बीड जिल्ह्यातून ते राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक विजयी झाले होते. जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सर्वात जास्त शिक्षण संस्था आहेत. बीड धारूर माजलगाव आणि शिरूर तालुक्यात जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती बीड नगरपालिका पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था क्षीरसागर यांच्या ताब्यात आहेत. -"" मराठीहिन्दी होममहाराष्ट्रदेशविदेशग्लोबल महाराष्ट्रअर्थक्रीडासंपादकीयसिनेमॅजिकप्रगती फास्टलाइफस्टाइलइन्फोटेकभविष्यहसा लेकोफोटोगॅलरीव्हिडिओमुंबईठाणेपुणेकोल्हापूरनाशिकअहमदनगरजळगावऔरंगाबाद नागपूरशोकेसब्लॉगफीडबैकप्रॉपर्टीमहाराष्ट्र मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर अहमदनगर नाशिक जळगाव नागपूर बातम्यामनोरंजनक्रीडाअर्थव्हिडिओग्राफिक्ससिटीझन रिपोर्टर ब्युटी पेजेंट्स कर्मचाऱ्यांना कार घराचं मिळालं द.. मीच निवडणूक जिंगणारः डोनाल्ड ट्रम्प हिलरी क्लि��टन आणि मिशे ओबामा यांच.. पावसामुळे न्यूयॉर्कच्या विमानतळाव.. ट्रम्पची पुन्हा हिलरी क्लिंटनवर ट.. मोसूलः इराकी सैन्यांकडून आयएस शोध.. विराट कोहलीकडून भारतीय जवानांना द.. वर धुमश्चक्री पाकच्या ३ चौक्य..नाशिक धुळे नाशिक आपण इथे आहात होम महाराष्ट्र नाशिक द्वारका परिसरातील कम्युनिकेशन विस्कळीत द्वारका परिसरातील कम्युनिकेशन विस्कळीत . म. टा. प्रतिनिधी नाशिक मुंबईआग्रा हायवेच्या रुंदीकरणात द्वारका येथे होत असलेल्या भुयारी मार्गाच्या कामाअंतर्गत भारत संचार निगम लिमिटेडच्या बीएसएनएल केबल्स तुटल्यामुळे परिसरातील कम्युनिकेशन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. याचा मोठा फटका लँडलाइन मोबाइल आणि ब्रॉडबॅण्ड ग्राहकांसह बँक आणि एटीएम केंद्रांनाही बसला. द्वारका येथे उड्डाणपुलासह भुयारी मार्गाचे काम सध्या गतीने सुरू आहे. त्यातच याठिकाणी मोठी वाहतूक असल्याने या कामात अडचणी येत आहेत. भुयारी मार्गाच्या कामासाठी राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाने न्हाई बीएसएनएल महापालिका एमएसईबी आदिंना पत्र देऊन याठिकाणी असलेल्या त्यांच्या केबल्स तसेच पाइपलाइन्स काढून टाकण्याचे स्थलांतरित करण्याचे सूचित केले आहे. मात्र सोमवारी याठिकाणी जेसीबी मशिनद्वारे खोदण्याचे काम सुरू होते. यावेळी बीएसएनएलच्या केबल्स तुटल्याने द्वारका परिसरातील काठे गल्ली टाकळी रोड तिगरानिया कॉर्नर आदि भागांतील लँडलाइन ब्रॉडबॅण्ड मोबाइल टॉवर्स बँकांच्या ऑनलाइन सेवा एटीएम आदि सेवांवर त्याचा मोठा परिणाम झाला. दुपारपासून संध्याकाळपर्यंत या सर्व सेवा विस्कळीत होत्या. त्याचा मोठा फटका परिसरातील रहिवाशांसह ग्राहकांना बसला. या केबल्स स्थलांतरित करून सेवा सुरू करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान बीएसएनएलने न्हाईचे ऑफिस गाठत पूर्वसूचना न दिल्याची तक्रार केली आहे. आर्थिक नुकसानाची भरपाई देण्याचीही मागणी केली आहे. मात्र यासंदर्भात न्हाईच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता यापूर्वीच बीएसएनएल एमएसईबी महापालिका यांना स्थायी आदेश स्टॅँडिंग इन्स्ट्रक्शन्स देण्यात आले आहेत. मात्र त्यांनी केबल स्थलांतरित न केल्याने आज त्या तुटल्याची घटना घडली आहे. मुळात निर्धारित वेळेपेक्षा हायवेचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे दिवसरात्र काम करून हे काम पूर्ण ���ेले जात आहे. द्वारका येथील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे अत्यंत क्लिष्ट काम पाहता सर्वच विभागांनी सहकार्य करणेचे गरजेचे आहे असेही न्हाईच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा तुमची प्रतिक्रियासर्वाधिक पाहिलेले व्हिडिओदिल्लीतील मन हादरवणारा अपघातरितेशजेनेलियाचा मुलासह ट्रेनने प्रवासपाहा माटुंग्याची कंदील गल्लीपाहाक्वांटिको२ मध्ये प्रियांका चोप्राचा हॉट अवतार. @@ -2959,13 +2451,9 @@ text दिवाळीला द्या जरा हटके गिफ्टजीवनमृत्यूमधील अंतर फक्त १४ इंचकात्रज प्राणिसंग्रहालयाला हाय अॅलर्टएमआयएम पालिकांच्या रिंगणातशस्त्रास्त्र विक्रेत्यासाठी लूक आऊट नोटीस आता आधीसारखा जोश राहिला नाही! धोनीआज उद्या एक्स्प्रेस वेवर गोल्डन अवर्सफटाक्यांमुळे हृदयविकाराचा धोका महाराष्ट्र बातम्याऐ दिल...विरोधात कल्याणात निदर्शनेमराठा मोर्चे फडणवीसांविरोधात नाहीतः गडकरीअविश्वासानंतरही नवी मुंबई आयुक्तपदी मुंढेचमहाराष्ट्रातही लवकरच जेल टुरिझम!किल्ला बनवताना शॉक लागून मुलाचा मृत्यूनाशिक बातम्याफसवणूक प्रकरणात कोणाचीही गय नाहीइच्छुकांचा सोशल उतावळेपणा!उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा डॉ. धोंडगेंना पुरस्कारप्रकाशयात्रा आठवणींची कार्यक्रम आजलोकाश्रय मिळाला तरच मराठी भाषा टिकेल एक नजर बातम्यांवर महाराष्ट्र देश विदेश ग्लोबल महाराष्ट्र अर्थ क्रीडा संपादकीय सिनेमॅजिक प्रगती फास्ट लाइफस्टाइल इन्फोटेक भविष्य हसा लेको फोटोगॅलरी व्हिडिओनियमित कनेक्टेड राहामहाराष्ट्र टाइम्स अॅपसोबतआमच्या इतर साइट्स -"" चौकाच्या मधोमध ठेवला कठडा - चौकाच्या मधोमध ठेवला कठडा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी चौकाच्या मध्यभागी लोखंडाचा बॅरीकेड ठेवण्यात आला आहे. एका खड्ड्यावर हा बॅरीकेड ठेवण्यात आला आहे. या चौकात पथदिव्यांचा प्रकाश मंद असतो. त्यामुळे एखादे भरधाव वाहन या बॅरीकेडवर आदळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैभव मायी -"" काठमाडौं मोडेल स्कुलय् हुलाप्याखं धेँधेँबल्लाः क्वचाल लहना मिडिया काठमाडौं मोडेल स्कुलय् हुलाप्याखं धेँधेँबल्लाः क्वचाल सिल्लागा द्धितिया ११४० फ्रेअजरी ११ २०२० नृपेन्द्रलाल श्रेष्ठ @@ -2974,60 +2462,40 @@ text १ तगिंनिसे�� ९ तगिंतकया ब्वमिपिनि दथुइ जूगु खः कासाय् १ व २ तगिंया ब्वमिपिन्त छगू ब्वः ३ निसें ५ तक निगु ब्वः व ६ निसें ९ तक यानां स्वब्वय् जुगु कासाय् न्हापांगु ब्वय् निर्वेश श्रेष्ठं त्याकेत ताःलाःगु खः फस्ट रनर अप श्रिमिला महर्जन व सेकेण्ड रनरअपया उपाधी त्याकेत सविज्ञा श्रेष्ठ तालगु खः अथेहे निगूगु ब्वय् आकृति गुरूङ्गं धेँधेँबल्लाःया उपाधि त्याकेत ताःलाःगु खःसा फस्ट रनर अप व सेकेण्ड रनर अपया उपाधि छसि आकृति गुरूङ् व भावना आलेमगरं त्याकेत ताःलागु खः स्वंगूगु ब्वया धेँधेँबल्लाः तसकं प्रतिस्पर्धात्मक जूगु खः उगु ब्वया कासाय् दृष्टि महर्जन त्याकेत तालाःगु खः फस्ट रनर अप जरिना मोक्तान व सेकेण्ड रनर अपया उपाधि असिम बोगटीं त्याकेत तालागु खः उगु ज्याझ्वलय् कलाकारपिं रूपेन्द्र श्रेष्ठ रेश्मी महर्जन व कोरियोग्राफर रिना महर्जन निर्णायकया जुयादिगु खः कासाय् ताकेत तालाःपिन्त ब्वनेकुथिया प्रिन्सिपल भाजु रविन महर्जनं दसिपा मूपाहाँ मुनिकार व विशेष पाहाँ रवि साय्मिं ट्रफि लःल्हाना दीगु खः अथेहे ब्वनेकुथिया नेपाली विषयया स्यनामि हरिकुमार पौडेलं कासाय् त्याःपिन्त नगद पुरस्कार लःल्हाःनादिगु खः -"" च्या च्या अहवालानुसार भारताचा मानवी विकास निर्देशांकानुसार जागतिक क्रमांक आहे. . च्या च्या अहवालानुसार भारताचा मानवी विकास निर्देशांकानुसार जागतिक क्रमांक आहे. . . . . . . च्या च्या अहवालानुसार भारताचा मानवी विकास निर्देशांकानुसार जागतिक क्रमांक आहे. . . . . . -"" शेतकरी कुटुंबातील अश्विनीची भरारी - बारड ता. मुदखेड येथील अश्विनी धोंडिबा आठवले हिने ओरल मेडिसीन अॅण्ड रेडिओलाॅजी या कठीण विषयात राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला असल्याने सुवर्णपदक बहाल करण्यात आले असून वैद्यकीय क्षेत्रात गुणवत्तेचा ठसा उमटवून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गातील अश्विनी धोंडिबा आठवले हिने डाॅक्टर बनण्याचा दृढ निश्चय केला होता. मुंबई येथील शासकीय डेंटल काॅलेजमध्ये प्रवेश मिळावून तिने बीडीएस पदवी संपादित केली आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकअंतर्गत दरवर्षी दंतरोग महाविद्यालयाअंतर्गत कठीण विषयात राज्यातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल ���्रदान केले जाते. या वर्षीच्या सुवर्णपदकासाठी तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. शेवटच्या वर्षात ओरल मेडिसीन अॅण्ड रेडिओलाॅजी या विषयात राज्यातील सर्व दंतरोग काॅलेजमधून गुण मिळवून अश्विनी आठवले हिते प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांच्या हस्ते सुवर्णपदक सन्मानपत्र देऊन डाॅ. अश्विनी धोंडिबा आठवले हिचा गौरव करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब शेतकरी कुटुंबातील डाॅ. अश्विनी आठवले हिला सुवर्णपदक मिळाल्याने सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. -"" शिवसैनिकांची हत्या काँग्रेसराष्ट्रवादी भाजपच्या संगनमताने ! अहमदनगर शिवसैनिकांची हत्या काँग्रेसराष्ट्रवादी भाजपच्या संगनमताने ! शिवसैनिकांची हत्या काँग्रेसराष्ट्रवादी भाजपच्या संगनमताने ! - अहमदनगर लाईव्ह.कॉम केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या काँग्रेस राष्ट्रवादी व भाजपच्या संगनमताने झाली असा आरोप शिवसेनेचे नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केला. शिवसेनेचे उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांचा दशक्रिया विधी आटोपल्यानंतर शिंदे पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यमंत्री दादा भुसे अनिल राठोड आमदार विजय आैटी महापौर सुरेखा कदम संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे रावसाहेब खेवरे यावेळी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. पीडित कुटुंबीयांमागे शिवसेना खंबीरपणे उभी आहे. शिवसैनिकांवर दाखल झालेला ३०८ कलम मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे.पदाधिकाऱ्यांच्या हत्येनंतर शिवसैनिकांनी भावना व्यक्त केल्या ती दंगल नव्हती असे ते म्हणाले. तत्पूर्वी शिंदे यांनी कोतकर व ठुबे कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिवसेना ही एक कुटुंब आहे. या कुटुंबातील सदस्यावर हल्ला म्हणजे शिवसेनेवर हल्ला आहे असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी कोतकर व ठुबे यांच्या पत्नीने मंत्र्यांसमोर आक्रोश केला. -शिवसैनिकांची हत्या काँग्रेसराष्ट्रवादी भाजपच्या संगनमताने ! -"" भाज्यां���े दर कडाडले असून ग्राहक हैराण झाले आहेत. - मार्केटमध्ये भाज्यांचे भाव घसरले व्यापारी शेतकरी हवालदिल उठाव कमी असल्याने भाजीपाल्याच्या २५ गाड्या निव्वळ उभ्या आहेत. - भाजीपाल्याचे दर कोसळलेत टोमेटोला कवडीमोल भाव सध्या सर्वत्र भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलीये. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव कोसळलेत. - .. म्हणून कडाडले भाज्यांंचे दर राज्यभरात सध्या उष्णतेचा तडाखा सुरु असून त्याचा परीणाम भाजीपाल्यावर होऊ लागला आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळेही शेतकयांनी भाजीपाल्याचं उत्पादन कमी घेतलं आहे. त्याचा परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत दिसून आला. एरवी सरासरी भाजीपाल्याच्या गाड्यांची होणारी आवक घटून आता गाड्यांवर आली आहे. यामुळे भाज्यांचे भाव सरासरी ते टक्क्यांनी वाढले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात अशी परिस्थिती असल्याचं व्यापायांनी सांगितलंय - दिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे दर कडाडले - - - आवक वाढल्याने भाज्यांचे दर गडगडले आवक वाढल्याने सध्या भाज्यांचे दर गडगडले आहेत.. फळभाज्यांचे दर घसरले असले तरी पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पाहुया सध्या नवी मुंबई मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत.. - नवी मुंबई भाज्यांच्या किमतीत घसरण - भाज्यांचे दर गगणाला गृहिणींचं बजेट कोलमडलं जून महिना अर्धा सरला असला तरी मान्सून काहीसा लांबलाय आणि भाज्यांची आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलीय. बहुतांश भाजांनी शंभरी पार केल्यामुळे गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडलंय. - मुंबईत भाजीचे दर गगनाला भिडलेत ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरसरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत. - ऐन सणासुदीत महागाईचे चटके भाज्या कडाडल्या डॉलरच्या तुलनेत रुपयाने तळ गाठल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. वाढत्या महागाईमुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारालही महागाईने उच्चांक गाठला आहे. - मुंबईत येथे मिळणार स्वस्त भाजी मुंबईतील किरोकोळ भाजी विक्रेत्यांनी भाज्यांचे अव्वाच्या सव्वा दर वाढवल्यानंतर आता राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईभर १०० भाजी विक्री केंद्रं राज्य सरकारतर्फे सुरू केली जाणार आहेत. -"" भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पडघम राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प भारत अमेरिका भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या जवळपास दशकभराच्या काळात बरीच सुधारणा होत गेली आहे. विशेषतः अलीकडच्या काळात भारतअमेरिका संबंध नव्या उंचीवर गेलेले पाहायला मिळाले आहेत. यामध्ये संरक्षण किंवा सामरीक संबंधांबाबतचा आलेख हा चढता राहिलेला आहे. याचे कारण भारताची बदलत चाललेली आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका आणि त्याचबरोबर आशियातील सत्तासमतोलाच्या वर्चस्वाच्या राजकारणासाठी अमेरिकेला असणारी भारताची गरज हे आहे. त्यातूनच अमेरिकेने भारताला संरक्षणक्षेत्रातील संवेदनशील तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासही तयारी दर्शवली. संरक्षण संबंधांमध्ये सुधारणा होत चाललेली असताना व्यापारी संबंधांबाबत मात्र एक नकारात्मक घटना नुकतीच घडली आहे. @@ -3048,17 +2516,13 @@ text कायदेशीर मार्गाची उपलब्धता जागतिक व्यापार संघटनेची डिस्प्युट सेटलमेंट किंवा तंटा निवारण यंत्रणा आहे. भारत आणि अमेरिका हे दोन्ही जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य असल्याने कोणत्याही देशाला इतर देशांबरोबर अचानक शुल्क वाढवण्याचा निर्णय या संघटनेच्या परवानगीशिवाय घेता येत नाही. त्यामुळे अमेरिकेच्या निर्णयाविरोधात भारत दाद मागू शकतो. तथापि सध्या अमेरिकेच्या असहकार्यामुळे जागतिक व्यापार संघटनादेखील मोडकळीला आली आहे. त्यामुळे भारताला तिकडूनही फारशी आशा नाही. अशा वेळी भारताला अमेरिकेतील आपली लॉबी सिस्टिम वापरावी लागेल. आज अमेरिकेत १६ लाख भारतीय स्थायिक झालेले आहेत. याखेरीज भारताला सहानुभूती देणारे अनेक लोक अमेरिकन काँग्रेसमध्ये आहेत. या सर्वांकरवी दबाव आणून ट्रम्प यांना हा निर्णय घेण्यापासून परावृत्त केले पाहिजे. अन्यथा भविष्यातही ते भारतविरोधी निर्णय घेऊ शकतात. भारताकडे अजूनही चर्चेसाठी ६० दिवस आहेत. या काळात भारताकडून होणाऱ्या प्रयत्नांना यश मिळेल आणि अमेरिका हा निर्णय बदलेल अशी अपेक्षा आहे. -"" विक्रांतवर शिवस्मारक उभारावं! विक्रांतवर शिवस्मारक उभारावं! - मे नौदलातून निवृत्त झालेल्या आणि भंगारात काढण्यात आलेल्या आयएनएस विक्रांत या युध्दनौकेवरच छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रस्तावित स्मारक करावे असं मत शिल्पकार प्रभाकर कोल्हटकर यांनी व्यक्त केले आहे. गुजरातमधल्या वल्लभभाई पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार म्हणून प्रभाकर कोल्हटकर प्रकाशझोतात आहेत. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी हजारो कोटी रुपये खर्च होणार आहे. तर दुसरीकडे नौदलाने आयएनएस विक्रांत ही युध्दनौका भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी प्रभाकर कोल्हटकर यांनी शिवस्मारक उभारलं तर विक्रांतला वाचवता येईल असं मत मांडलं आहे. त्यामुळे या युध्दनौकेचे जतनही होईल आणि शिवाजी महाराजांचे स्मारकही उभारता येईल असे त्यांनी म्हटले आहे. यातून दोन्ही उद्दीष्ट साध्य करता येतील असेही त्यांनी सांगितले. समुद्र किनार्यांवरून येणार्या इंग्रजांना रोखण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं होतं त्यामुळे विक्रांतवर त्यांचं स्मारक करणं योग्य ठरेल असंही मत कोल्हटकर यांनी व्यक्त केलं आहे. च्या युद्धात विक्रांत विक्रांत लिलाव प्रभाकर कोल्हटकरभाजपलिलाव -"" वाहतूक सेवेचा वेग मंदावला विमान सेवा मिनिटे उशिराने - वाहतूक सेवेचा वेग मंदावला विमान सेवा मिनिटे उशिराने मुसळधार पावसामुळे पाणी साचणारी ठिकाणे मध्य रेल्वेने शोधली आहेत. तिथे पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मि.मी. पावसात रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला. मुंबई मुसळधार पावसामुळे रेल्वे रस्ते आणि हवाई वाहतुकीचा वेग मंदावला. विमानांचे उड्डाण आणि लॅण्डिंग ते मिनिटे उशिराने सुरू होते. मध्य रेल्वेवरील सायन कुर्ला आदी ठिकाणी रुळांवर पाणी साचले होते तर कांजूरमार्ग परिसरात रुळावर झाड पडल्याने आणि विक्रोळी घाटकोपरदरम्यान पालिकेच्या भिंतीचा भाग रुळावर कोसळल्याने मध्य रेल्वे ते मिनिटे उशिराने धावत होती. @@ -3066,9 +2530,7 @@ text अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डी. के. शर्मा नियंत्रण कक्षात स्वतः आढावा घेत होते. झाड पडल्यामुळे आणि भिंत कोसळल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ते मिनिटे उशिराने सुरू होती मात्र कोणतीही गाडी रद्द करण्यात आली नाही असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. मध्य रेल्वेची खबरदारी सलग दोन तास पाऊस सुरू राहिल्यास पादचारी पुलांवरील गर्दीवर नियंत्रण मिळण्यासाठी आरपीएफचे स्थानकांतील प्रभारी तैनात राहतील अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली. -"" संजय राऊत यांच्या वक्तव्यात तथ्य नाही सुप्रिया सुळे - संजय राऊत यांच्या वक्तव्यात तथ्य नाही सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देऊ केली होती. त्या माझ्या मंत्रिमंडळात असणे मला आवडेल असेही विधान मोदींनी केल्याचे खुद्द शरद पवार यांनीच आपल्याला सांगितले असे संजय राऊत यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. बारामती खासदार संजय राऊत यांनी माझ्या मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल केलेल्या वक्तव्यात काहीही अर्थ नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही असा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मंगळवार येथे केला. @@ -3076,22 +2538,16 @@ text सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देऊ केली होती. त्या माझ्या मंत्रिमंडळात असणे मला आवडेल असेही विधान मोदींनी केल्याचे खुद्द शरद पवार यांनीच आपल्याला सांगितले असे संजय राऊत यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. मात्र राऊत यांच्या विधानात कसलेही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे भाजपसोबत जाण्याचा किंवा मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा कसलाही प्रश्नच उदभवत नाही असे सुप्रिया सुळे यांनी आज स्पष्ट केले. याबाबत आपण निवेदनही केलेले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही त्या म्हणाल्या. हा विषय अचानकच कोठून समोर आला आणि संजय राऊत यांनी माझ्या बाबत असे कसे नमूद केले याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या विषयाबाबत मोदी यांनी पवार यांना कधीही काहीही सांगितलेले नव्हते आणि त्या वेळेस मी तेथे उपस्थित देखील नव्हते असेही त्या म्हणाल्या. खासदार सुप्रिया सुळे संजय राऊत -"" श्रेया बुगडे टॅटूच्या प्रेमात पाहिलात का ति���ा नवा टॅटू . - श्रेयाने नुकताच नवा टॅटू बनवला असून सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. - ऑनलाइन लोकमत छोट्या पडद्यावरील कॉमेडी रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर असो किंवा बॉलिवूडची चांदनी श्रीदेवी असो सगळ्यांची मिमिक्री श्रेया करते आणि सर्व प्रेक्षकांना ते आवडतं देखील. श्रेया बुगडे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. इतकेच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या प्रोजेक्टबाबत अपडेट देत असते.नुकतेच तिने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती स्वतः दिसत नसली तरी तिने बनवलेल्या नवीन टॅटूबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. तिच्या या टॅटूवर खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत. श्रेयाचा हा पहिला टॅटू नसून यापूर्वीदेखील तिने एक टॅटू बनवलेला आहे. तिने मनगटावर आराध्य असं लिहिलेलं आहे.याशिवाय तिच्या पाठीवर देखील टॅटू आहे. चला हवा येऊ द्या या शोमधून श्रेयाला खरी लोकप्रियता मिळाली आहे. श्रेयाने अभिनयाच्या कारकीर्दीची सुरूवात फू बाई फूमधून मिळाली. खरंतर शाळेत असल्यापासून श्रेया अभिनय करत होती. तेव्हा तिला आपण विनोदी कलाकार म्हणून ओळखले जाऊ असे वाटले नाही. कारण ती गंभीर भूमिका साकारीत होती. त्यामुळे तिच्या आईला वाटायचं की कधीतरी तिला विनोदी भूमिका करायला मिळायला हवी. नंतर फू बाई फूच्या निमित्तानं तिला ती संधी मिळाली. - हवा येऊ द्यामधील त्या फोटोवर नेटकरी खवळले शाहू महाराज सयाजीरावांच्या अपमानाचा ठपका -"" मुंबई मध्य रेल्वेवर सांताक्लॉझ चॉकलेट टोप्या देऊन नियम पाळण्याचं आवाहन ख्रिसमस जवळ आलेला असताना एक सांताक्लॉज सध्या मध्य रेल्वेवर आढळून येत आहे. तो प्रवाशांना टोप्या आणि चॉकलेट देतोय. इतकंच नाही मध्य रेल्वेवर रेल्वे प्रशासनाकडून अनेकदा जनजागृती मोहीम हाती घेण्यात येते. दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करु नका रेल्वेरुळ ओलांडू नका महिलांचा डब्यातून प्रवास करु नका असे वारंवार या जनजागृतीमधून सांगितलं जातं. याच जनजागृतीचा एक भाग म्हणून खुद्द सांताक्��ॉजमार्फत रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेच्या स्थानकांवर तसेच लोकल च्या डब्ब्यात जाऊन सांताक्लॉजमार्फत जागृती करण्यात येत आहे. -"" विद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट दिनांक वेळ विद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट @@ -3102,11 +2558,9 @@ text सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या भेटीनंतर उपविभागीय महसुल अधिकारी विकास गजरे यांच्याशी कुलगुरु यांनी उपकेंद्राच्या जागेसंबंधी चर्चा केली. तसेच पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी उपकेंद्र अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन कुलगुरुंनी केले. तर या महत्वपूर्ण उपक्रमास पुर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन राजेंद्र गावीत यांनी दिले. वाड्यात पुन्हा चोरी फार्मच्या कर्मचार्यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला भरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण -"" शामरावनगरात मुरुम मनपाचा स्टंट भाजपचा पुढारी होमपेज शामरावनगरात मुरुम मनपाचा स्टंट भाजपचा शामरावनगरात मुरुम मनपाचा स्टंट भाजपचा - शामरावनगरातील रस्त्यांच्या मुरुमीकरणात पैसा महापालिकेचा आणि स्टंटबादी भाजपच्या आमदारांची सुरू आहे. भाजपचे झेंडे लावून मुरुमाच्या गाड्या फिरत आहेत. आयुक्तांनी जाणीवपूर्वक नगरसेवकांना बदनाम करून भाजपचे कोटकल्याण सुरू ठेवले आहे असा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी गुरुवारी महासभेत केला. मुरुमीकरणास आमचा विरोध नाही. पण आम्हाला बदनाम करून शामरावनगरचे राजकारण नको असेही त्यांनी बजावले. महासभेच्या परस्पर . कोटी रुपये आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आमदारांच्या सांगण्यावरून वर्ग केले. त्याची प्रशासनाने प्रांजळ कबुलीही दिली. एकूणच या विषयावरून महासभेत प्रचंड गदारोळ झाला. याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मिनिटे सभाही तहकूब झाली. महापौर हारुण शिकलगार यांनी याप्रकरणी पुढील महासभेत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. शामरावनगरमधील पंधरा रस्त्यावर मुरूम टाकला जात आहे. नगरसेवक राजू गवळींसह त्या परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन मुरूम टाकण्यासाठी साकडे घातले होते. त्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांनी या परिसराची पाहणी केली आणि मुरूम टाकण्यास सुरूवात झाली. यावरून गुरुवारी महासभेत वादळी चर्चा झाली. नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. @@ -3117,9 +2571,7 @@ text उपायुक्त सुनिल पवार म्हणाले शामरावनगरमधील रस्ते शासनाच्या मुलभूत सोयीसुविधा योजनेत मंजूर आहेत. या रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया झाल्या आहेत. मात्र ड्रेनेजसाठी चरी खोदल्या असल्याने ठेकेदाराने प्रथम चरी मुजवाव्यात अशी मागणी केली होती. त्यानुसार आमदार गाडगीळ यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीत कोटी लाखांचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला होता. हे काम महापालिकेला करता आले असते. मात्र भविष्यात रस्त्यांचा दर्जाचा खराब झाला तर महापालिकेकडे बोट दाखविले गेले असते. त्यामुळे बांधकाम विभागामार्फतच रस्त्याचे मुरमीकरण करण्याचा निर्णय झाला. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली. माजी महापौर प्रशांत पाटीलमजलेकर म्हणाले आमदारांच्या एका बैठकीत सव्वा कोटी वर्ग केले आहेत. नगरसेवकाला दोन लाखांचे काम मंजूर करताना फोटो गुगल नकाशे मागितले जातात. प्रशासनाकडून हा दुजाभाव का केला जातो सुरेश आवटी म्हणाले शामरावनगरात काम करण्यास विरोध नाही. मात्र प्रशासनाने निधी वर्ग चुकीच्या पध्दतीने केला आहे. त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.नागरिकांच्या पैशावर त्यांचा पगार होतो हे विसरू नये. अनेक नगरसेवकांनी आमदारांची कामे होतात. मग आम्ही सुचविलेली कामे प्रशासनाने करावीत अशी मागणी केली. उपायुक्त पवार यांनी मुरूमासह इतर अत्यावश्यक कामांचे अंदाजपत्रक तयार केली जातील. अत्यावश्यक कामे मार्गी लावण्यासाठी शॉर्ट् टेंडर प्रसिध्द करण्याची ग्वाही त्यांनी सभागृहात दिली. शिवाय शामरावनगरमध्ये मुरमीकरणासाठी वीस लाखांचे अंदाजपत्रक तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले. कोटी लाखांचा निधी वर्ग केल्याप्रकरणी संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वांनी केली. -"" संरक्षणासाठी अपुरी तरतूद - महाराष्ट्र टाइम्स देशाच्या भूराजकीय आकांक्षा आणि हितशत्रूंची आव्हाने हे दोन घटक प्रामुख्याने त्याच्या संरक्षण दलांचा आकार निर्धारित करतात. कोणत्याही संरक्षण दलाची गुणवत्ता त्यातील मनुष्यसंसाधनाची संख्या व प्रावीण्य आणि शस्त्रसंभाराचा पुरेसापणा व आधुनिकता यावर अवलंबून असते. जगातील संरक्षण दलांमध्ये आकारात भारतीय संरक्षण दलांचा चीनपाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो परंतु शस्त्रास्त्रांच्या गुणवत्तेत मात्र नाही. गुणवत्ता आणि आधुनिकता या मानदंडांच्या संपादनासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ आवश्यकच नाही तर अपरिहार्य आहे. केंद्रीय अंदाजपत्रकातील संरक्षणतरतुदीचे हे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. संरक्षण तरतूद दोन सदरांखाली केली जाते. भांडवली खर्च कॅपिटल एक्स्पेंडिचर आणि महसुली खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. भांडवली तरतूद आधुनिक शस्त्रास्त्रे विमाने युद्धनौका रणगाडे तोफा व इतर युद्धसाहित्य नव्याने खरेदी करण्यासाठी तसेच आपल्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांच्या आधुनिकीकरणासाठी केली जाते. तर महसुली तरतूद मनुष्यसंसाधनाचा प्रतिपाळ आणि सैन्याच्या दैनंदिन चालचलनासाठी केली जाते. भांडवली खरेदीमुळे सैन्याच्या आधुनिकतेत युद्धशक्तीत आणि गुणवत्तेत वाढ होते तर महसुली खर्च सैनिकांचा राहणीमान दर्जा समाधानी वृत्ती आणि इच्छाशक्ती या तितक्याच महत्त्वाच्या युद्धविजयी घटकांच्या संवर्धनावर केला जातो. सर्वसाधारणपणे तरतुदीचे विभाजन ६० महसुली खर्च आणि ४० भांडवली खर्च या प्रमाणात असावे. मनुष्यसंसाधनाच्या बेहेत्तर राहणीमानाच्या वाजवी आकांक्षा पुऱ्या करण्यासाठी महसूल खर्चात वाढ अपरिहार्य होते. त्याचबरोबर आधुनिक शस्त्रास्त्रांच्या किमतीत भरमसाठ वाढीमुळे भांडवली खर्चाची पातळी वाढत जाते. या दोन्हींचा मेळ घालणे ही अर्थमंत्र्यांची कसोटी ठरते. @@ -3127,15 +2579,11 @@ text महसुली खर्चात वाढ करणे अपेक्षित होते. तरुणांना सैन्यदलांकडे आकर्षित करण्यासाठी अधिकारी आणि जवानांचा पगार भत्ते व इतर सेवासुविधा वाजवी आणि इतर क्षेत्रांच्या तुलनेत समाधानकारक असणे आवश्यक आहे. निवृत्त सैनिकांना वन रँक वन पेन्शन ओआरओपीचे धोरण लागू करण्याचे आश्वासन सरकार गेली सहासात वर्षे देत आहे. परंतु ते पूर्ण स्वरूपात अजूनही अमलात आणण्यात आले नाही. नॉन फंक्शनल अपग्रेडेशन एनएफएफयू आयएएस आयपीएस वगैरे केंद्रीय सेवांबरोबरच आता अर्धसैनिकबलांनाही लागू करण्यात आले आहे. परंतु सैन्यदलाचे सदस्य मात्र त्याला अद्यापी पारखे आहेत. निवृत्त सैनिकांची संख्या ४५ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे व दर वर्षी ५५००० निवृत्त सैनिकांची वाढ होत आहे. या सर्वांसाठी आणि इतर अनेक प्रकल्पांसाठी या वर्षीच्या तरतुदीत व्यवस्था होणे आवश्यक होते. परंतु अर्थातच ती झालेली दिसत नाही. महसुली खर्चासाठी २१०६८२ कोटींची या अंदाजपत्रकात तरतूद आहे. हितशत्रूंच्या वाढत्या आव्हानांचा विचार करता संरक्षणाच्या वाढत्या गरजांसाठी भांडवली तरतुदीत लक्षणीय वाढ होणे अपेक्षित होते. भांडवली तरतूद रु. १०३३८० कोटी रुपये इतकी आहे. ती मागच्या अंदाजपत्रकापेक्षा रु. ९३९८ कोटींनी अधिक आहे. १० टक्क्यांची ही वाढ नाममात्र आहे. कारण चलनफुगवटाच ती नाहीशी करून टाकणार आहे. यापूर्वीच्या वर्षात आणि २०१८१९च्या पहिल्या नऊ महिन्यांत केलेल्या खरेदीचे उदाहरण या संदर्भात लक्षवेधी आहे. फेब्रुवारी २०१९मध्ये सादर झालेल्या हंगामी अंदाजपत्रकामध्ये २०१८१९पूर्वी खरेदी केलेल्या शस्त्रास्त्रांच्या भांडवली खरेदीचे बांधील उत्तरदायित्व कमिटेड लायेबिलिटी रु. ११००४४ कोटी रुपये इतके होते. परंतु २०१८१९च्या अंदाजपत्रकातील तरतूद रु. ७४११६ कोटी होती. म्हणजे रु. ३५२१८ कोटींची तूट होती. २०१८१९च्या पहिल्या नऊ महिन्यांत सुमारे साठ हजार कोटी रुपयांच्या खरेदी कत्राटांवर सह्या केल्या आहेत. त्यात एस ट्रायंफ रशिया ४० हजार कोटी रुपये पी ११३५ फ्रिगेट रशिया ६६७९ कोटी रुपये एडी कंट्रोल रडार्स इस्त्रायल ४५७७ कोटी रुपये डायविंग व्हेइकल्स हिंदुस्तान शिपयार्ड २४९४ कोटी रुपये सर्व्हे व्हेइकल्स गार्डनरीच २४३५ कोटी रुपये यांचा समावेश आहे. जर या सामानाची दर वर्षी १५ टक्के किंमत चुकती करावी लागेल असे ग्राह्य धरले तर त्यासाठी नऊ हजार कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे. परंतु या सर्वांसाठी या अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करण्यात आली नाही. २०१८१९मध्ये सैन्यदलांची तूट रु. ११२१३७ कोटी होती. त्यासाठी त्यांनी रु. ३७१०२३ कोटींची मागणी केली होती. ही तूट भरून काढण्यास काही वर्षे लागतील. - इतर बातम्याभारतीय संरक्षण दलदेशअर्थमंत्री निर्मला सीतारामन संरक्षणासाठी अपुरी तरतूद... महागाईचा मार पेट्रोलडिझेल दर भडकले... -"" अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही - अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही -मटा ऑनलाइन हमाल मापाडीना पेन्शन लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्या जानेवारी अख��रपर्यंत मार्गी लावा अन्यथा एक फेब्रुवारीपासून राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला. न्याय हक्काची लढाई जिंकायची असेल तर एकजूट कायम ठेवा संघटन वाढवा अन् शेतकऱ्यांनाही सोबत घ्या असे आवाहन त्यांनी केले. बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी पेन्शन परिषद व राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या २० व्या द्वैवार्षिक अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. याप्रसंगी स्वागताध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर कामगार नेत्या पौर्णिमा चिकरमाने चंदन बापूसाहेब मकदूम हरीश धुवड सुभाष लोमटे कृउबा सभापतीचे दिनकर कदम उपसभापती गणपत डोईफोडे राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस राजकुमार घायाळ बीड हमाल मापाडी युनियनचे अध्यक्ष हनुमान जगताप शेरजमा पठाण नवनाथ नाईकवाडे यांची उपस्थिती होती. राजकुमार घायाळ यांनी उपस्थितांना संविधानाची शपथ दिली. सोबतच राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बाबा आढाव म्हणाले अधिवेशनात अन्यायाचा पाढा वाचून झाला परंतु आता रस्त्यावरची लढाई लढाई लागेल. त्यासाठी प्रतिकार करण्याची तयारी ठेवा. जात धर्म न पाहता एकजुटीने आंदोलन करा असे आवाहन त्यांनी केले. आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी केवळ विचार डोक्यात ठेवा. अधिवेशनाच्या समारोपाला पणनमंत्री व कामगार मंत्री आले नाहीत. अधिवेशनात पारित केलेले ठरावानुसार शासनाला धोरणे बदलण्यासाठी ३० जानेवारीपर्यंची मुदत दिली जाईल. त्यांनतर ठोस निर्णय न घेतल्यास १ फेबु्रवारीपासून मंत्र्यांच्या गाड्या अडवून जेलभरो आंदोलने होतील. @@ -3144,8 +2592,6 @@ text यावेळी विकास मकदूम यांनी डॉ. आढाव व मान्यवरांच्या उपस्थितीत ठराव वाचन केले. एकूण आठ ठराव मांडण्यात आले ते सर्वांनुमते पारित झाले. कामगार मंत्र्यांना मोकळे सोडणार नाही रविवारी झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमाला कामगार मंत्री आले नसले तरी त्यांना आम्ही मोकळे सोडणार नाही. संघटनेच्या प्रतिनिधींसह मंत्रालयात बैठका घेऊन मंत्र्यांसमोर हे सर्व विषय ठेवण्यात येतील असे यावेळी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. - -इतर बातम्या ५० रुपये न दिल्यामुळे गळ्यावर��न फिरवला वस्तरा पंकजा मुंढेंचा दसरा मेळावा सावरगाव घाटावर अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही... @@ -3158,22 +2604,18 @@ text अधिसभेत उत्कर्षची आगेकूच... संभाजीराजेसाठी देवगिरीचा बळी... मॅरेथॉनमध्ये धावण्याचा थंडी गर्दीत उत्साह... -"" शिवसेना काँग्रेस पक्ष रिकामे करणार नारायण राणे कुडाळ जि. सिंधुदुर्ग तुम्ही काय माझी हकालपट्टी करता मीच काँग्रेस सोडतो असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे गुरुवारी ता. २१ घोषित केले. तसेच आगामी काळात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही रिकामे करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. अलीकडच्या काळात नारायण राणे आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या भेटींमुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती मात्र काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर दसऱ्यापूर्वी पुढील दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदाबाबत चाचपणी करण्यासाठी त्या वेळी प्रणव मुखर्जी अँटनी आणि दिग्विजयसिंह हे निरीक्षक म्हणून आले होते तेव्हा ४८ आमदारांनी मला पसंती दिली तर ३२ आमदारांनी अशोक चव्हाण यांना पसंती दिली होती. तरीही मला संधी देण्यात आली नाही. पक्षात आल्यानंतर सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन काँग्रेसने मला दिले होते मात्र ते पाळले नाही असे त्यांनी सांगितले. राणे यांचा फुटबॉल झालाय असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर राणे म्हणाले राज हे स्वतःच फुटबॉल आहेत. माझ्या घरात दोन आमदार आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षात एकच आमदार आहे. त्यांच्या टीकेला उत्तर द्यावे असे मला वाटत नाही अशा शब्दांत नारायण राणे यांनी राज यांची खिल्ली उडवली. तसेच आपण शिवसेनेत परत जाणार नसल्याचे स्पष्ट करताना उद्धव ठाकरे दररोज सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे देत असून काही करत नसल्याचा टोलाही राणे यांनी लगावला. कुडाळ सिंधुदुर्ग काँग्रेस नारायण राणे विधान परिषद राज ठाकरे -"" सॅमसंग एसजीएचए८३७ विकिपीडिया सॅमसंग एसजीएचए८३७ सॅमसंग एसजीएचए८३७ हा सॅमसंगच्या ए मालिकेमधील एक भ्रमणध्वनी आहे. ...सॅमसंगएसजीएचए८३७ पासून हुडकले -"" ट्यूब विरहित टायर .. ट्यूब विरहित टायर - बाळ पालथे होणे बसणे रांगणे उभे राहणे आणि मग चालणे या काही अश्या हाल���ाली आहेत ज्या आपल्या वाढत्या वयाचे मैलाचे दगड म्हणून ओळखले जातात. मग शाळा आणि मग शाळेला जाणे. या शाळेला जाण्यात आपल्या आयुष्यात स्वतःचे मालकीचे वाहन येते ते सायकल. अन त्या सायकलची देखभाल हा आपला एक छंदच बनून जातो. हा छंद जपताना आपल्या आवाक्या बाहेरची देखभाल म्हणजे पंक्चर. मग येथे पम्चरपंचरपंक्चर काढून मिळेल असा फलक शोधायची गरज लागते ती लहानपणा पासून ते जो वर स्वतः वाहन दुचाकीचारचाकी चालवतो तोवर. बरं सायकलच ठीक आहे हो. पंक्चर झालेले चाक उचलून नेणे शक्य असते. पण इतर वाहनांचे काय मग ती दुचाकी असो वा चार चाकी. वाहनचालक जर स्त्री असेल तर मग हतबलता आणखीनच तीव्र अन मदतीची गरज जास्तच. पंक्चर झाल्या झाल्या गाडीचे टायर खाली बसलेच म्हणा जर मोटर सायकल असेल तर खोळंबा अतिरिक्त चाक वाली दुचाकी असेल तर चाक बदला. अन चारचाकी असेल तर अतिरिक्त चाक बदलण्याचा खटाटोप वेगळा. अतिरिक्त चाक असले तरी ही ते योग्य स्थितीमध्ये असलेले हवे हे सांगायला नको. एकूणच गाडी पंक्चर होणे हा प्रत्येक प्रवासातला अप्रिय अकल्पित आणि खोळंबा करणारा प्रकार. या अप्रिय अकल्पित आणि खोळंबा करणारा प्रकारा पासून थोडासा दिलासा मिळतो आहे. बाजारात आता आलेल्या ट्यूब विरहित टायर हे जनसामान्यांची हि अडचण ओळखून तंत्रज्ञान विकसीत झालं आहे. सामान्य टायर ट्यूबची माहिती @@ -3207,11 +2649,9 @@ text शेवटचे एक सोडून बाकी चित्रे दिसत नाहीत. चाणक्य रोजी वा. विसुनाना धन्यवाद. जमल्यास आपण म्हणताय ती माहिती देण्याचा लवकरच प्रयत्न करेन. -चाणक्य रोजी वा. माझ्या माहिती प्रमाणे हे मिश्रण थोडे द्रव स्वरुपात असते. हवेचा दाब कमी होउअ लागताच ज्या ठिकाणी हवा गळते आहे तिथे जाउन ते गोठतेघट्ट होते. मुक्तसुनीत रोजी वा. चाणाक्य यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीला अनुरूप असा आणखी एक माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. सचित्र सांगोपांग माहिती नेमकेपणा मूळ विषय खुद्द लेखकाला नीट समजलेला असल्याने त्या विषयातील खाचाखोचा आणि हे सर्व मोजक्या शब्दात. धन्यवाद ! होम्वर्क् जमेल तसे करेन म्हणतो -चाणक्य रोजी वा. प्रतिसादा बद्दल धन्यवाद. लेखनाचा मुळ हेतू असा आहे की तांत्रिक माहिती सर्वसामान्यांपर्यंत साध्या सोप्या भाषेत जावी. धनंजय रोजी वा. माहितीपूर्ण लेख आणि सचित्र म्हणून समजण्यास सोपा. @@ -3224,7 +2664,6 @@ text एक शंका टायरवरची माहीती फ��त भारतीयफक्त अमेरीकनएखाद्या प्रांताला लागू आहे की ही डिझाईन्स वैश्विक आहेतआमच्या नाक्यावरच्या मेकॅनिककडचे टायर कोणतेही निखाण नसलेले पाहिले आहेत आजानुकर्ण रोजी वा. लेख आवडला. सोप्या भाषेत उपयुक्त माहिती. -चाणक्य रोजी वा. ती माहिती वैश्विक असते. आपल्याकडे टायर रिमोल्डींग हा प्रकारामुळे टायरचे रबरची झीज झाली की त्यावर आणखी एक आवरण चढवतात. त्यामुळे कदाचित तु म्हणतोस तसे असावे. मन रोजी वा. लेख आहे. चाणक्य राव. @@ -3239,7 +2678,6 @@ text पण त्या मूळ चाकांचा फोटो इथे देउ शकत नाहीकार्यालयात माहिति जालाचा आम्हाला मर्यादित वापर करण्याचे बंधन आहे.क्षमस्व. पण त्याच कल्पनेच्या ईतर चाकांचा फोटो देत आहे. ... -चाणक्य रोजी वा. माहिती बद्दल धन्यवाद. चाकाचे वजन वाढल्यास इंधन क्षमतेवर परिणाम होतो तसेच जर हवा कमी दाबाची असल्यास सुद्धा. पण जर टायर पुर्णपणे भरीव असावी ही गरज असेल तर इंधन क्षमतेला महत्व नसतेच. सहज रोजी वा. नॅनोला हे टायर बसवले जाणार आहेत काय @@ -3247,26 +2685,21 @@ text प्रियाली रोजी वा. सरळ सोप्या शब्दांत व्यक्त केलेली माहिती आवडली. चाणक्य असा वेगळा आणि वैज्ञानिक माहितीवर आधारित विषय निवडून त्यावर लेख लिहिण्याची कला तुम्हाला चांगली जमली आहे. पु.ले.शु. -चाणक्य रोजी वा. प्रोत्साहनात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या प्रतिसादांमुळेच थोडे फार जमते आहे. नवीन रोजी वा. चांगला लेख. ट्यूबलेस टायर्स ची मूलभूत माहिती कळाली. अधिक माहितीची वाट पाहतो आहे. टायर फुटणे -नवीन रोजी वा. टायर फुटून होणारे खरे तर ट्यूब फुटून होणारे अपघात ट्यूबलेस टायर वापरल्याने आजिबात होणार नाहीत का टायर फुटण्याची कारणे -चाणक्य रोजी वा. टायर फुटण्याची कारणे हे अशा अपघातांचे मूळ कारण असते. ट्युबलेस टायरचा मुख्य फायदा पंक्चरच्या वेळचा आहे. टायर शक्यतो तापमान वाढीने फुटतात. माझ्याकडे विदा नाही. अनियंत्रीतअतिवेग हे त्यामागचे मुख्य कारण असते. तसेच अनियंत्रीत वेग हे अपघातांचे मुख्य कारण असते. अशावेळी जर चाकात योग्य दाबाची हवा नसेल आणि टायरची देखभाल योग्य प्रकारे घेतली नसेल तर मग अपघात होण्याची शक्यता जास्त आहेच. पण ट्युबलेस टायरमुळे अपघात झाला असे म्हणणे अथवा ट्यूबलेस टायर वापरल्याने अपघात आजिबात होणार नाहीत. असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. ट्यूबलेस टायर पंक्चर झालेले कसे ओळखावे झम्प्या रोजी व���. मध्ये माझ्या गाडिचे टायर पंक्चर झाले होते...हवा भरणारा पोरगा म्हणाला साहेब... चाक पंक्चर आहे... मी बोललो पण चाक बसले नाहीये न... तर तो म्हणाला हवा टिकत नाही... म्हणून पंक्चर काढायला चाक काढल्यावर १२ पंक्चर निघाले -"" ... ...म्हणून शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत केली राष्ट्रवादीची स्थापना . ज्ञानाशिवाय देव नाही देवाशिवाय ज्ञान नाही हभप इंदोरीकर महाराज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाच्या मुद्दावरून शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम केला होता असं सांगण्यात येत. मात्र शरद पवार यांनी काँग्रेस सोडण्याचे खरं कारण मात्र वेगळं असल्याचा... - ऑनलाइन लोकमत ठळक मुद्देप्रणव मुखर्जी यांच्या द कोअलिशन ईयर्स या इंग्रजी पुस्तकाचं नुकतचं दिल्लीत प्रकाशन झालं.या पुस्तकामध्ये प्रणवदांनी अनेक राजकीय आठवणी आणि अनुभव सांगितले आहेत.या पुस्तकामध्ये शरद पवार यांची मंत्री राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रणब मुखर्जी यांनी प्रशंसा केली आहे. नवी दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाच्या मुद्दावरून शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम केला होता असं सांगण्यात येत. मात्र शरद पवार यांनी काँग्रेस सोडण्याचे खरं कारण मात्र वेगळं असल्याचा खुलासा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्ताकात केला आहे. द कोअलिशन ईयर्स असं या पुस्तकाचं नाव असून त्यांनी साली झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नेमकं काय घडलं होतं हे यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रणव मुखर्जी यांच्या द कोअलिशन ईयर्स या इंग्रजी पुस्तकाचं नुकतचं दिल्लीत प्रकाशन झालं. या पुस्तकामध्ये प्रणवदांनी अनेक राजकीय आठवणी आणि अनुभव सांगितले आहेत. यामध्ये शरद पवार हे काँग्रेसमधून का बाहेर पडले आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी कोणी विरोध केला याबाबत माहिती सांगितली आहे. @@ -3281,7 +2714,6 @@ text पद्मावतीच्या वादात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार याचिका फेटाळली पद्मावती ला फटका मध्यप्रदेशात प्रदर्शनावर मुख्यमंत्र्यांची बंदी राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु डिसेंबरमध्ये होणार अधिकृत घोषणा -"" या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे आहेत का दिवसेंदिवस जाहिरातींची क्रेझ वाढतच चालली आहे. आजच्या काळात जाहिरातींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या जाहिरातीही प्रेक्षकांच्या मनावर चांगल्या प्रकारे छाप पाडतात. काही वेळा तर प्रेक्षक जाहिरातींच्या इतक्या प्रेमात पडतात की त्या जाहिरातींच्या टॅग लाई्न्स ते रोजच्या बोलण्यात सहज वापरतात.काही जाहिरातींची पंच लाईन आपल्याला अगदी तोंडपाठ होते. प्रेक्षक या जाहिरातींच्या इतक्या प्रेमात पडतात की या जाहरातींचे व्हिडिओ प्रेक्षक आवडीनं युट्युबवरही पाहतात. चला तर मग अशाच काही जाहिरातींवर टाकूया एक नजर. कोलगेटच्या टुथपेस्टची ही टॅगलाईन प्रेक्षकांना चांगलीच लक्षात असेल. अगदी मजा मस्तीमध्ये युवावर्गाचे प्रतिनिधी एकमेकांना हा डायलॉग ऐकवताना तुम्ही पाहिलं असतील. तरूणच काय अगदी तुम्ही सुद्धा थट्टामस्करीत हा डायलॉग कुणाला तरी ऐकवला असेल. @@ -3296,46 +2728,35 @@ text टुथपेस्ट मॅलेडि आमीरखान -"" नरडाणा रेल्वे स्थानक चकचकाट स्थानकापर्यंत रस्ता नसल्याने अडचणींचा सामना - सोनगीर धुळे नरडाणा येथे सर्वसोयींनीयुक्त रेल्वेस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी खुले झाले असून प्रवाशांत समाधान व्यक्त होत असले तरी सध्या रेल्वे स्थानकापर्यंत रस्ता नसल्याने तसेच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून लवकरच अडचणी दूर होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुरतभुसावळ या प्रमुख रेल्वेमार्गा दरम्यान उधना जळगाव रेल्वेमार्ग दुहेरीकरणास गती आली असली तरी अद्याप शिंदखेडा ते नंदूरबार हे सुमारे किलोमीटर अंतरातील लोहमार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. पर्यंत काम पुर्ण होऊन प्लेटफार्म व स्थानकाचा वापरास सुरूवात होईल ही अपेक्षा आधीच फोल ठरली आहे. किमान दिवाळीपर्यंत तरी काम पूर्ण होऊन वापरास सुरूवात व्हावी अशी अपेक्षा आहे. दरम्यान प्रत्येक थांबावर नवीन रेल्वेस्थानक निर्माणचे काम पूर्ण होण्याचा मार्गावर आहे. नरडाणा रेल्वेस्थानक चकचकाट झाले असून सोयींनीयुक्त आहे. सध्या मात्र प्रवाशांना विशेषतः सुरत कडे जाणाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मध्ये उधना जळगाव या किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणास मंजूरी मिळाली. त्यावेळी सातशे कोटी रूपये खर्चाचा अंदाज होता. मात्र रेल्वे अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद होत नव्हती. ��ध्ये प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली तोपर्यंत खर्च तिप्पट झाला. केवळ सातशे पन्नास कोटी रूपये मंजूर झाले. दरवर्षी अर्थसंकल्पात पुरेशी रक्कम मंजूर होत नसल्याने मंजूर निधीच्या प्रमाणात कासवगतीने काम हळूहळू पुढे सरकत आहे. त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढतच आहे. सुरुवातीला अगदी मंदगतीने सुरू असलेले काम पर्यंत म्हणजे चार वर्षात टक्के काम पुर्ण झाले. मात्र त्यानंतर कामाने वेग घेतला. जळगाव ते शिंदखेडा व नंदूरबार ते सुरत दरम्यान दुहेरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुलांचे काम व लेव्हलिंगचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. नरडाणाचे इंग्रज काळातील दक्षिणेकडील रेल्वेस्टेशन तोडून टाकण्यात आले. समोर विरूध्द बाजूला भव्य स्थानक बनविण्यात आले असून तेथे प्रतिक्षालयासह सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. नरडाणा स्टेशनवर आता चार प्लेटफार्म झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण प्लेटफार्माचा चेहरामोहरा बदलला आहे. रेल्वे बालोद्यान दुहेरीकरण होत असतांनाच अमळनेर व नंदूरबार रेल्वे स्टेशनला मॉडेल स्टेशनचा दर्जा देण्यात येत असून अमळनेरला रेल्वे बालोद्यान तर नंदूरबारला नवीन प्रतिक्षालय होत आहे. मात्र संथ कामामुळे प्रवाशात नाराजी आहे. नंदुरबार ते जळगाव दरम्यान बहूतांश रेल्वेस्थानकातील अस्वच्छता दूर झाली आहे. शुध्द पिण्याचे पाण्याची कमतरता शौचालय व स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य हे दृश्य बदलत आहे. हे प्रवाशांच्या दृष्टीकोनातून समाधानाची बाब आहे. नरडाणाच्या नवीन रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी नरडाणा गावातून थेट रस्ताच नाही. त्यामुळे सर्व वाहने जुने स्थानक होते तेथेच थांबतात. येथे भुसावळ व सुरत जाण्यासाठी वेगवेगळे फलाट असले तरी दोन्ही बाजूला तिकिटविक्री नसल्याने दादरा चढून विरुद्ध दिशेला जाऊन व तिकीट काढून सुरतला जायचे असेल तर पुन्हा दादरा चढून जुने स्थानकावरील फलाटावर येतात. वृध्दांना त्रासदायक आहे. त्यामुळे दादराचा कोणी वापर न करता धोका पत्करून सर्रास रूळ ओलांडतात. सध्या रेल्वे फलाट नसलेल्या मधल्या रुळावर सुरत जाणारी पॅसेंजर थांबत असल्याने प्रवाशांना हाल भोगावे लागत आहेत. वृध्दांना रेल्वेत चढणे व उतरणे कठीण व धोकेदायक झाले आहे. मात्र पुढील आठवड्यात सुरत जाणारी पॅसेंजर फलाटावर थांबेल व दिवाळीपर्यंत जळगाव ते उधना दुहेरीकरण पूर्�� होऊन वापरात येईल अशी माहिती रेल्वे कर्मचारी वारुडे यांनी दिली. -"" येथील मुख्य टपाल कार्यालयात गेल्या काही वर्षापासून मनुष्यबळ कमी पडू लागल्याने सेवेत कमालीची अनियमितता निर्माण झाली आहे. त्याचा फटका प्रश्नमुख्याने सुशिक्षित बेरोजगारांनाच सर्वाधिक बसतो असा आरोप केल्या जात आहे. मूर्तीजापूर टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कमतरता आणि परिणामी सेवेतील अनियमिततेने जनतेचे होणारे नुकसान याबाबत येथील नागरिकांनी अनेकदा वरिष्ठस्तरावर तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. दरम्यान रेल्वे वसाहतीमधील नागरिक व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मुख्य टपाल निरीक्षक प्रधान टपाल अकोला मूर्तीजापूरचे तहसीलदार टपाल निर्देशक यांच्याकडे तक्रारी करून उपविभागीय कार्यालयावर नुकताच मोर्चा नेऊन निवेदनाद्वारे टपाल सेवेबाबत होत असलेली कुचंबना थांबविण्याची विनंती केली आहे. शासकीयनिमशासकीय व खाजगी कार्यालयांची महत्त्वाची कागदपत्रे प्रश्नमुख्याने टपाल सेवेच्या माध्यमातूनच पाठविली जातात. सुशिक्षित बेरोजगार युवकयुवतींच्या नोकरी संदर्भातील पत्रव्यवहारमुलाखतपत्रे यासाठी टपाल सेवेवरच अवलंबून राहावे लागते. मात्र टपालसेवेच्या अनियमिततेमुळे अनेकांना फटका बसतो. येथील रेल्वे वसाहतीमध्ये तर पोस्टमनचे दर्शन आठआठ दिवस होतच नसल्याच्या तक्रारी आहेत. पोस्टमास्तरांना विचारणा केल्यास कर्मचारीच कमी आहेत असे सांगून असमर्थता व्यक्त करीत बोळवण केल्या जाते असेही काही युवक सांगतात. अनंत बोरकर गणेश बयस राहुल शिंदे प्रवीण मोरे अमोल नाईक महेंद्र बलखंडे विनोद पुडंगे प्रवीण डोंगरे योगेश गायकवाड अन्सार शेख हेमंत पोतुलकर नितीन गायकवाड प्रमोद चनाल रवी उईके प्रवीण पोळकर कुणाल कैथवास विशाल पोतुलकर प्रवीण मल्लेश्वर आदी रेल्वे विभाग निवासी युवकांनी टपाल विभागाच्या वरिष्ठाधिकाऱ्यांना सुशिक्षित बेरोजगार तसेच मूर्तीजापूर नागरिकांची टपाल सेवेच्या अनियमिततेतून होणारी कुचंबणा थांबविण्याची मागणी केली आहे. -"" १६ जिल्ह्यांमध्ये उद्या पासून वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबीराचे आयोजन - उद्या सोमवारी ठाण्यात होणार राज्यस्तरीय उद्घाटन समारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे - क्रीडाधिकारी नावंदे प्रकरणात सामाजिक संघटनांनी पालकमंत्र्यांना धरले धारेवर -"" प्रशांत परिचारक यांना निलंबित करा -. मुंबई विधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी काढलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर परिचारक यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे. आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेले वक्तव्य कोणत्या पठडीमध्ये बसते हे राज्य सरकारने सांगावे असं म्हणत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी सरकारवर जोरदार टीका केली. परिचारक यांचे हे वक्तव्य एक प्रकारे देशद्रोहपणा नाही का राज्य सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही योग्य आयुधं नक्की वापरू असंही त्यांनी सांगितले. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही तर सभागृह चालू देणार नाही असा इशारा दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर या आमदाराला फासावर लटकवा असंच म्हणाले असते असं सांगत शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. -"" मराठीहिन्दी होममहाराष्ट्रदेशविदेशग्लोबल महाराष्ट्रअर्थक्रीडासंपादकीयसिनेमॅजिकप्रगती फास्टलाइफस्टाइलइन्फोटेकभविष्यहसा लेकोफोटोगॅलरीव्हिडिओमुंबईठाणेपुणेकोल्हापूरनाशिकअहमदनगरजळगावऔरंगाबाद नागपूरशोकेसब्लॉगफीडबैकप्रॉपर्टीसंपादकीय अग्रलेख सदर लेख धावते जग माणसं साहित्य ब्लॉग रविवार मटा इतरमटा संवाद इन्फोग्राफिक्स बातम्यामनोरंजनक्रीडाअर्थव्हिडिओग्राफिक्ससिटीझन रिपोर्टर ब्युटी पेजेंट्स काँग्रेसच्या माजी आमदाराची भाजप आ.. उज नदीवरील पूलामुळे होणार ३ लाख ल.. जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंत.. लखनऊ तापमानाचा पारा घसरला धुक्य.. दिल्ली रिथाला भागात भीषण आग भारताच्या अर्थव्यवस्थेत २०४० पर्य.. वसती़गृहाच्या जेवणातून २०० विद्या.. जयललिता यांच्या समर्थकांना अश्रू ..व्यक्तिमत्व ब्लॉगमार्क पडसाद निमित्त चित्रभाषा युवा मुद्रा आयफेल टॉवर नमस्कार ठाणे दखल सिटीस्कॅन आरोग्यमंत्र खबर महाराष्ट्राचीमराठी मुलखात पाऊलखुणा पृथ्वीच्या पाठीवर वनटूवन गावची गोष्ट कलाकट्टा राजधानीतून दखल आपण इथे आहात होम संपादकीय सदर दखल अक्षर डीएनए अक्षर डीएनए सबस्क्राइब मटा न्यूज़लेट���दैनंदिन न्यूजलेटरआजचे भविष्यमटा शोकेस न्यूजलेटरकम्प्युटरसारख्याइलेक्ट्रॉनिकयंत्रांचीगणनकरण्याचीवसाठवणुकीचीक्षमतादर१८महिन्यांनीदुप्पटहोते असेमानलेजाते. यालाच मूर्सलॉ म्हटलेजाते. गेल्याचाळीसहूनअधिकवर्षांपासूनहानियमसिद्धहोतआलाआहे. यंत्रामध्येमाहितीसाठविण्याच्याबाबतीततरमोठीक्रांतीचझालीआहे. आजचाळिशीतअसलेल्याबहुतेकांनीतबकडीपासूनसीडीपर्यंतचाआणितेथूनपेनड्राइव्हपर्यंतचाप्रवासप्रत्यक्षअनुभवलाआहे.साठवणुकीबाबतीतआणखीमोठीझेपघेण्याचाप्रयत्नसुरूअसून त्यासाठी डीएनएचावापरकेलाजातआहे. याप्रयोगाचातपशील नेचरच्यागेल्यामहिन्याच्याअंकातप्रसिद्धझालाआहे.डिऑक्सिरिबोन्युक्लेरिकअॅसिडचेसंक्षिप्तरूपम्हणजेडीएनए. प्रत्येकसजीवांच्यापेशीतअसलेल्या डीएनएतए सी टीआणिजीअशाचारस्तरांतमाहितीसाठवलेलीअसते. प्रत्येकसजीवांत डीएनए असला तरीत्यांच्यास्तरांचीरचनावेगवेगळीअसते. थोडक्यातमाहितीसाठविण्याचीयंत्रणासारखीअसली तरीमाहितीथोडीफारवेगळीअसते. डीएनएच्यायास्वरूपावरआधारलेलीसाठवणयंत्रणाउभारणेशक्यअसल्याचानिष्कर्षअमेरिकाआणिब्रिटनमधीलशास्त्रज्ञांनीकाढलाआहे. डीएनए अतिशयसूक्ष्मरूपात वजनालाहलकाअसल्यानेआणिअंधाऱ्यावथंडवातावरणातठेवल्यासहजारोवर्षेजसेच्यातसेराहतअसल्यानेसाठवणुकीसाठीतोउपयुक्तअसल्याचेत्यांचेम्हणणेआहे.यासाठीशास्त्रज्ञांनीविविधप्रकारचीमाहितीसाठविण्याचाप्रयोगकेला. शेक्सपीअरचीसर्व १५४ सुनिते डीएनएचीरचनासर्वप्रथमउलगडूनदाखविणारेवॉटसनवक्रीकयांनी१९५३मध्येलिहिलेलाशोधनिबंध एकरंगीतछायाचित्रवमार्टिनल्युथरकिंगने१९६३मध्येकेलेले आयहॅवअड्रीम याऐतिहासिकभाषणाची२६सेकंदांचीध्वनिफित... अशीलिखितचित्रवध्वनीस्वरूपातीलमाहिती डीएनएतसाठविण्याचाहाप्रयोगहोता. कम्प्युटरमधीलमाहिती०व१अशाद्विअंकातसाठवलीजाते. डीएनएतमाहितीसाठवितानातीए सी जीआणिटीयांच्यास्वरूपांतसाठवावीलागते. शेक्सपीअरचीसुनिते वॉटसनक्रीकयांचानिबंध मार्टिनल्युथरकिंगयांचेभाषणआदींचेयाचारस्वरूपांतरूपांतरकरण्यातआले. यारूपांतराद्वारे डीएनएच्याअब्जावधीरेणूंचीनिर्मितीकरण्यातआलीआणितीएकाछोट्याकुपीतठेवण्यातआली. अशारीतीने डीएनएतमाहितीसाठविलीगेली. तीवाचण्याच��प्रयोगहीशास्त्रज्ञांनीकेला. तोयशस्वीझाला. हवीतीमाहितीअतिशयसंक्षिप्तजागेतदीर्घकाळठेवण्यासाठी डीएनए हानवामार्गअसल्याचानिष्कर्षम्हणूनचत्यांनीकाढलाआहे.हाप्रयोगव्यापकपातळ्यांवरहोणारअसेल तरमाहितीच्यासाठवणुकीचेनवेक्षितिजचउपलब्धहोतील. साहित्य ऐतिहासिकदस्तावेजापासूनविज्ञानापर्यंतकोणतीहीमाहिती आहेत्यास्वरूपात साठवितायेतअसल्याचेयाप्रयोगातूनस्पष्टझालेआहे. ज्ञानदेव तुकारामयांच्यारचनामुळातच अक्षर आहेत. त्यानव्यामाध्यमातसाठवूनदीर्घकाळापर्यंतठेवण्याचीसोयनिर्माणहोणारआहे. याचाअधिकउपयोगसरकारीदप्तरांतहोऊशकेल. अर्थात तंत्रज्ञानानेनवामार्गदाखवलाअसला तरीकायसाठवूनठेवावेआणिकायनाहीहा डीएनएतीलविवेकचत्यासाठीउपयोगीपडेल. श्रीधरलोणी पुणे मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा तुमची प्रतिक्रियासर्वाधिक पाहिलेले व्हिडिओसुष्मीता सेनबरोबर विवाह बाह्य संबंध विक्रम भट्ट यांनी केले उघडकतरिना कैफ की जेनिफर लॉरेन्स स्वीमसुट कोण चांगलं परिधान करतं वर्षीय मुलांने लहान भावाचा जीव वाचवलापश्चिम बंगाल एटीएमच्या रांगेत उभे असताना एका व्यक्तीचा ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू... .. अमेरिकेतील कार्यक्रमात नोटबंदी राष्ट्रगीताची खिल्लीनीता अंबानीऊर्जित पटेल यांचं हे नातं खोटं४ डिसेंबर ते १० डिसेंबर २०१६ .. न्यायालयात राष्ट्रगीताची सक्ती नको! सुप्रीम कोर्टअधिकाऱ्यांचा पगार अडकल्याने पाक भडकलारेल्वे तिकीट डेबिट कार्डवरआता बेहिशेबी सोन्यावर नजर ट्विटरवर हशा आमदारपुत्राच्या साथीदारांचा जामिनाकरिता प्रयत्न दाढी वाढवण्यासाठी टिप्स...लष्कराचा राजकीय वापर ममता बॅनर्जीशेतमालाचे भाव पडल्यावर सरकारी हस्तक्षेप हवा -"" पाकिस्तानची अवस्था झिंगलेल्या माकडांसारखी उद्धव ठाकरे पाकिस्तानची अवस्था झिंगलेल्या माकडांसारखी उद्धव ठाकरे इस्लामाबादेत हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत पाकिस्तान सरकारने भरपूर गोंधळ घातला. अनेक अधिकाऱ्यांना परत पाठवण्यात आले. अनेकांना दारात अडवण्यात आले. अनेकांना धमकावण्यात आले. या घटनेवर सामनातून परखड टीका करण्यात आली आहे. पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झि��गलेल्या माकडासारखी झाली आहे अशा शब्दात या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. मोदी सरकारने मुजोर पाकडय़ांची नांगी ठेचली आहे तरी शेपूट अजूनही वळवळत आहे अशा शब्दात पाकिस्तानवर शरसंधान साधण्यात आले आहे. तसंच विकास आणि दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या बाबतीत मात्र पाक सरकार उदासीन आहे असं मतही या अग्रलेखात व्यक्त करण्यात आलं आहे. शनिवारी इस्लामाबादमधील इफ्तार पार्टीप्रसंगी जे घडवले गेले ते शांतता प्रक्रियेसाठी टाकलेले पाऊल मानावे का असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने पुढे म्हटले आहे की पाकिस्तानचे ढोंग पुन्हा उघडे पडले. पाकिस्तान चर्चा करण्याच्या लायकीचा देश नाही. इस्लामाबादमधील इफ्तार पार्टीत जानेमाने लोक होते. ज्येष्ठ पत्रकार लेखक विचारवंत कलावंत व प्रशासकीय अधिकारी यांचा त्यात समावेश होता. या सर्व निमंत्रितांना हॉटेलात शिरण्यापासून रोखले गेले. इतकेच नाही तर अत्यंत अपमानास्पद पद्धतीने त्यांची झडती घेण्यात आली. दहशतवादविरोधी पथकाने कार्यक्रमस्थळी घेराव घातला. या इफ्तार पार्टीस मसूद अजहरछाप लोकांना बोलावले नाही याचा संताप बहुधा पाकला आला असावा. दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीवर भारत सरकारने नियंत्रण आणले. कारण त्या पार्टीत काश्मीरातील फुटीरतावाद्यांसाठी पायघड्या घातल्या होत्या. भारताच्या सार्वभौम स्वातंत्र्यास आव्हान देणाऱ्यांना पाक उच्चायुक्त दिल्लीत बोलावून शिरकुर्मा खिलवणार असतील तर त्यांना रोखावे लागेल असे मतही शिवसेनेने व्यक्त केले. -"" मिलन आल्हादक प्रतिबिंब! टॅग मिलन आपकी अधफिक्र नजर @@ -3344,21 +2765,15 @@ text आपके कंधोपर हल्कासा रख दिया आपकी अधफिक्र नजर वाचन सुरू ठेवा सप्टेंबर सप्टेंबर अधफिक्रश्रेण्याजहनश्रेण्यानजरश्रेण्यामिलनश्रेण्यामुद्दतश्रेण्यावाकिफश्रेण्यासवालश्रेण्याहाथ आपकी अधफिक्र नजर -"" बाळगंगा सिंचन घोटाळ्या प्रकरणी आणखी अटकेत बातम्या बाळगंगा सिंचन घोटाळ्या प्रकरणी आणखी अटकेत सप्टेंबर बाळगंगा सिंचन घोटाळ्यात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गुरुवारी आणखी आरोपींना अटक केलीय. आबिद खत्री जाहिद खत्री आणि विजय कासट अशी त्यांची नावं आहेत. यापैकी विजय कासट हा तत्कालीन अभियंता तर आणि दोन्ही खत्रीबंधू हे बाळगंगा धरणाचे कंत्राटदार आहेत. याच घोटाळ्यात यापू��्वीच अटकेत असलेल्या निसार खत्री आणि राजेश रीठे या दोन आरोपींना सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलीय. पण या दोन्ही आरोपींना आजारपणाच्या नावाखाली स्वतःला हॉस्पिटलाईज करून घेतलंय. याप्रकरणी जणांवर गुन्हे दाखल झालेत. या सर्वांनी नियम डावलून कंत्राटदारांना या धरणाच्या बांधकामाचं कंत्राट मिळवून दिलं होतं. -"" पं. जसराज यांना हृदयनाथ पुरस्कार - पं. जसराज यांना हृदयनाथ पुरस्कार हृदयेश आर्टसतर्फे दिला जाणारा हृदयनाथ पुरस्कार यंदा संगीतमार्तंड पं. जसराज यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. - - ... हृदयेश आर्टसतर्फे दिला जाणारा हृदयनाथ पुरस्कार यंदा संगीतमार्तंड पं. जसराज यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. २६ ऑक्टोबरला षण्मुखानंद हॉल येथे सायं. ६.३०वा. होणाऱ्या विशेष सांगितिक सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान येईल. हृदयेश आर्टसचा २७वा वर्धापनदिन पं. हृदयनाथ यांचे ८०व्या वर्षात पदार्पण आणि भावसरगम कार्यक्रमाची सुवर्णमहोत्सव वर्षपूर्ती यांचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचवेळी हृदयनाथ पुरस्काराचे वितरण होईल. सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गायिका आशा भोसले भूषविणार आहेत. यापूर्वी लता मंगेशकर अमिताभ बच्चन बाबासाहेब पुरंदरे सुलोचनादीदी ए. आर. रहमान विश्वनाथन आंनद यांना हृदयनाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. - इंदोरीकर महाराजांकडून नोटिशीला उत्तर २ दिवसांत भूमिका मांडणार ...म्हणूनच नारायण राणेंचा जळफळाट राऊत शिवजयंती महाराष्ट्राच्या रस्त्यांवर अवतरला शिवकाल! @@ -3367,10 +2782,8 @@ text शिवडीत उद्या कोळी फूड फेस्टिव्हल... स्वच्छतादूतांपुढेच वीजपाणीसंकट... एमकेसीएलवर कारवाई... -"" पडघम २०१४भाग १४ बॅटलग्राऊंड स्टेटसउत्तर भारतातील इतर राज्ये मिसळपाव पडघम २०१४ भाग १ राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक - पडघम २०१४ भाग २ क्रिटिकल मास पडघम २०१४भाग १३ बॅटलग्राऊंड स्टेटउत्तराखंड पडघम २०१४भाग १५ बॅटलग्राऊंड स्टेटसपूर्व भारतातील राज्ये @@ -3445,19 +2858,16 @@ text हे ही अंदाज नेहमी सारखेच अभ्यासपुर्ण आहेत यात काही शंका नाही. आपल्या व्यासंगालाचिकाटीला आणि मेहनतीला सलाम. तसेच उत्तर प्रदेशच्या एकुण - ज्ञानोबाच�� पैजार तसेच उत्तर प्रदेशच्या एकुण जागांच्या संख्येतही काहीतरी चुक आहे त्यांची बेरीज ८० पेक्षा जास्त आहे. धन्यवाद पैजारबुवा क्लिंटन -धन्यवाद पैजारबुवा हो थोडा गोंधळ झाला आहे.याचे कारण मी एक्सेलमध्ये काही सिनॅरिओ रन केले. विविध मते मिळाल्यास किती जागा कोणत्या पक्षाला मिळू शकतील असे हे सिनॅरिओ होते.या सगळ्या सिनॅरिओंची सरासरी म्हणजे राज्यातील अंदाज असे लिहिले. या सगळ्यात केवळ भाजपच्या आकड्यांची व्यवस्थित सरासरी घेतली गेली आणि इतर पक्षांच्या आकड्यांमध्ये शेवटच्या सिनॅरिओअमधले आकडे तसेच राहिले.तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असे वाटते मूळ लेखातही बदल करत आहे उत्तर प्रदेशाविषयी स्वतंत्र लेख यायला हवा होता हे मान्य.पण उत्तर प्रदेशातील राजकारण अत्यंत गुंतागुंतीचे आहे. तसेच स्थानिक पातळीवर नक्की कोणत्या घटकांचा किती फरक पडेल विशेषतः चतुरंगी लढतीत हे बरेच ट्रिकी आहे.त्यावर भाष्य करण्याइतकी माहिती उत्तर प्रदेशातील ८० मतदारसंघांविषयी माझ्याकडे नाही. त्यामुळे राज्यपातळीवरच निकाल लिहिले. नाय ब्वॉ पैसा आणि खरेच तिथे नेमके कोण कोणाची मते खाईल आणि कोण आतून कोणाला मदत करत सेल हे सांगणे अवघड आहे. कोण फतवे काढतात कोणी एका जातीची मते एकगट्ठा मागतात आणि देतात. या सगळ्यातून याहून अचूक अंदाज सांगने भयंकर कठीण आहे. सगळ्या पक्षांना आशा वाटत असली तरी प्रत्यक्षात काय घडते ते १६ मेलाच कळेल. इथल्या लोकांनी साक्षात इंदिराजींना सुद्धा १९७७ ला हरवले होते. अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांना १९७७ आणि १९९८ मधे जोडीने खिंडार पडले होते हे विचारात घेता तिथे कोण जिंकेल हे सांगणे खरेच अवघड आहे. आता उत्तर प्रदेशात ८० जागा आहेत - क्लिंटन उत्तराखंड वेगळा झाल्यानंतर उत्तर प्रदेशात ८० जागा आहेत तर उत्तराखंडमध्ये ५ जागा आहेत. पूर्वी ८५ जागा होत्या उत्तराखंडचे विश्लेषण स्वतंत्र लेखात केले आहे. इथल्या लोकांनी साक्षात इंदिराजींना सुद्धा १९७७ ला हरवले होते. अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांना १९७७ आणि १९९८ मधे जोडीने खिंडार पडले होते हे विचारात घेता तिथे कोण जिंकेल हे सांगणे खरेच अवघड आहे. हो म्हणूनच १६ मे ची जोरदार उत्सुकता आहे. @@ -3470,12 +2880,9 @@ text दुश्यन्त लखनौ राजनाथ सिंग भाजप नक्की चंदिगढमध्ये सट्टेबाजार मटका - दु��्यन्त चंदिगढमध्ये सट्टेबाजार मटका बाजार मध्ये किरण खेर भाजप सर्वात पुढे आहेत. त्यांचा अंदाज खरा धरला तर पवन बन्सल तिसर्या क्रमांकावर जातील. हरयाणामध्ये भाजप आणि मित्रपक्ष आपण म्हणताय त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करतील अस वाटतय. -"" ...मग तो नीरव मोदीसुद्धा पैसे घेऊन पळाला त्याचं काय जय माल्ल्याला भारताकडे प्रत्यार्पण आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनाम्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा मोदी सरकारवर निशाणा साधलाय. - मुंबई डिंसेंबर विजय माल्ल्याला भारताकडे प्रत्यार्पण आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनाम्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा मोदी सरकारवर निशाणा साधलाय. विजय मल्ल्या भारतात असतानाही पैसे देण्यास तयार होता मग त्यावर पळून जायची वेळ का आली मग जो निरव मोदी पैसे घेऊन पळाला आहे त्याचं काय असा वर्मी लागणारा सवाल राज ठाकरे यांनी मोदी सरकारला विचारलाय. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उर्जित पटेल यांनी खासगी कारणांसाठी आपण राजीनामा देत असल्याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुद्यावर बोलताना राज ठाकरे यांनी सरकारची उलटी गिनती सुरू झाली असल्याचं म्हटलंय. सोमवारी देशात दोन मोठ्या घडामोडी घडल्या. त्या म्हणजे विजय माल्ल्याला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा लंडन कोर्टाचा निर्णय आणि आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा. माल्ल्याचं प्रत्यार्पण होणार असल्यामुळे केंद्र सरकारच्या एका मोठ्या प्रयत्नाला यश आलंय तर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. @@ -3485,16 +2892,13 @@ text भारतात पाठवण्याच्या निर्णय येण्याच्या चार दिवसांपूर्वीच देश सोडून पळून गेलेल्या विजय माल्ल्याने सगळं कर्ज फेडण्याची तयारी दाखवली होती. भारतीय बँक आणि सरकारला ट्विट करत माल्याने त्याचा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती केली होती. तर ज्याज्या बँकांकडून कर्ज घेतलं होतं ते सर्व कर्ज फेडाण्याची तयारी त्याने दर्शविली होती. मात्र त्यावरचं व्याज मी देऊ शकत नाही असंही त्यानं म्हटलं होतं. सक्त वसुली संचालयाने मल्ल्याला फरार आरोपी असं म्हटलं होतं. फरारी आरोपी या शब्दामुळे माझ्या प्रति���ेला धक्का लागला आहे. त्यामुळं मला फरारी आरोपी म्हाणू नका अशी याचिका मल्ल्याने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी विजय मल्ल्याने बँकांकडे नवा प्रस्ताव पाठवला होता. त्यात त्याने मुद्दलाचे पूर्ण पैसे देतो व्याज नाही असं आश्वासन दिलं होतं. पण त्याचा हा प्रस्ताव बँकांनी धुडकावून लावला होता. सद्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या विजय माल्ल्याने भारतातील बँकांचं जवळपास हजार कोटींचं कर्ज बुडवलं आहे. लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी सुनावणी सुरू होती. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा -"" नामांतर आंदोलनातील महिलांच्या लढ्याचा नवा अध्याय - नामांतर आंदोलनातील महिलांच्या लढ्याचा नवा अध्याय नागपूर औरंगाबादेतील मराठवाडा विद्यापीठाच्या बॅनरवर १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव कोरले गेले. हा नामांतर लढा तब्बल १६ वर्षे चालला. या आंदोलनात आंबेडकरी विचारांच्या पुरुषांसोबत महिला कार्यकर्त्याही पुढे होत्या. त्यांनाही आंदोलनाची झळ सहन करावी लागली. आंदोलनात महिलांच्या सहभागाच्या नोंदी घेत नामांतर चळवळीच्या विजयी पानांचा इतिहास अमेरिकेतील एमेली हेस या संशोधकाच्या लेखणीतून पुढे येत आहे. रमाई चळवळीच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नागपुरात आल्या असता त्यांनी सकाळशी संवाद साधला. नामांतर आंदोलनाच्या इतिहासाचे वय ३५ वर्षांचे. २७ जुलै १९७८ मध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव संमत झाला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग देत दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरुवात केली. बाबासाहेबांच्या समतेचा विचार नसानसांत रुजलेल्या कार्यकर्त्यांनी खेड्यातील बांधवांचे धगधगते मरणतांडव बघितले. यामुळे पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांनी ४ ऑगस्ट रोजी डोक्याला निळे कफन बांधून नामांतरासाठी पहिला एल्गार पुकारला. नामांतराच्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला होत्या. परंतु महिलांच्या त्याग या लढ्यातून पुढे आला नाही. नेमकी ही नोंद यांनी आपल्या संशोधनातून पुढे आणली. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात लाँगमार्चमध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या. त्यांचाही इतिहास मिळवण्यासाठी एमिला प्रयत्नशील आहेत. सध्या ऐमिलाने २० महिलांशी संवाद साधला. त्यांच्या मुलाखती घेतल्या. आंदोलनातील महिलांची नावे घेतली. त्यांच्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून नामांतराच्या आंदोलनातील महिलांचे अढळ स्थान सांगून नामांतर आंदोलनातील नवा अध्याय समाजापुढे लवकरच येणार आहे. त्यांच्या या संशोधनात आंबेडकरी चळवळीतील डॉ. प्रदीप आगलावे प्रा. सरोज आगलावे डॉ. धनराज डहाट छाया वानखेडेगजभिये ॲड. विमलसूर्य चिमणकर सुनील सारिपुत्त छाया खोब्रागडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली आहे. -"" रेहॅबर घरटेम्यूज बुधवार दिवस जुलै @@ -3517,14 +2921,11 @@ text तुर्की स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट नारायणन इझमिर प्रादेशिक संचालनालय दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षाच्या त्याच महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये झमीरमधील एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स टक्के एक्सएनयूएमएक्स दशलक्ष डॉलर्सने कमी झाले एक्सएनयूएमएक्स टक्क्यांनी आयात कमी झाली एक्सएनयूएमएक्स दशलक्ष डॉलर्स अधिक ... एस्केलेटर स्टेप चेन खरेदी केली जाईल तत्सम रेल्वे न्यूज आणि इतर बातम्या आपल्याला स्वारस्य असू शकतात रे न्यूज एक्सएनयूएमएक्स टेंडर बुलेटिन एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स डॉर्मिटरी स्टेशन अतिरिक्त गॅर रोड बांधकाम काम देखभाल व दुरुस्ती सेवा घेतली जाईल रेलन्यूज एक्सएनयूएमएक्स टेंडर बुलेटिन अधिक ... डीपी येरिम्का पोर्ट रेल्वे कनेक्शन उद्घाटन सोहळा एक्सएनयूएमएक्स जुलै रोजी एक्सएनयूएमएक्स पोर्ट साइटवर आयोजित करण्यात आला होता. परिवहन कार्यालयाचे अध्यक्ष आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट एजन्सीज अर्डाचे अध्यक्ष यांच्यासमवेत परिवहन व पायाभूत सुविधा मंत्री मेहमेत काहित तुर्हान उपस्थित होते. अधिक ... -"" विंडीजचा इंग्लंडवर २१ धावांनी विजय चेस्टर ली स्ट्रीट लंडन इंग्लंडविरुद्धच्या एकमात्र टी २० सामन्यात विंडीजने २१ धावांनी विजय मिळविला. विंडीजच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १५५ धावांत संपुष्टात आला. कर्णधाराच्या भूमिकेत असणाऱ्या ब्रेथवेटने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला पराभूत केले. त्याने ३.३... -"" कलाभान गांधी कुणासारखे कलाभान गांधी कुणासारखे चित्रकार एका बाबतीत गांधीवादीच.. आतल�� आवाज ऐकूनच ते चित्रं करतात! किंवा असं की आतला आवाज ऐकून केलेली चित्रंशिल्पंच पुढेही पुन्हा अभ्यासाला उपयोगी पडणारी म्हणून पुन्हा - चित्रकार एका बाबतीत गांधीवादीच.. आतला आवाज ऐकूनच ते चित्रं करतात! किंवा असं की आतला आवाज ऐकून केलेली चित्रंशिल्पंच पुढेही पुन्हा अभ्यासाला उपयोगी पडणारी म्हणून पुन्हा पाहावीशी ठरतात.. मग तो आतला आवाज चित्रकाराने मेहनतपूर्वक आणि शोधपूर्वक सिद्ध केलेल्या शैलीचा असो की सामाजिक परिणामांचा! बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी हे १९२० नंतर महात्मा ठरले आणि पुढे राष्ट्रपिताही. स्वातंत्र्योत्तर काळात एक राष्ट्रचिन्ह म्हणून गांधीजींच्या प्रतिमेचा वापर सुरू झाला. गेल्या ९० वर्षांत भारतीयांना सर्वाधिक दिसणारी एकाच व्यक्तीची प्रतिमा ही गांधीजींची आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळात नोटांमुळे तर ती अतिपरिचित आहे. तरीही चित्रकलेत मात्र गांधी कुणासारखे हा प्रश्न योग्यरीत्याच विचारला जातो. गांधी कोणत्या चित्रकारानं साकारलेले असा त्याचा अर्थ. पण गांधींची प्रतिमा तीच असताना कोणत्याही चित्रकारानं ती चितारल्यास काय फरक पडणार याचा खुलासा करण्यासाठी गांधीजींकडे नव्हे तर चित्रकलेकडेच पाहावं लागेल.. चित्रकलेत गांधी कलाकाराच्या कल्पनेसारखे असं सोपं उत्तर तयार होतंच फक्त त्या उत्तरातून आता कलाकाराची कल्पना कुणासारखी कशानं घडलेली अशीच का असे नवे प्रश्न येतील आणि त्यातून पुन्हा गांधी कुणासारखे अशा पद्धतीचा प्रश्नच घट्ट होईल. आपल्याला महाराष्ट्राशी संबंध असलेल्यांना माहीत असलेली चित्रकला ही जशी गॅलरीत असते तशी गॅलरीबाहेरही असते.. आजची असते तशीच जुनीही असते. शिवाय आज जगभरच्या गॅलऱ्या वा म्युझियम यांमध्ये जुनी पोस्टरं कॅलेंडरं यांवरल्या कलेकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे. कॅलेंडर वगैरेंनी कलेच्या इतिहासात काही भर घातली नसेलही पण आजवर कला म्हणून गांभीर्यानं न घेतली गेलेली ही चित्रं आपल्या सामाजिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे आपण दोन्ही प्रकारच्या कलेकडे पाहू. @@ -3534,15 +2935,9 @@ text अकबर पदमसी हेदेखील आता ज्येष्ठ आहेत महत्त्वाचे आहेत. त्यांनी गरिबी फार पाहिली नसेलच पण शैली त्यांनीही सिद्ध केली आहे. हे पदमसी मेटलक्राफ्ट धातुकला विभागात शिकले होते. त्यांना तिथलं ते तांब्याच्या पत्र्यावर घाव ���ालून आकार घडवणं भावलं म्हणजे ती टाकीचे घाव घालण्याची क्रिया भावली. इतकी मनापासून आपलीशी वाटली ती क्रिया पदमसींना की पुढे चित्रांमध्येसुद्धा तसाच परिणाम आपण साधला पाहिजे असा प्रयत्न ते अगदी प्रामाणिकपणे करू लागले. आधी त्यांनी मेटास्केप म्हणून निसर्गदृश्यं केली. जमलं. पुढे माणसंही करणार होते. त्याच्या आधी कागदावर काळ्या शाईचा ब्रश तसा टकटक करत लावून पाहिला. जमलं नाही पण साधनशुचिता महत्त्वाची असं मानून पदमसी शोधत राहिले. अखेर जमलं. हे होत असताना गांधी या विषयावर अख्खं प्रदर्शन पदमसींनी भरवलं त्यातली फार कमी चित्रं गांधीजींसारखी दिसणारी होती. त्याबद्दल ते म्हणाले होते माझे गांधी माझ्यासारखेच असणार! ते दुसऱ्या कुणाच्या गांधींसारखे कसे असतील ठसकाच लागला होता हे ऐकताना! पण चित्रकलेत बरोबर काय आणि चूक काय असा प्रश्न नसतो. काय कुठून आलं काय कशासारखं आहे याची चर्चा चित्रकलेमध्ये केवळ ही याची कॉपी.. ती त्याची नक्कल एवढीच करायची नसते. कुठून आलं म्हणजे कुठल्या अवस्थेतून आलं असंही असू शकतं हा धडा त्या ठसक्यातून मिळाला. गांधीजींनी आतला आवाज ऐका असा संदेश दिला होता. तर आपापला आतला आवाज ऐकणाऱ्या चित्रकारांची परंपरा भारतात कमी नाहीच नाही. फक्त समाजाला एकसंध आवाज उरलाय की नाही हा प्रश्न नाक्यांवरचे फ्लेक्सबोर्ड पाहताना हल्ली ऐकू येतो. - - -टॅग -"" परदेशी पाहुण्यांची उजनीकडे पाठ पुढारी - होमपेज परदेशी पाहुण्यांची उजनीकडे पाठ परदेशी पाहुण्यांची उजनीकडे पाठ - अमोल साळवे राजेगाव परदेशी पाहुण्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात पसरलेल्या अवाढव्य उजनी जलाशयात अमेरिका व युरोप खंडातील प्रसिद्ध फ्लेमिंगो पक्ष्यांनी पाठ फिरविल्यामुळे पर्यटकांसह पक्षिप्रेमींसाठी नववर्षाच्या सुरुवातीला नाराजीची वेळ आलेली आहे. उजनी जलाशयातील भिगवण डिकसळ कुंभारगाव डाळज पळसदेव ही राष्ट्रीय महामार्गावरील गावे फ्लेमिंगो व चित्रबलाक पक्ष्यांसाठी पर्यटकस्थळे म्हणून ओळखली जातात. थंडीच्या दिवसात उजनी जलाशयात आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते त्यामुळे उजनी जलाशयाने पर्यटकांच्या नजरेत वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र कालावधी संपूनही परदेशी पाहुणे अजूनही न आल्यामुळे गेल्या कित्येक दिवसा���पासून स्वागतासाठी सज्ज झालेले उजनी जलाशय फ्लेमिंगो पक्ष्यांच्या प्रतीक्षेत आहे असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. @@ -3550,15 +2945,12 @@ text अभ्यासकांच्या मतानुसार हवामान बदलामुळे फ्लेमिंगो पक्षी कमी प्रमाणात भारतात दाखल झाले आहेत त्यापैकी उजनी काठावर ते एवढे कमी फ्लेमिंगो पक्षी क्वचित पाहायला मिळत आहेत. पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे पक्षांना काठावर फिरण्यासाठी जागा नाही त्याचाही फटका पक्षांना बसलेला दिसत आहे. तसेच ज्या ठिकाणी पक्षी दरवर्षीप्रमाणे येतात त्याठिकाणी मासेमारी केली जात आहे त्यामुळे मनुष्य सहवास वाढल्यामुळे शांतताभंग होऊ लागली आहे त्यामुळे फ्लेमिंगो पक्षी बुजत आहेत असे चित्र उजनी जलाशयाच्या काठावर पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पर्यटक पक्षांच्या कवायती पाहायला आतुरले आहेत मात्र पक्षांचे आगमन अजूनही झालेले नाही. याचाच फटका पर्यटकांवर झालेला पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी फ्लेमिंगो पक्षांच्या स्वागतासाठी जणू उजनी जलाशय आतुरले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. -"" त्रिचीमध्ये एका शेतकऱ्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बनवले आहे. वर्षाचा शेतकरी शंकर त्रिचीच्या इराकुडी गावात राहतो. चेन्नई त्रिचीमध्ये एका शेतकऱ्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बनवले आहे. वर्षाचा शेतकरी शंकर त्रिचीच्या इराकुडी गावात राहतो. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने आपल्या स्वतच्या पैशाने हे मंदिर तयार केले आहे. ज्या जमिनीवर शेतकऱ्याने मंदिर तयार केले आहे. ती जमिनही शेतकऱ्याची आहे. शंकरकडे मंदिरासाठी पर्यायी पैसे नव्हते. त्यामुळे हे मंदिर तयार होण्यास आठ महिने लागले. मंदिराचा फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये नरेंद्र मोदी सफेद आणि निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये एक मूर्ती दिसत आहे. या मंदिराता मोदींशिवाय तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री जयललिता सध्याचे मुख्यमंत्री पलानीसामी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही फोटो या मंदिरातील भिंतीवर आहे. हे मंदिर पाहण्यासाठी लोक लांबून येत आहेत. शंकर आपल्या गावातील शतेकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. मध्ये ते पंतप्रधान मोदींचे मंदिर बनवण्याचे ठरवले. पण पैशांच्या अडचणीमुळे त्यावेळी मंदिर बनवू शकत नव्हते. शंकरने बनवलेल्या मूर्तीची उंची दोन फूट आहे. -"" वीणा वीण�� वीणा - वीणा नेत्याच्या वाढदिवसाला वाटले सवलतीत पेट्रोल पुन्हा रंगणार तीन पैशाचा तमाशा @@ -3577,15 +2969,12 @@ text निवडणूक लोकशाही कमजोर करणाऱ्यांविरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे प्रतिपादनम टा... जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडीतून धडक - . इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन म टा... नाटकातून भक्तीरंग अभिनय कट्ट्यावर रंगली विठ्ठलभक्तीची गाथाम टा... शिवशाही ऑनलाइन तिकीट आरक्षणाचा गोंधळ - . अल्पावधीत राज्यभरात प्रसार झालेल्या आणि प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या शिवशाही बससेवेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या गोंधळाचा प्रवाशांना फटका बसत आहे. साचलेले सांडपाणी - . दिव्यांग कार्यक्रमातडावलल्याचा आरोप योगी आदित्यनाथ पालघरमध्ये म टा वृत्तसेवा पालघरपालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पालघरमध्ये येणार आहेत... @@ -3606,16 +2995,12 @@ text डहाणूशी साहित्यिक ऋणानुबंध साहित्यिकांच्या कलाकृतीला अभिनयातून सलाम गायन मैफल - . अनाहत संगीत अकादमी नादब्रह्म परिवार आणि श्री दत्त सेवा मंडळ यांच्या वतीने आज दि ३० पौर्णिमा संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे... महाराष्ट्र पोलिस महिला संघाला जेतेपद - . पद्मशाली महिलांचा उद्या गौरव पद्मशाली समाजातील महिलांचा आज गौरवम टा... सलग चार दिवसांची सु्ट्टी मुंबईकर सहलीवर - . सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे असंख्य मुंबईकरांची पावले आसपासच्या पर्यटनस्थळांकडे वळली असून मोठ्या संख्येने मुंबईकर पर्यटनासाठी बाहेर पडल्याने मुंबई पुणे एक्स्प्रेसवे व मुंबई गोवा महामार्ग वाहनांच्या गर्दीने गजबजून गेले होते. -"" निजामउल्मुल्क याचें मूलचें नांव कमरुद्दीन याचा बाप शहाबुद्दीन म्हणून औरंगझेबाचा सरदार होता. त्याच्या हाताखाली तुर्की मोंगलांचें छोटेसें सैन्य असे. तो औरंगझेबाबरोबर दख्खनमध्यें आला होता १६४४. त्याची व संभाजी छत्रपतीच्या सैन्याची रायगडाजवळ निजामपुरीं एक छोटीशी लढाई होऊन तींत त्यास जय मिळाल्यानें त्याला औरंगझेबानें गाझीउद्दीन हा किताब दिला १६८५. विजापूरच्या वेढ्यांत गाझीनें आयत्यावेळी अझीमशहास रसद पोहोचवून त्याची उपासमार थांबविली व शेवटीं विजापूरहि गाझीच्याच मार्फत खालसा झालें. यामुळें औरंगझेबाची मर्जी त्याच्यावर फार बसून १६८६ मराठ्यांनीं जेव्हां वर���हाडांत धुमाकूळ घातला तेव्हां त्यानें गाझीलाच वर्हाडची सुभेदारी दिली १७०५ होतीं. गाझीउद्दीनखान पहा. कमरुद्दिनास १३ व्या वर्षी औरंगझेबानें १०० स्वारांचें पथक व चिनकुलीचखान ही पदवी दिली. त्याच्या अखेरच्या काळांत हा विजापूरकरे सुभेदार होता. सय्यदबंधूंनां फर्रुकसियर यास गादीवर बसविण्याच्या कामीं यानें मदत केली १७१२ त्यावेळीं याला गाझीउद्दीन फिरूजजंग या पदव्या मिळाल्या. याचें व दख्खनचा सुभेदार झुलफिकरखान याचें वांकडें होतें त्याच्या खुनानंतर दख्खनच्या सुभेदारीवर याचीच नेमणूक होऊन यास खानखानान निजामउल्मुल्क बहाद्दर हा किताब मिळाला १७१३. तो दख्खनमध्यें आल्यावर त्याला असंतुष्ट मराठे सरदार चंद्रसेन जाधव सर्जेराव घाटगे रंभाजीराव निंबाळकर वगैरे येऊन मिळाले. त्यांनां आश्रय देऊन त्यानें कोल्हापूरकर संभाजीचा पक्ष उचलून धरला आणि शाहूच्या सरदारांवर सैन्य धाडलें. मराठ्यांनां चौथाई घेऊं द्यावयाची नाहीं ही त्याची प्रथमपासून इच्छा होती. परंतु शेवटीं मराठे व निजाम यांच्यांत सलोखा होऊन युद्ध थांबलें १७१३. तरीपण त्यानें पुण्यावर आपला अंमल थोडे दिवस बसविला होता. फार दिवस इकडे राहिल्यानें दख्खनचे सर्व रीतीरिवाज माहिती व राजकारण त्यास माहीत होतें. @@ -3630,10 +3015,7 @@ text या सुमारास मराठे बंगालच्या राजकारणांत गर्क झालेले पाहून निजामानें कर्नाटकांत आपले हातपाय पसरण्यास सुरवात केली. यावेळीं अर्काटच्या सफदरअल्लीचा खून होऊन १७४२ तिकडे सर्व गोंधळ माजला होता ही संधि साधून बरोबर मोठें सैन्य घेऊन निजाम कर्नाटकांत गेला १७४३ जाने. व तेथें त्यानें आपल्या योजनेप्रमाणें सर्व व्यवस्था केली. मुरारराव घोरपड्याचे गुत्तीचे हक्क कबूल करून व त्याला गप्प बसवून त्रिचनापल्ली घेतली आगष्ट. तसेंच पेशव्यानीं आपल्या राज्यावर स्वारी करूं नये म्हणून त्यानें बादशहाकडून पेशव्यांनं माळव्याच्या सनदा मिळवून देण्यांत मदत केली. इतक्यांत सातार्यास पेशवे गायकवाड व भोंसले यांच्या फौजा जमलेल्या पाहून आपल्या राज्याबद्दल काळजी वाटून आणि अन्वरुद्दीन यास कर्नाटक पैनघाटाचा व आपला नातु मुजफर यास कर्नाटक बालेघाटाचा कारभार सोपवून निजाम हैद्राबादकडे वळला १७४४ फेब्रु. परंतु मराठे त्याला त्रास देत नाहींत असें पाहून त्यानें आपल्या राज्यांतील बंडखोरांचे पार��पत्य केलें. पुढें १७४७ निजामानें सुरतेकडे हालचाल केल्यानें पेशव्यांनीं त्याच्यावर स्वारी करून आसुंबरी येथें त्याचा पराभव केला. निजामउल्मुल्क हा ७७ वर्षांचा होऊन बर्हाणपूर येथें मरण पावला १७४८. त्याला गाझीउद्दीन नासीरजंग सलाबतजंग निजामअल्ली बसालतजंग व मीरमोगल असे सहा पुत्र व दोन मुली होत्या. पैकीं एका मुलीचा मुलगा मुज्फरजंग याच्यावर त्याचें फार प्रेम होतें. निजामाची कबर बर्हाणपुरासच आहे. हा कवि होता असें म्हणतात टिप्पूच्या ग्रंथसंग्रहालयांत दिवाण आसफ निजामउल्मुल्क नांवाचा जो काव्यग्रंथ सांपडला तो याचाच होय असें कांहीं विद्वानांचें म्हणणें आहे. औरंगझेबानें मराठ्यांचा संपूर्ण उत्खात करण्यासाठी वीस वर्षे घालविली त्यावेळीं त्या तालमीत निजाम हा तयार झाला होता म्हणून याच्या मनांतहि तोच हेतु अखेरपर्यंत होता पण पेशव्यांच्या बळापुढें त्याची इच्छा औरंगझेबाप्रमाणेंच सफळ झाली नाहीं. हा बुद्धिमान शूर मुत्सद्दी व दीर्घायुषी होता. त्याचा जन्म ११ आगसष्ट स. १६७१ त व मृत्यू २१ मे १७४८ रोजी झाला मृत्यूसमयीं त्याचें वय ७७ वर्षांचे होते डफ म्हणतो १०४ वर्षांचें होतें हें त्याचें म्हणणें चूक आहे. आयर्व्हिन एलफिन्स्टन डफ राजवाडे खंड २ ३ ६ ८ भारतवर्ष शकावली शाहूचें चरित्र व डायरी बाळाजी बाजीराव डायरी का.सं. पत्रें यादी मासीर उल् उमरा मनुची मराठी रियासती २३. -"" भारतीय सैन्य भरती मेळावा - -"" भारतीय सैन्य भरती मेळावा विदर्भसहभागी जिल्हे अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंटनर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी सोल्जर क्लर्कस्टोअर कीपर टेक्निकलइन्व्हेंटरी मॅनेजमेंट @@ -3651,7 +3033,6 @@ text अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑक्टोबर राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित मध्ये विविध पदांच्या ३८ जागा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये जागा -"" स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चालू घडामोडी ७ ऑगस्ट चालू घडामोडी ७ ऑगस्ट द्रमुकचे सर्वेसर्वा एम के करूणानिधी यांचे निधन @@ -3729,7 +3110,6 @@ text मासिक जुलै २०१८ चालू घडामोडी ६ ऑगस्ट मासिक सप्टेंबर २०१८ -"" इंजेक्शनसाठी वेळ एचजीएच जेनोट्रोपिन आययू एचजीएच बँकॉकची डोसची शिफारस वर सामायिक करा वर ट्विट वर सामायिक करा संलग्न ��र सामायिक करा रमाबाईंनी खूप शिकवलं पिन एचजीएच इंजेक्शनसाठी वेळ जेनोट्रोपिन आययूच्या शिफारशींचा डोस @@ -3746,15 +3126,12 @@ text . कि.ग्रा. पासून वजन असलेले वर्षे वयोगटातील मिलीग्राम वर्षांच्या वयोगटातील . मिलीग्राम किलोग्राम किंवा त्याहून अधिक वजनाचे . वर्षे वयोगटातील कि.ग्रा. वजनासाठी मिलीग्राम -. कि.ग्रा. पासून वजन असलेले वर्षे वयोगटातील मिलीग्राम आपल्या स्वप्नांच्या शरीराचे परिपूर्ण परिणाम पूर्ण करण्यासाठी पूर्ण कोर्स महिन्यांपर्यंत चालतो! सोमवारी आठवड्यातून एचजीएच दिवस घ्या शनिवार रविवारी विराम द्या महिना अभ्यासक्रम भागांमध्ये विभाजित आठवड्यातून महिने दिवस त्यानंतर दिवस थांबवा त्यानंतर आठवड्यातून महिने दिवस. या साइट सामग्रीची कॉपी आमच्या थायलंड नेटवर्कमधील इतर साइटवर केली जाऊ शकते परंतु आमच्या कॉपीराइटवर आधारित आहे दाखल केलेः इंजेक्शन इंजेक्शनसाठी वेळ एचजीएच मागील लेख मानवी वाढ संप्रेरक इंजेक्शननंतर त्वचेच्या पोटावर एचजीएच जखम समाधान पुढील लेख थायलंडमध्ये एचजीएचचे वजन कमी बँगकॉकमध्ये चरबी कमी करण्यासाठी जेनोट्रोपिन वापरा -"" सामनावीराचा पुरस्कार त्या तरुणीला अर्पणः युवी - क्रिकेटच्या मैदानात आक्रमक असलेले खेळाडू मनानं किती हळवे असतात याचं दर्शन टीम इंडियाचा जिगरबाज योद्धा युवराजसिंगनं घडवलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या कालच्या टी२० सामन्यात मिळालेला सामनावीराचा सन्मान त्यानं दिल्लीतल्या पीडित तरुणीला अर्पण केलाय. दिल्लीतील सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत भीषण आहे. त्याबाबत वाचून आणि ऐकून संपूर्ण संघच अस्वस्थ झालाय. त्यामुळे माझा सामनावीराचा पुरस्कार मी या दुर्दैवी बहिणीला अर्पण करतो आणि तिच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो अशी भावना युवराजनं सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. इंग्लिश आर्मीविरुद्ध कसोटी मालिकेत २१ असा पराभव पत्करणाया ढोणीसेनेनं पहिल्या टी२० सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार होता युवराजसिंग. ढोणीच्या या खंद्या शिलेदारानं तीन विकेट्स घेतल्या आणि ३८ धावांची खणखणीत खेळी केली. या कामगिरीसाठी तो मॅन ऑफ द मॅच ठरला. हाच पुरस्कार दिल्लीतल्या पीडित तरुणीला अर्पण करून युवीनं सामाजिक जाणिवेचं भान राखलंय. @@ -3769,28 +3146,19 @@ text भारतइंग्लंडमध्ये आज टी२०... झहीर खान मुंबई संघात परतला... कर्णधारपद जाण्याआधीच ढोणीचे मार्केट डाऊन... -"" मुंबई प्रतिनधी भारतातील नामांकित चित्रपट महोत्सव म्हणून ओळख असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा गोव्यात रंगणार आहे. १९५२ साली सु डिग्री झालेला या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा ५० वं - मुंबई प्रतिनिधी झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार रोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणारी ही - मुंबई प्रतिनिधी झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. नुकताच याचा नामांकन सोहळा पार पडला. झी मराठी - मुंबई प्रतिनिधी मराठी सिनेमांमध्येही वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. कच्चा लिंबू या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर उत्सुकता आहे ती प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकरणी या सिनेमाची... या चित्रपटाचं पहिलं मोशन - मुंबई प्रतिनिधी मिशन मंगल या शानदार चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आता नवीन चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. हा चित्रपट गणितातील तज्ज्ञ शकुंतला देवी आणि मानवी संगणकावर आधारित आहे. या -"" ....म्हणून बायकोने रात्री झोपेत असताना नवऱ्याच्या तोंडावर केले सपासप वार कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण! दाहोद पत्नीने टेस्टी भजी बनवली नाही म्हणून पतीने पत्नीला टोमणे मारले. त्यामुळे राग आलेल्या पत्नीने रात्री पती झोपलेला असताना त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील दाहोद तालुक्यातील वडभरा या गावात घडली आहे. पतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं आहे. रमिला मिनाना आणि बाडूभाई मिनाना हे दाम्पत्य गेल्या वर्षांपासून एकत्र संसार करत होते. या दोघांना तीन मुले आहेत. इतर दाम्पत्याप्रमाणे यांच्यातही छोटी मोठी भांडण होतंच होती. मात्र रमिलाने केलेली भजी बाडूभाई यांना आवडली नाहीत म्हणून बाडूभाईंनी पत्नीला टोमणे मारले. याच रागातून बाडूभाई झोपलेले असताना त्यांच्या पत्नीने बाडूभाईंच्या डोक्यात प्रथम दगड घातला आणि नंतर धारधार शस्त्राने त्यांच्या तोंडावर तसेच गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या बाडूभाईंचा अतिरक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. बाडूभाईंच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं आहे. गुजरात पोलिस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत. आरोपी आरोपी पत्नी गुजरात तक्रार पतीची हत्त्या हत्या -"" . . बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप नेचर फोटाग्राफी हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य ... - . . . बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप नेचर फोटाग्राफी हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य ... -"" उगवता रवी! थिंक महाराष्ट्र! आणि आता त्याच्याहीवर केवळ रवीचे आणखी एक वैशिष्ट्य. रवी उत्तम गातो. त्याला गायनात लहानपणापासून उत्तम गती आहे. स्वर आणि ताल यांची त्याला उपजत चांगली समज आहे. त्याचे संगीताचे शिक्षण त्याचे वडील पंडित नरेंद्र दातार यांच्याकडे बालपणापासून चालू आहे. भारतातील संगम कला ग्रूप या संस्थेने २००५ साली प्रथमच अमेरिका विभागात गायनाच्या स्पर्धा घेतल्या. रवीने त्यात पाच ते बारा वयोगटाच्या सब्ज्युनियर फिल्म या विभागात प्रथम क्रमांक मिळवला. संस्थेने मग दिल्लीत होणाया एकोणतिसाव्या अंतिम राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याला दिल्लीस जाण्यायेण्याचे भाडे देऊन पाठवले त्याची उतरण्याची सोयही दिल्लीत हॉटेलमध्ये केली. रवीने तालकटोरा सभागृहात झालेल्या अंतिम स्पर्धेत २००६ साली दुसरे पारितोषिक मिळवले. @@ -3805,10 +3173,8 @@ text ओंटॅरिओ कॅनडा. फोन ४१६ २१७ ८१०१ इमेल . -"" मोठा लंड आणि मोठं सत्य खरा अनुभव मोठा लंड आणि मोठं सत्य खरा अनुभव -मोठा लंड आणि मोठं सत्य खरा अनुभव माझा लंड माझा लंड नऊ इंच आहे त्याची गर्थ इंच आहे आणि तो एकदम सरळ आहे . थोडक्यात तो चांगला जाडसर आणि लांबसडक आहे. त्यामुळे माझा कॉन्फिडंस जबरदस्त असतो. अनुभव माझा लंड पुच्चीच्या आतमध्ये पूर्ण कधीच जात नाही दाबून घातला की पोरगी किंचाळते आणि पोट धरून बसते इथल्या पोरींची पूच्चीत ��ास्तीत जास्त इंच लंड जातो न दुखता त्यामुळे मोठा लंड थोतांड आहे पण मोठा लवडा असला तर कॉन्फिडंस जबर असतो आणि पोरी लवड्याला बघून दचकतात आणि छातीला हात लावून म्हणतात बापरे !!! मग अजून जोर चढतो . सत्य मी एका पोरीला विचारलं की तुझ्या किती आत टाकू ती म्हटली की मला जास्त आत नाही आवडत दुखतं !! आणि ते खरचं आहे. तीने सांगितलं की मी एकदा एका पोरासोबत लॉजवर होते त्याचा लंड फार छोटा होता म्हणून मी गम्मत म्हणून हसले तर म्हणे त्याने लगेच चेहरा बारीक केला. त्याच क्षणी माझी झवण्याची इच्छा निघून गेली. @@ -3843,7 +3209,6 @@ text मी तुम्हाला सगळं नाही सांगितलं पुढच्या लेखात ती कशी दिसते म्हणजे तुमच्या साठी खास तिच्या बॉल ची साइज तिच्या गांडीची आणि कमरेची साइज तिची ऊंची तिची पूच्ची किती टाइट आहे मी तिला कस झवतो मी तिच्यावर कोणते प्रयोग केले मी तिला किती वेळा मुस्काडली हे सगळं पुढच्या लेखात . पण एव्हड सगळं होत असताना माझ्या लंडाचा प्रश्नच आला नाही ती त्या भागाकडे लक्षच देत नाही मला लंड आहे का नाही हे पण तिला माहिती नसावे अधून मधून मी तिला माझ्या मुठ्ठ्या मारून द्यायला लावतो आणि गोट्या चोळायला लावतो पुरुषाची ती एक शारीरिक गरज आहे हे कळण्याची तिला अक्कल आली आहे आणि उगीच छि वगेरे ती काही करत नाही . माझा एक मित्र आहे त्याचा लांड छोटा आहे बिनकामाचा बारीक केविलवाणा चेहरा करतो यार मी तिला सुख कस देईल असे फालतू प्रश्न विचारतो मी त्याला कित्येक वेळा सांगितलं आहे की तू एका बिनडोक पोरीच्या नादी लागला आहे स्रीयांना संपत्तीची भूक असते त्यांना पावरफुल माणूस लागतो तुझ्याकडे जर संपत्ति आणि पॉवर असली तर ती आपोआप नशेत येईल पण कॉन्फिडंस नसला तर मग काय लंड घेऊन बसायचा हातात . मी तर पुच्चीत लंड न घालताच फक्त चोळून चोळून तिला स्वर्ग सुख दिलय लंड काय घेऊन बसलात . - आईला पण तेच पाहिजे होते भाग २ आईला पण तेच पाहिजे होते भाग १ नंदा काकी @@ -3853,24 +3218,18 @@ text चिकणी पुच्ची पाहुनी मैत्रीण मनीषाची मोठी गांड -"" जग प्रसिध्द होत आसलेली सिताफळाची जात सुपर गोल्डन जग प्रसिध्द होत आसलेली सुपर गोल्डन सिताफळ रोपे मिळतील -"" लोकशाही बळकटीची गरज ॲड. शाहरुख आलम - पुणे एकीकडे लोकशाहीकरणाची तर दुसरीकडे केंद्रीकरणाची परिस्थिती असताना आपण आपली सर्व शक्ती लोकशाही बळकटीसाठी खर्च करण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्��ायालयातील ॲड. शाहरुख आलम यांनी व्यक्त केले. अभिव्यक्ती संघटना आणि समतेसाठी वकील यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघामध्ये आयोजित केलेल्या वैयक्तिक कायदा पर्सनल लॉ या विषयावरील व्याख्यानावेळी आलम बोलत होत्या. या वेळी अभिव्यक्तीच्या अलका जोशी नीरज जैन कल्याणी दुर्गा रवींद्र समतेसाठी वकीलच्या मोनाली अपर्णा वर्षा सपकाळ आदी उपस्थित होते. ॲड. आलम म्हणाल्या मुस्लिम समाजाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये लोकशाहीकरणाची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. यामध्ये महिलांचे समूह वर्गांचे समूह निर्माण होत आहेत. महिला काझी बनत आहेत. या सर्व गोष्टी व्यवस्थेमधील लोकशाहीकरणाच्या आहेत तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम पर्सनल बोर्ड आणि त्यांच्यासारखेच काही लोक मध्यस्थाची भूमिका घेऊन सर्व अधिकार स्वतःकडे घेऊ पहात आहेत. तोंडी तलाकच्या माध्यमातून सरकारही याचे संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे घेऊ पहात आहे. बहुसंख्य मुस्लिम देशांमध्ये तोंडी तलाक ही पद्धती नाही. पाकिस्तान आणि बांगलादेशातही तोंडी तलाक नाही त्यामुळे मुस्लिम महिलांचा हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा असून न्यायालयानेही याकडे नेहमीच धर्माच्या चौकटीतूनच पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ॲड. शाहरुख आलम -"" काँग्रेस उमेदवाराच्या घरावर छापे - कर्नाटकात सुरू असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणेबेन्नूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार के. बी. कोळीवाड यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री प्राप्तिकर विभाग व उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करीत छापे मारले. परंतु या वेळी काहीही आढळले नसल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कोळीवाड यांच्या निवासस्थानी रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या जमा करून ठेवल्याची तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोळीवाड यांच्या निवासस्थानी दहा कोटी रुपयांची रोकड आणि दारूच्या बाटल्या जमा करून ठेवल्याची तक्रार आमच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार आम्ही छापे मारले. परंतु तिथे काहीही आढळून आले नाही असे हावेरी उत्पादन शुल्क प्रमुख नागाश्यान यांनी सांगितले. कर्नाटकात १५ विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक सुरू असून त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना कोळीवाड म्���णाले अधिकाऱ्यांनी आमच्या निवासस्थानी छापे मारले. परंतु या छाप्यात काहीही आढळून आले नसल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून सूडाचे राजकारण सुरू आहे. पी. चिदंबरम आणि डी. के. शिवकुमार यांच्यासारख्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांविरोधात सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. -"" देवरी चिचगड युनो ने घोषित केलेला जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात चिचगड येथे साजरा करण्यात आला शा.आ.मुलांचे व मुलींचे वसतिगृह चिचगड तसेच समस्त आदिवासी समाज बांधव चिचगडग्राम पंचायत चिचगडपोलीस देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र सरकार असणे देशहिताचे विनोद अग्रवाल गोंदिया दि.१३. देशाच्या सर्वांगीण विकासाठी काँग्रेस ने योजना तर खूप आणल्या पण त्या प्रत्यक्षात न उतरवता फक्त कागदावरच ठेवल्या आणि लाभ पण अशा लोकांनाच दिला जे लोक काँग्रेसचे संबंधित आहेत. @@ -3888,14 +3247,11 @@ text लेंडीजोब येथील १७ वर्षीय युवती बेपत्ता चिचगडदि.१३ः देवरी तालुक्यातील लेंडीजोबबोरगाव बाजारयेथील रहिवासी असलेली १७ वर्षीय युवती पायल सुखदास खरोले ही ५ ऑगस्टपासून बेपत्ता झाली असून चिचगड पोलीसांनी कुणाला माहिती मिळाल्यास पोस्टेला कळविण्याचे आवाहन केले आहे.फिर्यादी सुखदास गोंदियादि. काँग्रेस हा बंधुता एकात्मता आणि समतेच्या विचारधारेवर चालणार पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या भरोशावर चालणाऱ्या या पक्षाच्या संघटनेचे जाळे आजही टिकून आहे. सध्या भाजपाचे नेते सत्तेच्या माध्यमाने प्रलोभन आणि दडपशाही -"" भाजपची प्रत्येक अडचण समजून घेणार नाही उद्धव ठाकरे - भाजपची प्रत्येक अडचण समजून घेणार नाही उद्धव ठाकरे भाजपची प्रत्येक अडचण आम्ही समजून घेऊ शकत नाही उद्धव ठाकरे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राने दिलेल्या जनादेशाचा मान ठेवत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या निकालबाबत आभार मानलेत. आता यापुढे कोणी वर प्रश्न उठवणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणलेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांचा एक वेगळाच अंदाज आज पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. लोकसभेनंतर चं सूत्र ठरलं होतं. आता त्या सूत्राप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि भाजप सो���त बैठक घेऊन अत्यंत पारदर्शक पद्धतीने निर्णय घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलंय. -"" मुरगाव नव्हे तर ९०० नावे वगळलीसंयुक्त मामलेदार साईश नाईक काँग्रेस शिष्टमंडळाने विचारला जाब मुरगाव मतदारसंघातील १४०० नव्हे तर ९०० नावे मतदार यादीतून वगळली असून अजूनही ९०० नावे वगळली जाऊ शकतात अशी कबुली मुरगावचे संयुक्त मामलेदार साईश नाईक यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला दिली. यामुळे मुरगावात मतदारांची नावे वगळण्याचे कारस्थान मामलेदार कार्यालयातून सुरू असल्याचा आरोप काँग्रेस शिष्टमंडळाने केला आहे. @@ -3910,7 +3266,6 @@ text तर सर्वांनी सतर्क रहावे काँग्रेस शिष्टमंडळाने संयुक्त मामलेदार श्री.नाईक यांच्याकडे मतदारांवर अन्याय करू नये अशी मागणी केली. तसेच राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या बीएलओंवर कारवाई करावी मंत्री मिलिंद नाईक यांच्या त्या पाचही जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली. मुरगाव प्रमाणे अन्य मतदारसंघातही विशिष्ट मतदारांची नावे यादीतून वगळली जाऊ शकते अशी शक्यता काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली. तसेच सर्वच मतदारसंघातील काँग्रेस पुढाऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना केले आहे. काँग्रेस मतदार यादी भाजप आमदार -"" भरणा ऑपरेटर पट्टी विकिपीडिया नकार बातम्या भरणा ऑपरेटर पट्टी विकिपीडिया नकार साठी विकिपीडिया समर्थन भरणा प्रोसेसर पट्टी @@ -3931,25 +3286,20 @@ text मागील पोस्ट किंवा मॅन्युअल ट्रेडिंग पुढील पोस्ट बातम्या जानेवारी कोरिया दूरसंचार नेटवर्क सुरक्षा जाहीर -"" देवबाभळी एफवायबीएच्या अभ्यासक्रमात - देवबाभळी एफवायबीएच्या अभ्यासक्रमात मराठी रंगभुमीवर मैलाचा दगड ठरलेल्या भद्रकालीच्या संगीत देवबाभळी नाटकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वायत्त महाविद्यालयात प्रथम वर्ष कला मराठी अनिवार्य मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात अभ्यास मंडळाने देवबाभळी या साहित्यकृतीची निवड नाटक या साहित्यप्रकाराच्या अभ्यासाअंतर्गत झाली आहे. -महाराष्ट्र टाइम्स देवबाभळी नाटक आता वेगाने ३०० च्या टप्प्याकडे घोडदौड करत आहे. आजवर सर्वाधिक ३९ पुरस्कार मिळालेल्या हे नाटक फोर्ब्सच्या मासिकातही झळकले होते. नसिरुद्दिन शाह परेश रावल सतीश आळेकर जयंत पवारराजीव नाईक शफाअत खान श्रीराम लागू देवकी पंडित सुमित्रा भावे अमोल पालेकर यांसारख्या दिग्गजांनी गौरवलेल्या या नाटकाच्या शिरपेचात आणखी एक बहुमान मिळाला आहे. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेने कमलाकर सारंग पुरस्कार देऊन या नाट्यसाहित्यकृतीचा गौरव केला होता. हे खरंच अकल्पनीय आहे. मला जेव्हा विचारणा झाली तेव्हा मी पुन्हा पुन्हा खात्री करुन घेतली की नक्की त्यांना तेच म्हणायचं आहे का जे मी समजतोय. अधिकाधिक खरा आणि आंतरिक अनुभव कसा देता येईल इतकंच मी लिहतांना भान ठेवत होतो. हा एकूणच प्रवास अद्भूत आहे. प्राजक्त देशमुख लेखकदिग्दर्शक देवबाभळी मी पहिल्यांदा नाटकाचा विषय ऐकला तेव्हापासूनच नाटकाच्या प्रेमात होतो. नंतर वाचल्यावर एका अनामिक ओढीने मी त्यात गुंतत गेलो. सर्वोत्तम नाटकाचं बीज हे लेखनातच असतं. नाटक म्हणून ही कलाकृती जितकी अप्रतिम सादर होते तितकीच साहित्य म्हणून ती दर्जेदार आहे. प्रसाद कांबळी निर्माता भद्रकाली प्रॉडक्शन - इतर बातम्यासंगीत देवबाभळीनाटक देवबाभळी एफवायबीएच्या अभ्यासक्रमात... जलयुक्त शिवारची ८१ टक्के कामे पूर्ण... पाण्यासाठी धावाधाव... हेल्पलाइनचा प्रचार आता फ्लेक्सद्वारे होणार... प्रभाग सभापतिपदीसंगमनेरे निश्चित... -"" इक्विटी म्युच्युअल फंडचे १० उपप्रकार अनुदिनी अनुभूती रोहन जे. कोणतीही अॅसेट मॅनेजमेंट कंपनी अर्थात एएमसी म्युच्युअल फंड कंपनी जेंव्हा म्युच्युअल फंड योजना तयार करत असते तेंव्हा सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने आखून दिलेल्या काही मानकांचे तिला पालन करावे लागते. निरनिराळ्या एएमसीच्या समान प्रकारच्या योजनांमध्ये सुसूत्रता यावी हा त्यामागील उद्देश असतो. अशाने गुंतवणूकदाराला स्वतःसाठी योग्य योजना निवडणे सोपे जाते. सेबीने इक्विटी प्रकारात मोडणाऱ्या योजनांची एकूण १० उपप्रकारांत वर्गवारी केली आहे. हे १० उपप्रकार कोणते ते आपण या लेखात पाहणार आहोत. तत्पूर्वी म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार कोणते आणि लार्ज कॅप मिड कॅप व स्मॉल कॅप म्हणजे काय हे वाचणे उपयुक्त ठरेल. @@ -3970,7 +3320,6 @@ text इक्विटी फंड एएमसी मिड कॅप म्युच्युअल फंड लार्ज कॅप सेबी स्मॉल कॅप किंडल वाचनाची नवी अनुभूती म्युच्युअल फंडवर���ल कर संरचना -"" होळी . होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला होळी पौर्णिमा असेही म्हटले जाते. होलिकोत्सव धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. अतिवृष्टीमुळे पुण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर @@ -4000,25 +3349,13 @@ text गिरनेरा तांड्यावर होलिकोत्सव उत्साहात गिरनेरा तांडा येथे पारंपरिक पद्धतीने होळी व धूलिवंदन सण उत्साहात साजरा करण्यात आला. ... औरंगाबादहोळी -"" शेळीनिवड आणि तांत्रिक मार्गदर्शन विकासपीडिया - . मुख्य शेती पशूपालन शेळी पालन शेळीनिवड आणि तांत्रिक मार्गदर्शन - . - . शेळीपालनासाठी उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळी चांगली आहे. शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली व्यायलेली शेळी विकत घेणे चांगले असते. गोटु पाटील बिल्लाळीकर मला बंदिस्त शेळी पालन करने करीता शासन योजना आहे का - . - . - . - . - . - . -"" ! अक्षरनंदन शाळा राबवतेय विविध उपक्रम - नाशिक करोनाच्या काळात शाळा बंद असल्यातरी मुलांना शिकतं ठेवायचे. त्यांच्यापर्यंत एकतर्फी आशय पोचवायचा नाही. शिक्षणाचा आभास निर्माण करायचा नाही. त्यांना शिकवण्यापेक्षा त्यांनी शिकणे महत्त्वाचे आहे. लॉकडाऊनच्या या काळात शाळा मुलांपर्यंत पोचते आहे. पण हा तात्पुरता पर्याय आहे. प्रत्यक्ष भेटीला पर्याय नाही. ऑफलाईन शिक्षणासाठी उपक्रम आखताना हा विचार मनाशी पक्का होता असे पुण्याच्या अक्षरनंदन शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी पंडित आणि शैक्षणिक संयोजक लारा पटवर्धन यांनी सांगितले. प्रश्न विद्यार्थ्यांना शिकते ठेवण्यासाठी शाळेने काय पूर्वतयारी केली @@ -4031,11 +3368,8 @@ text उत्तर मुलांना एकमेकांना भेटण्याची आणि बघण्याची उत्सुकता असतेच. मग आम्ही लहान मुलांना कधी कधी झुमवर एकत्र आणतो. ते आपले अनुभव शेअर करतात. समूहासमोर मते मांडतात. त्यांची मने मोकळी होतात. हेही शिकणेच आहे. मोठ्या वर्गातील मुलांसाठी आठवड्यातून दोन किंवा तीनदा लाईव्ह सेशन घेतली जातात. व्हिडीओ देखील जास्तीत जास्त ते मिनिटांचे असतात. त्यातही कृतीवर भर द्यायचा प्रयत्न आहे. प्रश्न ऑफल��ईन शिकण्यासाठी पालकांचे आणि मुलांचे सहकार्य उत्तर शाळेची उपक्रमशीलता पालकांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.पालक शिक्षकांच्या बरोबरीने सहभागी होत आहेत. ऑफलाईन शिकताना काही मुलांना अडचणी येतात. पालकांचा गट त्या अडचणी सोडवतो. शाळा कधी सुरू होतील याविषयी अनिश्चितता आहे. मुले कंटाळली आहेत. त्यावर उपाय म्हणून मुलांचे गट बनवणार आहोत. गटातील मुले एकमेकांशी सतत संपर्कात राहतील याची दक्षता घेणार आहोत. -"" पर्यटनको सम्भावनाकाे मर्मअनुसार कर्णाली प्रदेशकाे बजेट अाएन -"" कोरोना इफेक्ट ः सोने बाजारात कोटींची उलाढाल ठप्प ! - ! गेल्या आठ दिवसांपासून कोरोना व्हायरस मुळे झालेल्या शट डाऊन संचार बंदीमुळे याचा मोठा आर्थिक फटका जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठेला बसला आहे. जळगाव ः जळगाव जिल्हा सोन्याची नगरी म्हणून ओळखला जातो. जळगावच्या शुद्ध सोने घेण्यासाठी जळगाव जिल्ह्याच नव्हेतर महाराष्ट्रासह परराज्यातूनही ग्राहक येथे येतात. मात्र कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन आहे. जळगावच्या सोने बाजारपेठेतही बंद आहे. गेल्या आठ दिवसात सोने बाजारात सुमारे तीनशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. तर आठ हजार कारागीर बेरोजगार झाले आहे चार हजार कर्मचारी घरी बसून आहेत. जिल्हा लॉकडाऊनचे चित्र एप्रिलपर्यंत सुरू राहिल्यास सोने बाजारात बाराशे कोटींची उलाढाल ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. @@ -4049,16 +3383,12 @@ text कोरोनामुळे सर्व व्यापार बंद आहे. कोरोनो संसर्ग लागू नये यासाठी लॉकडाऊन आहे. सोने बाजारही बंद आहे. कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे. आज ना उद्या सोने बाजार सुरू होईलच. ग्राहकांनी काळजी घ्यावी. गौतम लुणिया अध्यक्ष जिल्हा सराफ बाजार असोसिएशन - ! -"" सचिनच म्हणतो अर्जुन पुढचा सचिन नाही - सचिनच म्हणतो अर्जुन पुढचा सचिन नाही अर्जुनने अाडनावाचे दडपण घेऊन आपली कारकिर्द घडवू नये. त्याने क्रिकेटमध्ये कारकिर्द करताना आपली स्वतंत्र शैली निर्माण करावी. त्याने आयुष्यात काय करावे याबद्दल मी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. फक्त त्याने सर्वोत्तम कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे. मुंबई सहसा आपण एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा वारसदारामध्येच त्याचेच गुण पाहून तो पुढे त्याच्यासारखाच होणार असे म्हणतो पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुन हा पुढील सचिन नसल्या��े स्पष्ट केले आहे. सचिनने मुलगा अर्जुनच्या कारकिर्दीविषयी बोलताना म्हटले आहे की अर्जुनने अाडनावाचे दडपण घेऊन आपली कारकिर्द घडवू नये. त्याने क्रिकेटमध्ये कारकिर्द करताना आपली स्वतंत्र शैली निर्माण करावी. त्याने आयुष्यात काय करावे याबद्दल मी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. फक्त त्याने सर्वोत्तम कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे. त्याने अर्जुनच व्हावे त्याची माझ्याशी तुलना होऊ नये. अर्जुनने यावर्षाच्या सुरवातीला ऑस्ट्रेलियामध्ये ब्रॅडमन ओव्हल संघाकडून खेळताना अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याने चेंडूत धावा आणि चार बळी मिळविले होते. त्यानंतर त्याच्याकडे माध्यमांकडून भविष्यातील तेंडुलकर असे पाहिले जात होते. त्यामुळे सचिनने हे स्पष्टीकरण दिले आहे. - अर्जुन तेंडुलकर वानखेडेबाबत ठाकरे यांनी कान उपटताच संजय राऊत यांची सारवासारव... मुंबई मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे आत्मविश्वासाने तसेच ठासून सांगणारे आणि महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका पार... @@ -4068,11 +3398,8 @@ text नाशिक येवला मैदानावर भल्याभल्याची भंबेरी उडविणारा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर जसा मैदानावर राज्य गाजवतो तसाच वास्तविक जगातही.... क्रिकेटपूर्वी बालपणीच सचिन झळकला होता सिनेमात औरंगाबाद क्रिकेटचा देव विक्रमाचा बादशहा अशी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची ओळख आहे. सचिनचे चाहते जगभर आहेत. सचिनच्या आयुष्यावर सचिन हा हिंदी... -"" उपयोग दुष्परिणाम संमिश्रण विकल्प सतर्कता आणि सल्ला होम - - चे वापर चे दुष्परिणाम कसे वापरावे @@ -4084,7 +3411,6 @@ text बहुधा स्तनपानाच्या दरम्यान वापरण्यास असुरक्षित आहे. मर्यादित मानवीय आकडेवारी सूचित करते की या औषधाने बाळाला एक लक्षणीय जोखीम होऊ शकते. मूत्रपिंडाचा रोग सावधानतेने चा वापर करावा.तुम्हाला मूत्रपिंडाचा रोग असल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोला. ची मात्रा समायोजित करावी लागू शकते. यकृताचा रोग असलेल्या रुग्णांमध्ये वापरण्यासाठी कदाचित सुरक्षित आहे. उपलब्ध मर्यादित आकडेवारीवरुन दिसते की यकृताचा रोग असलेल्या रुग्णांमध्ये ची मात्रा समायोजित करावी लागणार नाही. कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. - खालीलपैकी कोणत्याही औषधांसह घेतल्याने त्या पैकी एकचा परिणाम सुधारित होऊ शकतो आणि काही अवांछित दुष्परिणाम होऊ शकतात ब्रँड संबंधित प्रश्न @@ -4098,13 +3424,9 @@ text दराने दर द्या महाग आपण साठी काय वापरत आहात -"" सहकाराला नाही पर्याय! - सहकाराला नाही पर्याय! - सहकारातील गैरव्यवहारांची कितीही चर्चा होत असली तरी त्यावरील विश्वास शाबूत असल्याची पावती नाशिक जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पाच सहकारी बँकांच्या पंचवार्षिक निवडणुकीने दिली आहे. सर्वाधिक गाजली ती नाशिकरोडदेवळाली व्यापारी सहकारी बँकेची निवडणूक. -.. विना सहकार नाही उद्धार हा एकेकाळी असलेला सुविचार अलीकडच्या काळात सहकाराचा स्वाहाकार अशा कुविचारापर्यंत पोहोचला आहे. सहकारातील मंडळींनी केलेला स्वाहाकार या घसरणीला कारणीभूत असला तरी खासगी बँकांच्या तुलनेत आजही सहकार सर्वसामान्यांना जवळचा वाटतो यातच या चळवळीचे मर्म सामावले आहे असे म्हणता येते. तरीही अलीकडे बँका साखर उद्योग सूतगिरण्या पतसंस्था अशा सहकारातील संस्थांना नेस्तनाबूत करण्याची एक पाताळयंत्री योजना पुढे येऊ लागली आहे. सहकारात स्वाहाकार करणाऱ्यांना वठणीवर आणायला पाहिजे यात कोणाचेच दुमत नाही पण त्याआडून सहकाराला जेरीस आणण्याचे होत असलेले हरतऱ्हेचे प्रयत्न योग्य नाही. नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकांना नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेने सरळ नकार दिल्यानंतर गेली आठ महिने या बँका जणू मृत्यूशय्येवर आहेत. नुकताच याबाबत दिलासा देणारा निर्णय झाला असला तरी या मधल्या काळातील नुकसान हानीचे काय याचे उत्तर कोणीही देत नाही. सहकारातील या बँकांनी काही गडबड केली असेल तर त्यांच्यावर कारवाई जरूर करावी पण जो काही सोक्षमोक्ष लावायचा तो लवकर लावा असा सहकारातील कार्यकर्त्यांचाच आग्रह होता. चौकशा करून झाल्या. नोटिसा दिल्या गेल्या. पण हाती काही लागत नसतानाही या बँकांना गुन्हेगारासारखी वागणूक सर्वोच्च संस्थेकडून मिळत गेली. या संस्थांची खातेदार व ग्राहकांमधील पत यामुळे धोक्यात आली. सहकाराविषयीचा हा दृष्टीकोन किमान महाराष्ट्रात तरी घातक आहे. कारण महाराष्ट्रातील एकूणच पतव्यवहार कृषी व पणन कुटीरोद्योग बव्हंशी सहकारावरच बेतलेले आहेत. सहकारातील गैरव्यवहारांची कितीही चर्चा होत असली तरी त्यावरील विश्वास शाबूत असल्याची पावती नाशिक जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पाच सहकारी बँकांच्या पंचवार्षिक निवडणुकीने दिली आहे. पैकी विश्वास सहका��ी बँक नाशिक जिल्हा इंडस्ट्रीयल व मर्कंटाईल बँक या दोन संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. नाशिक जिल्हा परिषद व सरकारी कर्मचारी बँक नाशिकरोडदेवळाली व्यापारी सहकारी बँक व महेश सहकारी बँक या संस्थांना मात्र निवडणुकांना सामोरे जावे लागले. माहेश्वरी समाजाच्या प्रभावाखाली असलेल्या महेश बँकेत तर केवळ एका हट्टी सभासदामुळे निवडणूक घ्यावी लागली. शताब्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या सरकारी कर्मचारी बँकेत आणि पन्नाशी ओलांडलेल्या व्यापारी बँकेत घमासान युद्ध झाले. सभासदांनी मात्र सत्तारूढांना घवघवीत बहुमत देत पुन्हा सत्तास्थानी बसविले. या सर्वच निवडणुकांमध्ये विकास व विकासाची अधिक अपेक्षा अशा महत्त्वाच्या मुद्यावर भर राहिला. गंमत म्हणजे निवडणुका म्हटल्या की आरोपप्रत्यारोप ओघाने आलेच. त्याचा येथेही अपवाद नव्हताच पण भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप नव्हते. विकास झाला पण तो पुरेसा नाही काळाबरोबर तंत्रप्रगत व्हायला हवे होते त्याबाबत सत्ताधारी कमी पडले अशा स्वरुपाचे ढोबळ आरोप होते. नाही म्हणायला काही प्रमाणात गैरव्यवहाराकडे निर्देश केले गेले पण तो काही प्रचाराचा मुद्दा होऊ शकला नाही. साहजिकच मग सभासदांना सत्तारूढांना पदच्युत करण्याचेही काही ठोस कारण दिसले नाही. १९२० साली स्थापन झालेली सरकारी कर्मचारी बँक आणखी दोन वर्षांनंतर शताब्दी साजरी करणार असून या पार्श्वभूमीवर तब्बल २० वर्षांपासून सत्तेवर असलेल्या मंडळींनाच संधी मिळणे योग्यच झाले. रमेश राख व महेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील विजयकुमार हारदे यांच्या गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले आहे. पंधरा हजाराहून अधिक सभासद असलेल्या या बँकेच्या ठेवी १५० कोटी असून पाऊण कोटी निव्वळ नफा आहे. सभासदांना लाभांश देण्याऐवजी त्या रकमेची मुदत ठेवीत रुपांतर करण्याची कल्पना स्वागतार्ह ठरली. स्थापनेपासूनच बिनविरोधाची परंपरा अबाधित राखत विश्वास कोऑपरेटीव्ह बँकेने या एकजिनसीपणाच्या जोरावरच प्रगती गाठली आहे. विश्वास ठाकूर यांचे एकखांबी नेतृत्व व त्यांच्यावर असलेला इतरांचा विश्वास ही या बँकेची यशोगाथा म्हणावी लागेल. ९ हजार सभासद ३१० कोटी ठेवी १३५ कोटींची गुंतवणूक ५०० कोटींची उलाढाल आणि अवघा दीड टक्के एनपीए ही आकेडवारीच बँकेवरील सभासद व ग्राहकांच्या विश्वासाची प्रचिती आणून देणारी आहे. नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या राजाराम पानगव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील नाशिक इंडस्ट्रीयल अँड मर्कंटाईल बँकेतही बिनविरोध निवडणुकीची परंपरा राखली गेली. अवघे २२०० सभासद व ४५ कोटींच्या ठेवी असलेली ही बँक तुलनेने लहान असली तरी प्रगतीचा वेग राखून आहे. महेश बँक ही तशी मोठी बँक आजपर्यंत कधी निवडणुकीला सामोरी गेली नाही. पण यंदा केवळ एका सभासदाच्या हट्टामुळे निवडणूक झाली. अर्थात त्या सभासदालाही त्याची एक निश्चित भूमिका होती व त्याने समस्त समाजाचा रोष पत्करून निवडणूक लढविली. केवळ त्यामुळे बँकेला लक्षावधीचा फटका बसला खरा पण ती लोकशाहीची किंमत समजावी लागेल. @@ -4112,17 +3434,13 @@ text निवडून आले होते. यावेळेस विरोधकांच्या श्री व्यापारी पॅनलने हायटेक भपकेबाज प्रचार करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. सोशल मीडियाचा प्रचंड वापर केला. मात्र पॅनल बनविताना परस्परविरोधी मते विचार असलेली मंडळी एकत्र आल्याने ते कडबोळे झाले व अखेरपर्यंत त्यांना एकजिनसी होता आले नाही. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या जिवावर उठलेले लोक एकत्र आले हेही सभासदांना काही रुचले नाही. काही लोकांच्या अहंकार व हट्टापायी या निवडणुकीला अफाट महत्त्व दिले गेले. बहुचर्चित लवटे बंधूंचे नेतृत्व नगरसेवक प्रशांत दिवेंबरोबरच काही सन्मान्यांची विरोधी पॅनलमधील उमेदवारी ही प्रत्यक्षात सहकार पॅनलच्या पथ्थ्यावर पडली. कोणाच्या हातात बँकेची सूत्रे द्यायची याचा फैसला या अशा काही नावांवरच ठरला असेल. सत्तारूढ सहकार पॅनलने विरोधकांच्या भपक्याला न भुलता बँकेच्या प्रगतीची बाजू मांडण्यावरच भर दिला. विरोधकांनी केलेले काही आरोप हास्यास्पद तर होतेच पण त्याचा उलट सहकारच्या उमेदवारांनाच फायदा झाला. दरवेळेस सहकारला यश मिळते. कारण शिवसेना मते ठोकून घेते आता मी स्वतः व सारे सैनिक त्यांच्याविरोधात असल्याने काय निकाल लागणार हे सांगायला नको हे करंजकरांचे वक्तव्य घडीभर टाळ्या मिळवून गेले पण त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. अनेकांनी यानिमित्ताने आपापले हिशेब साफ करण्याचे प्रयत्न केले. बबनराव घोलप यांनी मुलींच्या पराभवास जबाबदार असणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सहकारला मदत केली. विधानसभेवेळी दिलेल्या त्रासाचा वचपा म्हणून आमदा��� बाळासाहेब सानप यांनीही निवडणुकीत थेट न पडता सहकारला मदत केली. मुळात जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांची स्थिती अवघड बनली असताना व नोटाबंदी होऊनही व्यापारी बँकेने केलेल्या प्रगतीला सभासदांनी सलाम केला आहे. ५५ वर्षांत रिझर्व्ह बँकेने इन्स्पेक्शनमध्ये प्रथमच व्यापारी बँकेला ए ग्रेड दिला ही मोठीच उपलब्धी होती. आरबीआयने आठ नवीन शाखा उघडण्यास दिलेली परवानगी हीच खरे तर बँकेच्या उत्तम व्यवहाराची पावती असताना या शाखांना विरोध कर शाखाविस्ताराला विरोध कर कर्मचारी भरतीला विरोध कर अशा नकारात्मक विचारांच्या मंडळींचा भरणा विरोधी पॅनलमध्ये होता. सत्तारूढमध्ये स्थान मिळाले नाही म्हणून आलेले नाराज असंतुष्ट यांनी तर कहर केला. उथळपणामुळे ज्या चार दोन जागा येणे शक्य होते त्या देखील गमवाव्या लागल्या. सहकारात शक्यतो परिवर्तन होत नाही हा अनुभव आहे त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. सत्तारूढांची काही बाबतीतील मनमानी विरोधी संचालकांना मिळणारी दुय्यम वागणूक यासारखे काही मुद्दे होते पण ते मते मिळवून देण्यात उपयोगी पडले नाही. चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न होऊनही मतदान अवघे ३४ टक्के झाले. त्यातून प्रचाराचा गाजावाजा झाला खरा पण प्रत्यक्ष मतदारांना मतदानासाठी खेचून आणण्यात दोघांनाही फारसे यश आले नाही हे स्पष्ट झाले. अर्थात शिवसेनेच्या दोन मातब्बर नेत्यांभोवती ही निवडणूक केंद्रित झाल्याने बाकी पक्षांना त्यांच्याबरोबर फरफटत जावे लागले. बँकेतील शिवसेनेच्या प्रतिनिधीत्वाचा टक्काही वाढला. भले करंजकरांचे नेतृत्व अपयशी ठरले असेल त्यांच्या सौभाग्यवतींना पराभवाला सामोरे जावे लागले असेल पण त्यामुळेच पीछेहाट होत असलेल्या शिवसेनेला अच्छे दिन आले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. दुखात सुख म्हणतात ते हेच. गोगोईंचा कांगावा... तंत्र दबावाचेमहत्तवाचा लेख - कॉन्स्टेबलचे दुहेरी कर्तव्य मित्राच्या मोटारीचे अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतर -"" कार्यकर्त्यांनी पुर्ण योगदान न दिल्याने काँग्रेसचा पराभव प्रियंका गांधी कार्यकर्त्यांनी पुर्ण योगदान न दिल्याने काँग्रेसचा पराभव प्रियंका गांधी रायबरेलीच्या निवडणुकीत सोनिया गांधी व येथील जनतेमुळेच विजय -लोकसत्ता ऑनलाइन काँग्रेसच्या सरचिटणीस व लोकसभा निवडणुकीसाठी पुर्व उत्तर प्रदेशच्या प्���भारी म्हणुन जबाबदारी देण्यात आलेल्या प्रियंका गांधीवढेरा यांनी बुधवारी लोकसभा निडवणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशाचा ठपका कार्यकर्त्यांवर ठेवला. कार्यकर्त्यांनी काँग्रेसला विजयी करण्यासाठी आपले पुर्णपणे योगदान दिले नाही. त्यामुळेच काँग्रेसला मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागेल असे प्रियंका यांनी म्हटले आहे. मात्र यानंतर त्यांनी कार्यकर्तांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागण्याचेही आव्हान केले. रायबरेली येथील काँग्रेसच्या बैठकीप्रसंगी प्रियंका बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की मला या ठिकाणी कोणतेही भाषण करण्याची इच्छा नव्हती पण तरी देखील मी बोलण्यास तयार केल्याने आता मला खर बोलु द्या आणि खर हे आहे की या ठिकाणची निवडणुक ही सोनिया गांधी व रायबरेलीच्या जनतेमुळे जिंकता आली आहे. काहीशा निराश दिसलेल्या प्रियंका या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींचा विजय झाल्यानिमित्त अभिवादन रॅलीसाठी आल्या होत्या. यावेळी प्रियंकांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी काम न करणायांची नावे त्या नक्कीच शोधुन काढतील असेही सांगितले. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा निडवणुक निकालानंतर रायबरेलीस भेट दिली होती. तेव्हा त्यांनी भाजपावर टीका करत म्हटले होते की ही निवडणुक जिंकण्यासाठी सर्व प्रकारच्या रणनीतींचा अवलंब केला गेला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व प्रकारच्या पद्धती वापरल्या जात होत्या निवडणुकीत जे घडले ते नैतिक होते की अनैतिक हे प्रत्येकाला माहिती आहे. मला असे वाटते हे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे की सत्तेत पुन्हा येण्यासाठी प्रतिष्ठेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. -"" भिवंडीत पुन्हा अफवांचे पीक महिलांच्या वेण्या कापण्याची चौथी घटना घडल्याचा दावा भिवंडीत पुन्हा अफवांचे पीक महिलांच्या वेण्या कापण्याची चौथी घटना घडल्याचा दावा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा पोलिसांचा इशारा @@ -4132,12 +3450,9 @@ text उत्तरप्रदेशात गेल्या काही दिवसांपासून अचानक महिलांच्या वेण्या कापल्याच्या घटना घडलेल्या असतानाच भिवंडीतील वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत चार महिलांचे केस वेणी कापल्याच्या खळबळजनक घटनासमोर आल्या आहेत. तसेच या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहिली घटना भि���ंडीतील निजामपुरा दुसरी घटना ठाकऱ्याचा पाडा तर आज तिसरी घटना आमपाडा या परिसरात घडली आहे. ज्या महिलेची वेणी कापण्यात आली तीचे नाव सायराबानो सैय्यद वय ४० असून ही महिला रात्री घरात झोपलेली असताना अचानक तिला जाग आली त्यावेळी आपले केस कापल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर या महिलेने आरडाओरड करायला सुरवात केली. त्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. याआधी सबिना खातून वय १४ या मुलीसोबत ही घटना घडली होती. गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या बाळांत झालेल्या बहिणीला मदत करण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यातून ती भिवंडीत आली होती. रात्री उशिरापर्यंत सगळे घरात झोपले असतांना सबिना ही पाणी पिण्यासाठी उठली त्यादरम्यान तिला आपली वेणी कापली गेल्याचे लक्षात आले. भिवंडीच्या कासार आळी येथे देखील अशीच घटना समोर आली होती. येथील नंनदभावजयच्या वेण्या मध्यरात्रीच्या सुमाराला घरात झोपलेल्या असताना कोणीतरी अज्ञाताने कापल्याचा दावा त्यांनी केला होता. महिलांच्या डोक्यावरील केस कापण्याची अफवा भिवंडी शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी दिला आहे. -"" भाषांतराने प्रश्न सुटेल का - भाषांतराने प्रश्न सुटेल का न्यायालयीन निकालांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण प्रश्न आहे तो निकालांच्या आणि कायद्यांच्या मूळ इंग्रजी भाषेचा. ती इंग्रजी जोवर सोपी व लॅटिनमुक्त होत नाही तोवर तीच क्लिष्टता प्रादेशिक भाषांमध्ये येऊन मूळ हेतूच फसेल... - निकालाचे आकलन सर्वसामान्यांना होण्याच्या दृष्टीने निकालाचे सहा प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि सर्व स्तरांवर या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. २०१७ साली कोची येथे झालेल्या विधी परिषदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निकालाचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्याची गरज बोलून दाखविली आणि त्याची अंमलबजावणी म्हणून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी निकालाचे भाषांतर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागील हेतू हा शुद्ध आणि उदात्त असला तरी कायद्याचे ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या मार्गातील खरे अडथळे वेगळेच आहेत आणि ते दूर करण्याचा प्रयत्न होत नाही. सामान्यांना कायद्याची भाषा कळण्यामधला सर्वांत मोठा अडसर भाषेचा नसून मूळ भाषेतील क्लिष्टतेचा आहे. या क्लिष्टतेच्या आणि अगम्यतेच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. केवळ निकालामधील क्लिष्ट व बोजड शब्दांचा अर्थ समजला नाही म्हणून मार्च २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भाडेनियंत्रण कायद्यासंदर्भातील हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करून पुनर्विचारासाठी परत पाठविला. सर्वोच्च न्यायालयाची ही अवस्था असेल तर सामान्य माणसांची गत काय होणार मुळात कायद्याची भाषा आणि वाक्यरचना अतिशय अवघड आणि अगम्य समजली जाते. याचे कारण म्हणजे या भाषेवर असलेला लॅटिन व फ्रेंच भाषेचा प्रभाव. कायद्याचा इतिहास पुरातन आहे. इसवीसनपूर्व तीन हजार वर्षांपूर्वी पहिली इजिप्शियन दिवाणी संहिता तयार झाली. बेबीलियोन ग्रीक आणि रोमन संस्कृतीत आजच्या कायद्याची पाळेमुळे आढळतात. इ.स. १०६६ ते १७३०पर्यंत ब्रिटनमध्ये लॅटिन ही कायद्याची भाषा होती. तत्कालीन इंग्लंडमध्ये लॅटिन व फ्रेंच ही उच्चभ्रूंची भाषा होती आणि वकील हा प्रतिष्ठित स्तराचा अविभाज्य भाग होता. त्यामुळे इ.स. १३५६ आणि १६५० मध्ये इंग्रजी सक्तीचा कायदा करूनही लॅटिन व फ्रेंचचा इंग्रजीवरील प्रभाव कायम राहिला व कालौघात हीच भाषा कायद्याची भाषा बनली. कायद्याच्या भाषेची वाक्यरचना आणि बोजडपणा हा तेव्हा इंग्लंडमध्ये वादाचा मुद्दा बनला. मिलवर्ड विरूद्ध या खटल्यात १५ पानांत जो दावा विशद करता आला असता त्यासाठी १२० पाने खर्ची घातली म्हणून इंग्लंडमधील लॉर्ड चान्सलर याने वादीस त्या दाव्याचे अवजड बाड गळ्यात अडकवून न्यायालयाच्या आवारात फिरण्याची शिक्षा केल्याचा एक मजेशीर प्रसंग १५५६ मध्ये इंग्लंडमध्ये घडला. कधीही लिखित कायदे न बनवणाऱ्या ब्रिटिशांनी भारतात मात्र लिखित कायदे बनवण्याचा घाट घातला आणि ब्रिटनमध्येसुद्धा अप्रचलित असणाऱ्या व तत्कालीन ब्रिटिश उच्चभ्रूंची भाषा असणाऱ्या अवजड लॅटिन व फ्रेंचयुक्त इंग्रजीचा नकळत प्रवेश भारतातील कायद्यांत आणि पर्यायाने भारताच्या लोकजीवनात झाला. याचप्रमाणे या भाषेची वाक्यरचना बोजडपणा आणि क्लिष्टताही आपल्या कायद्यांचा अविभाज्य भाग बनले. जर तुम्हाला पहिल्याच वाचनात वाक्याचा अर्थ लागला नाही तर निश्चित ते लिखाण वकिलाचे आहे असे समजा असे उपरोधिक उद्गार प्रसिद्ध अमेरिकी सिनेअभिनेता बिल रॉजर्स याने १९३५ साली काढले होते. @@ -4146,23 +3461,18 @@ text विधिमंडळ सेवानिवृत्त अहवाल आवेदन महापौर महापालिका इत्यादी अनेक शब्द स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची मराठीला दिले. परंतु अनेक इंग्रजी व लॅटिन शब्दांचे असे समांतर व समानार्थी शब्द मुळात मराठी किंवा इतर भाषांमध्ये अस्तित्वात आहेत का हेही बघणे कुतूहलाचे ठरेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयात होणारा ऊहापोह हा प्रामुख्याने कायदेशीर बाबींचा असल्याने यात वस्तुस्थिती वर्णनाला फारसा थारा नसतो. त्यामुळे कायदेशीर संज्ञांचा व शब्दांचा निकालात जास्त भरणा असतो. अशा स्थितीत अचूक आणि अपेक्षित भाषांतर करणे आव्हानात्मक असेल. भारतात प्रादेशिक अस्मितेमुळे निकालाचे भाषांतर केवळ सहा भाषांतच का हा मुद्दा लवकरच जोर धरेल. नुकतेच तामिळनाडूने या भाषांत तमिळचा समावेश नसल्याने संताप व्यक्त केला. समानता हाच गाभा असणाऱ्या भारतीय न्यायव्यवस्थेला या मुद्द्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वास्तविक कायदेशीर भाषेची सुगमता व सुलभता वाढवण्यासाठी पद्धतशीर व नियोजित प्रयत्नांची आत्यंतिक गरज आहे. या प्रक्रियेत न्यायलयीन यंत्रणेची महत्त्वाची भूमिका आहे. भाषेत अशी सुगमता व सुलभता आणल्यानंतरच त्याचे भाषांतर करणे हे अधिक व्यवहार्य आणि सामान्यांच्या आकलनासाठी योग्य राहील. अन्यथा जी क्लिष्टता कायदेशीर इंग्रजीत आहे तीच प्रादेशिक भाषांमध्ये येईल आणि या निर्णयामागचा सर्वाभिमुख व उदात्त हेतूच विफल होईल. कायदा लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हे पाऊल स्वागतार्ह असले तरी अधिक सखोल विचार करून पूर्ण व्यवस्थेत सर्वांगीण बदल घडविणे ही काळाची गरज आहे. लेखक उच्च न्यायालयात वकील आहेत. - इतर बातम्यासर्वोच्च न्यायालयन्यायालयाच्या निर्णयाची प्रतनिकाल प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतराने प्रश्न सुटेल का... नाथांचे चतुश्लोकी भागवत... शांततेचे प्रतीक दलाई लामा... नवे विचार नवे संकल्प!... -"" लग्न समारंभात रक्तपात - लग्न समारंभात डीजेच्या तालावर नाचताना धक्का लागल्याने सशस्त्र मारेकऱ्यांनी पाठलाग करून युवकाची हत्या केली. बचावासाठी आलेल्या चार साथीदारही या घटनेत जखमी झाले. ही थरारक घटना सोमवारी रात्री जुना कामठी मार्ग���वरील अमन लॉन परिसरात घडली. निखिल लोखंडे वय २९ रा. पंचशील बौद्ध विहाराजवळ कळमना असे मृताचे तर निखिल कावळे वय २१ आकाश लोखंडे वय १८ विक्की डोंगरे वय २७ व सोनू शाहू वय २० अशी जखमींची नावे आहेत. कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. शुभम ऊर्फ भय्यालाल सिद्दीसोनू वय २१ मनोज सिद्धीसोनू वय २४ दोन्ही रा. महेशनगर आणि राहुल बाबूसिंग भाटी वय २४ रा. प्रेमनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार निखिलची पत्नी अंजू हिची मैत्रीण नम्रताचे लग्न गणेश नंदनवार याच्यासोबत झाले. सोमवारी अमन लॉनमध्ये लग्न समारंभ आयोजित करण्यात आला. निखिल व त्याची पत्नी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास लग्न समारंभात सहभागी झाले. यावेळी दोन्ही पक्षाकडील मंडळी डीजेवर नाचत होती. निखिल यालाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. तोही नाचायला लागला. नाचताना एका युवकाला निखिलचा धक्का लागला. त्यामुळे निखिल व युवकाचा वाद झाला. शुभम मनोज राहुल व त्याच्या साथीदारांनी निखिलला मारहाण करायला सुरुवात केली. अन्य युवकांनी वाद सोडविला. पतीला मारहाण झाल्याने अंजू ही निखिलला घेऊन घरी परतली. काही वेळाने निखिल हा त्याचा मित्र आशिषसोबत परत लग्न समारंभात गेला. मारेकरी निखिलची वाट पाहात होते. निखिल दिसताच मारेकऱ्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. जीव मुठीत घेऊन निखिल पळायला लागला. मारेकऱ्यांनी पाठलाग करून निखिलला पकडले. धारदार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या केली. निखिलच्या मदतीसाठी धावलेल्या कावळे लोखंडे डोंगरे व शाहू याच्यांवरही मारेकऱ्यांनी हल्ला केला. या घटनेने लग्नसमारंभात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी निखिलला तपासून मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन मोरकऱ्यांना अटक केली. एक वर्षापूर्वीच झाले निखिलचे लग्न निखिल हा खासगी हॉस्पिटलमध्ये परिचर होता. निखिलचे एक वर्षापूर्वी अंजूसोबत लग्न झाले. निखिलच्या मागे पत्नी आईवडील व लहान भाऊ राहुल आहे. राहुल हा पेंटिंगचे काम करतो. निखिलच्या मृत्यूने लोखंडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. कट आखून निखिलला परत लग्न समारंभस्थळी बोलाविण्यात आले. त्याच्या मित��राला काहीही इजा झाली नाही. त्यामुळे कट आखून निखिलची हत्या करण्यात आल्याचा आरोप निखिलच्या नातेवाइकांनी केला आहे. - लग्न समारंभात रक्तपात... -"" खिडकीग्रस्त संगणक सुरक्षा आणि सफाई .. खिडकीग्रस्त संगणक चांगला चालायला हवा असेल तर त्याची तान्ह्या बाळाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. आणि मासॉची बाळे वयाने कितीही वाढली तरी त्यांची बौद्धिक पातळी वाढत नाही. या बाळाला जगवण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत. सुरक्षा अँटीव्हायरसमध्ये नॉर्टनचा अनुभव चांगला नाही. हा मेमरीच्या बाबतीत बकासुर आहे आणि तरीही विषाणूची लागण होतेच. व्हिस्टाबरोबर मॅकफी ट्रायल म्हणून आले होते पण ते मधेच आपोआप बंद होत असे. फुकट मिळणार्यांपैकी अव्हिरा आणि एव्हीजी हे दोन्ही उत्तम आहेत. एका संगणकावर एकच अँटीव्हायरस वापरावे दोन एकाच वेळी वापरल्यास अडचण येण्याची शक्यता असते. पण अँटीस्पायवेअर मात्र एकापेक्षा जास्त वापरल्यास ते एकमेकांना पूरक ठरून अधिक चांगली संरक्षक भिंत तयार होते. अर्थात तुमच्या संगणकाची क्षमता पाहून किती वापरायचे ते ठरवावे. साहजिकच यांना मेमरी लागते. अँटीस्पायवेअरमध्ये सुपरअँटीस्पायवेअर विंडोज डिफेंडर स्पायबॉट स्पायवेअरब्लास्टर हे चांगले आहेत. शक्यतो आयई वापरू नका. त्याऐवजी फाफॉ बरेच सुरक्षीत आहे. @@ -4173,7 +3483,6 @@ text डीफ्रॅगमेंटेशन मासॉचे बाळ काम झाले की फायली वाट्टेल तशा जागा मिळेल तिथे टाकून देते. मग फायली हुडकताना वेळ लागतो. हे टाळायचे असेल तर नियमितपणे हार्ड डिस्क डिफ्रॅग करायला हवी. व्हिस्टा वापरत असाल तर चुकूनही व्हिस्टाचा डिफ्रॅग वापरू नका. मासॉच्या बाळाने खोली आवरायला काढली तर सगळी कामे टाकून ते दिवसभर खोलीच आवरत बसते आणि इतके करूनही खोली आवरली जात नाहीच. तो बंद कसा करायचा याच्या सूचना इथे. याऐवजी ऑसलॉजिक्स हे मोफत सॉफ्टवेअर संगणक डिफ्रॅग करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. याखेरीज व्हिस्टा इन्स्टॉल केल्यानंतर त्यात साधारणपणे १७६० गोष्टी अनावश्यक असतात आणि त्यामुळे संगणक हळू चालतो. तुमच्यामध्ये बराच रिकामा वेळ वेठबिगाराप्रमाणे मेहनत करण्याची तयारी आणि तेनसिंग शेर्पाइतकी चिकाटी असेल तर यातील बर्याच गोष्टी काढून टाकून तुम्ही आपले जीवण सुसह्य करू शकता. हे कसे करायचे याची माहिती इथे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये फुकट ते चांगले हा समज दिवसेंदिवस दृढ होतो आहे. लिनक्स ओपनऑफिस यांच्या वाढत्या वापरामुळे मुक्तस्त्रोत प्रणालीमधून तयार झालेली सॉफ्टवेअर लोकप्रिय होत आहेत. खिडकीग्रस्तांसाठी फुकट मिळणार्या सॉफ्टवेअरची यादी आणि त्यांचे समीक्षण इथे मिळू शकेल. -सहज रोजी वा. लेख चांगला आहे उपयुक्त आहे. परंतु एक दोन गोष्टी लिहायचा मोह आवरत नाही. १ व्हिस्टा गेली एक वर्ष वापरतो आहे मला तरी काही गैरसोयीची किंवा स्लो देखील वाटली नाही. @@ -4198,19 +3507,13 @@ text सहमत आहे. दुर्दैव हे की प्रत्येक वेळी इंटेल नवीन ताकदीचा संगणक बाजारात आणते आणि मासॉ ती ताकद फुकट घालवण्यासाठी आधीपेक्षा वाईट ओएस बाजारात आणते. म्हणूनच असे म्हणतात ते खोटे नाही. इथे प्रश्न फक्त व्हिस्टाचाही नाही. व्हिस्टामुळे फसल्याचे दुख नाही पण मासॉ सोकावते आहे. एकतर व्हिस्टाची मुळात काही गरजच नव्हती. मासॉने आणलेल्या सर्व ओएसमध्ये एक्सपी सर्वात चांगली आहे. ती सोडून नवीन ओएस बाजारात आणायचे कारण काय उत्तर एकच बनियेगिरी. मासॉचे सर्व बेत लोकांना अधिकाधिक गंडवून पैसे उकळणे ह्या एकमेव हेतूवर आधारलेले असतात. प्रत्येक ओएसच्या होम बेसिक होम प्रीमीयम इ. प्रती काढणे हा त्यातलाच प्रकार. मासॉचा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे मासॉला सर्व क्षेत्रांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असा गोड गैरसमज असतो. ऍपलच्या आयपॉडला उत्तर म्हणून मासॉने झून नावाचा प्रकार बाजारात आणला होता. त्याचे पुढे काय झाले हे सांगायला नको. क्षमस्व. मी जाणकार नाही तरीही प्रतिसाद दिला. -चाणक्य रोजी वा. विस्टाचे कौतुक करावेसे नक्कीच वाटत नाही. विस्टासाठी असणार्या हार्डवेअरवर उबुंटु सारखी लिनक्स तर एकदम मस्त चालते. अनेक चांगली आणि फुकट सॉफ्टवेअरे उपलब्ध असल्याने चंगळच होते. हा ज्यांच्या वर विंडोजचे भरपुर संस्कार आहेत त्यांना समजायला जड जाते. पण लिनक्सला आपले म्हटल्यास अनुभव चांगला असतो. ज्यांना विंडोजवर काम करायला आवडते त्यांना विचारा की विषाणु संसर्ग झाला की काय होते संगणक प्रशासनाचे काम माहित असेल्यांना ठिक आहे पण ज्यांना कामापुरताच संगणक वापरायचा असतो त्यांना भयंकर त्रास होतो विषाणु संसर्गाचा. सध्या एकाच संगणकावर विस्टा आणि उबुंटु वापरत आहे आणि मला स्वतःला उबुंटुचा अनुभव जास्त चांगला वाटतो. -विकास रोजी वा. -सध्या एकाच संगणकावर विस्टा आणि उबुंटु वापरत आहे आणि मला स्वतःला उबुंटुचा अनुभव जास्त चांगला वाटतो. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन एका लॅपटॉपवर आत्ताच उबंटु चढवले आणि त्यातूनच हा प्रतिसाद लिहीत आहे! थोडी अक्षर ब्लरड् दिसत आहेत पण कळू शकतात. -चाणक्य रोजी वा. अरे वा. अक्षरे सुद्धा सुंदर दिसतात. अजानुकर्णाला विचारा हवे तर. बाकी उबुंटुपेक्षा विस्टाला बुट होण्यास जास्त वेळ लागतो. ५ पैकी १ वेळा संगणक अडकुन राहतो. -विकास रोजी वा. उबंटू विंडोज् च्या बरोबरीने चढवायचे असेल् तर् कुठल्याही इतर विंडोज् सॉफ्टवेअर प्रमाणे इन्स्टॉलर आता उपलब्ध आहे. त्याचे नाव वुबी मी तोच वापरला. एक काळ्जी घेतली सर्व फाईल्स एक्स्टर्नल हार्डडिस्कवर बॅकअप करून ठेवल्या. मी वायरलेस नेटवर्कने डाऊनलोड करत होतो आणि गेले दोन दिवस मला इंटरनेट कनेक्टीव्हीटीमधे काही अडथळे येत असल्याने दोनतीनदा डाउनलोड कॅन्सल करून पुन्हा चालू करावे लागले. मात्र तसे करत असताना आधीच्या पॉइंटपासून पुढचे डाउनलोड चालू होत होते त्यामुळे डबल वेळ गेला नाही. -चाणक्य रोजी वा. उबंटु ८.०४ पासुनच उबंटुच्य चकत्यामध्येच ही सुविधा आहे की उबंटु एखाद्या विंडोज ऍप्लिकेशन प्रमाणे टाकता येते. बाकी मग सिस्टीमऍडमिनिस्ट्रेशन मधुन अप्लिकेशन मॅनेजर वापरुन हव्या त्या कारणासाठी हवे असणारे सॉफ्टवेअर उतरवुन घ्या. तो . रोजी वा. नुकतेच कळलेले खालील टूल्स सुद्धा उपयुक्त आहेत. @@ -4218,14 +3521,11 @@ text २. प्रोसेस एक्सप्लोरर सध्या काय काय चालू आहे हे पाहण्यासाठी. ३. ऑटोरन्स सुरुवातीलाच काय चालू होते हे पाहण्या ठरवण्यासाठी. ४. एव्हरेस्ट आपल्या संगणकात नक्की काय काय आहे हे कळण्या कळवण्यासाठी. -विकास रोजी वा. सहजरावांप्रमाणेच मला देखील व्हिस्टाचा विशेष वेगळा अनुभव आलेला नाही. मात्र सुरवातीस मी डेस्कटॉप आणि लॅपटॉप एकदम व्हिस्टाचे घेयचे चू़क केली. तर वायरलेस राऊटर आणि फोन सगळेच चालेनासे झाले. बर्याच शोधाअंती समजले की मासॉ ला याची जाणीव होती. मग त्यांनी सांगितलेला उपाय केला तर थोडेफार जमले. पण मला वाटते नंतर सर्वांनी केबल राऊटर फोन त्यांच्या सिस्टीम अपडेट्स केल्यावर नंतर काही प्रश्न आला नाही. नॉर्टनचा त्रास मला देखील झाला. आधी मला तो व्हिस्टाचा वाटला पण नंतर समजले की हे तर नॉर्टनचे कर्म... मग आता कॅस्परकी अँटायव्हाररस वापरला तर चांगला अनुभव येत आहे. बेस्टबाय वाल्याने मला तो सुचव���ा. बेस्टबाय मधील कर्मचारी हा एक वास्तवीक माझा नावडीचा विषय आहे बाकी कायम वैताग वाटणारा प्रॉब्लेम म्हणजे स्टार्टअपचे प्रोग्रँम्स एमएसकॉनफिग करूनही... -आरागॉर्न रोजी वा. विस्टाचा एसपी१ अपडेट आल्यानंतर बरीच सुधारणा झाली. माझ्या अनुभवाप्रमाणे विस्टा आहे तसे वापरले तर बरेच रिसोर्सेस फुकट जातात. विस्टा सुरू होताना बर्याच सर्विस आणि स्टार्टअप प्रोग्राम अनावश्यक असतात. ते बंद केले तर बूट करताना लागणारा वेळ बराच कमी होतो. स्टार्टअप प्रोग्रामसाठी हा उपाय वापरून पाहिला का -ऋषिकेश रोजी वा. विस्टाचा एसपी१ अपडेट आल्यानंतर बरीच सुधारणा झाली एस्पी १ नंतर बाळाने थोडे बाळसे धरले आहे. आता ब्लु स्क्रीन प्ल्रॉब्लेमहि येत नाहि. ता. क. मी त्या दुर्दैवी वापरकर्त्यांपैकी आहे ज्यांनी ताजा ताजा व्हिस्टा घेतला होता.. सुरवातीला केवळ युसबी लावला तरी ब्लु स्क्रीन यायची.. आता बाळाची तब्येत बरीच सुधारली आहे .. एसपी टु येणार असेलच.. वाट पाहतो आहे. बाकी वरील लेख अत्यंत उपयुक्त आहे. आपले काहि उपाय व तो च्या सुचना पाळून बघतो आणि कळावतो @@ -4236,32 +3536,24 @@ text वायरलेस राऊटर म्हणजे काय सौरभदा रोजी वा. हे काय असते कुणीतरी माहिती द्यावी. -विकास रोजी वा. या चित्रात दाखवल्याप्रमाणे वायरलेस राऊटर हा नेटवर्कशी बहुतेक वेळेस केबलने जोडलेला असतो. त्यातून मग लहरींचे प्रक्षेपण होते जे तुमच्या संगणकात वायरलेस नेटवर्क कार्ड असेल जे बहुतेक लॅपटॉप मधे आता असते तर केबल न वापरता इंटरनेटशी कनेक्ट होऊन शकता. जर कनेक्शन ओपन ठेवले तर कोणीही वापरू शकतो नाहीतर सांकेतीक शब्द लागू शकतो. अधिक माहीती साठी येथे अथवा इतरत्र पाहू शकता. -सौरभदा रोजी वा. पाच वर्षे मागे -विसुनाना रोजी वा. मी डॉस६.२२विंडोज ३ विंडोज ४ विंडोज ९५ विंडोज ९८ विंडोज ९८ दुआ विंडोज एक्सपी असा प्रवास केलेला आहे. पूर्णपणे मासॉग्रस्त आहे. पण नेहमीच ५ वर्षे मागे राहिल्याने नवजात अर्भकांच्या बाळलीला अनुभवल्या नाहीत. विडोज अजूनतरी सर्वात जास्त वापरली जाणारी संगणकप्रणाली आहे. युनिक्सलिनक्सउबुंटू चे कौतुक ऐकतो आहे. एका पीसीवर रेड हॅट लावली आहे. पण फारसा वापर नाही. विंडोजची हार्डवेअर बेस्ड नेटिव्ह ऍप्लिकेशन्स उबुंटूवर चालतात काय याचा खुलासा तज्ञांनी करावा. जसे विडोज डीएलेल् वापरून तयार केलेली सिरियल युएसबी पोर्ट ऍक्सेस् ऍप���लिकेशन्स चालत नसतील तर ती तशी बनवण्याची काय प्रक्रिया आहे पुढेमागे वेळ आलीच तर उबुंटूवर ऍप्लीकेशन्स लिहिता येतील. -विकास रोजी वा. सर्वप्रथम मी तज्ञ नाही पण अनुभवातून लिहीत आहे मी उबंटुवर फ्लॅश ड्राइव्हमेमरी स्टीक घालून पाहीली ताबडतोब डिटेक्ट झाली. तेच कॅमेर्याच्या एस् डी कार्डचे. थोडक्यात आपल्याला युएसबी ऍप्लिकेशन्स वापरायची असल्यास ऑटोडिटेक्ट होते हे नक्की. -आरागॉर्न रोजी वा. तांत्रिकदृष्ट्या एक्सपी जरी आधीची प्रणाली असली तरी विस्टापेक्षा एक्सपी आधुनिक आहे असे वाटते. एक्सपीचे सर्विस प्याक आल्यानंतर ती खूपच सुसह्य आणि स्टेबल झाली होती. वाईन वापरुन -आजानुकर्ण रोजी वा. विंडोजची ऍप्लिकेशने उबुंटूवर चालवण्यासाठी वाईन वापरता येईल. काही लोकांच्या मते वाईन वापरल्याने व्हायरसचा प्रादुर्भाव होणे शक्य आहे. मात्र अनेकांनी उबुंटूवरील वाईनवरुन व्हायरस असणारे ऍप्लिकेशन वापरुन पाहिले तरी फारसा फरक पडलेला नाही. वाईन वापरुन सफारी क्रोम इंटरनेट एक्स्प्लोरर वगैरे ब्राऊजर व्यवस्थित वापरता येतात. मात्र उबुंटूलिनक्स मध्ये विंडोजवरील बहुतेक सर्व ऍप्लिकेशनांना उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे विंडोज बेस्ड ऍप्लिकेशन वापरण्याची गरज पडत नसावी. अर्थात एखादा गेम खेळण्यासाठी वाईन वापरावे लागेल मात्र हार्डवेअर बेस्ड ऍप्लिकेशन म्हणजे काय हे नक्की समजले नाही. एखादे उदाहरण जसे विडोज डीएलेल् वापरून तयार केलेली सिरियल युएसबी पोर्ट ऍक्सेस् ऍप्लिकेशन्स हे वापरुन पाहावे लागेल. आयई सारखे ऍप्लिकेशन व्यवस्थित चालते त्यामुळे यांना तशी अडचण येऊ नये -विसुनाना रोजी वा. प्रतिसादांबद्दल आभारी आहे. लिनुक्सबाबत नवखा असल्याने पुढे काहीही बोलण्यासाठी अभ्यास करावा लागेल. -"" कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध आरोग्यमंत्री . औरंगाबाद दि. जिमाका कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणांच्या सहाय्याने ह्या परिस्थितीचा सामना करणे गरजेचे आहे. औरंगाबाद शहरातील सध्या असलेल्या कंटेटमेंट झोन परिसरातील आरोग्य विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना अधिकाधिक उपलब्ध करून देण्यात येतील तसेच याकामी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. @@ -4274,18 +3566,15 @@ text एन एन किराडपुरा पद्मपुरा अशा हॉटस्पॉट असणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा कसून शोध घेऊन त्यांना किलेअर्क देवगिरी महाविद्यालय अशा ठिकाणी ठेवले आहे. कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांच्या चाचण्या घेण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याचे यावेळी आयुक्त पांडेय यांनी सांगितले. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर शहरात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की सध्या घाटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल घाटीतील मेडिसिन विभागामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. गरज पडली तर एमजीएम तसेच धुत हॉस्पिटलमध्ये देखील रुग्णांच्या भरतीसाठी नियोजन केले असल्याचे सांगत ते म्हणाले की शहरातील मंगल कार्यालय मोठे सभागृह विद्यापीठ परिसरातील हॉस्टेल्स अशा माध्यमातून शहरात हजार रुग्णांची व्यवस्था होईल असे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. -"" डॉ. सूर्यभान स. भालेराव जनरल मेड़ीसिन डॉकटर ईंटरनल मेड़ीसिन डॉकटर बिमारियों की पहचानरोक थाम चिकित्सक महाराष्ट्र डॉ. सूर्यभान स. भालेराव जनरल मेड़ीसिन बिमारियों की पहचानरोक थाम और इलाज से सबंधित चिकित्सा डॉ. सूर्यभान स. भालेराव जनरल मेड़ीसिन डॉकटर ईंटरनल मेड़ीसिन डॉकटर बिमारियों की पहचानरोक थाम चिकित्सक डॉ. सूर्यभान स. भालेराव पता . ४११००७ -"" घर लाईफस्टाईल खवय्यांचे डेस्टीनेशन हैदराबाद खवय्यांचे डेस्टीनेशन हैदराबाद केवळ मांसाहारासाठीच हैदराबाद प्रसिद्ध आहे असे नाही. येथील हॉटेलमध्ये शाकाहारी पदार्थही तितकेच चांगले मिळतात. प्रत्येक पदार्थांमध्ये हैदराबादेची विशिष्ट चव जाणवते. - हैदराबाद म्हणजे खवय्यांचे डेस्टीनेशन. साधारणत सहा महिन्यांपूर्वी हैदराबादेत जाण्याचा योग आला होता. त्यावेळी हैदराबादेतील प्रेक्षणिय स्थळे बघण्यापेक्षा तेथे चांगले काय खायला मिळते याकडे जास्त लक्ष होते. आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरले होतो त्या हॉटेलच्या बाहेरच इडलीडोसाची गाडी लागायची. येथे उपमा बटर डोसा नावाचा अप्रतिम प्रकार प्रथम चाखला. तव्यावर डोसा टाकून त्यावर भरपूर अमूल बटर टाकायचे. त्यावर पातळ उपमा आणि चटणी लावून त्याला अगदी खरपूस रोख केले जायचे. येथील इडली चटणीही खास असते. तसेच कांदा टोमॅटो टाकून चांगली फ्राय केलेली इडली आणि वडा फ्राय ही देखील येथील खासयित आहे. येथील सर्वात लोकप्रिय हॉटेल म्हणजे हॉटेल पॅराडाइज. येथील बिर्याणी जगप्रसिद्ध आहे असे म्हटले जाते. आमच्या गाईडने त्याची माहिती दिल्यावर आमचा मोर्चा त्याच रात्री हॉटेल पॅराडाइजकडे निघाला. या हॉटेलमध्ये क्रिकेटपट्टू राजकारणी बॉलीवूड कलाकारापासून अनेक सेलिब्रेटी आपली हजेरी लावतात. या हॉटेलची स्पेशालिटी बिर्याणी आहे यात वाद नाही. पण येथील कबाबही लाजवाब आहेत. अर्थात हे आम्हाला हॉटेलमध्ये गेल्यावर कळले. त्यामुळे सुरुवात येथील सीख कबाबपासून झाली. हा कबाब वरून कुरकुरीत आणि आतून एकदम नरम असतो. तो पुदीनच्या चटणीसोबत सर्व्ह केला जातो. चटणीत बुडवून हाताने तोंडात टाकलेल्या कबाबचा तुकडा केवळ जीभेवरच नव्हेतर मनातही रुंजी घालतो. त्यानंतर येणारी मेन कोर्स बिर्याणी म्हणजे जिभेची केवळ चोचलेच नव्हेतर जीभेची आराधना असते. मऊ शिजलेला एक एक दाणा मोकळा असलेला भात त्यात चिकनाच पिस. सोबतच दोन कबाबचे पिस आणि मिरचीचे सालन आणि रायता. एकएक घास पोटात शिरताना खरंच एक स्वर्ग सुख असते. मिरची का सालन हा एक खास हैद्राबादी प्रकार. बिर्याणी सोबत तर हा हवाच. तिळाच्या कुटाच्या रश्शात केलेली हिरव्या मिरच्यांची करी म्हणजे हे मिरची का सालन. किंचित कोकम पण घातलेले असल्याने त्या ग्रेवी ला एक घरगुती टेस्ट जाणवते. केवळ मांसाहारासाठीच हैदराबाद प्रसिद्ध आहे असे नाही. येथील हॉटेलमध्ये शाकाहारी पदार्थही तितकेच चांगले मिळतात. आम्ही हैदराबादेत असताना एक साधारण श्रीकृष्ण नावाच्या हॉटेलमध्ये गेलो. दुपारची वेळ होती. त्यात गुरुवार होता. त्यामुळे फक्त राईस प्लेट मागवली. फणसाची सुखी भाजी बटाट्याच्या रस्सा भाजी खोबर्याची चटणी हैदराबादी सांंभार दही भाता आणि कोकणात केल्या जातात तशा पोळ्या असा साधा मेनू होता. पण तेही पदार्थ चिभेला इतके रुचकर लागले की विचारून सोय नाही. त्या प्रत्येक पदार्थांमध्ये हैदराबादेची विशिष्ट चव होती. अगदी साधे दही चविष्ट होते. त्यानंतर घेतलेल्या फिल्टर कॉफीचा स्वाद म्हणजे स्वर्ग सुख होते. तुम्ही कधी हैदराबादेत गेलात तर हॉटेल पॅराडाईजमध्ये नक्की ��ा. पण त्या अगोदर रस्त्यावरील गाडीवर इडली डोसा अशा साध्या पदार्थांचाही स्वाद घ्या. कुठल्याही शाकाहारी हॉटेलात शिरा आणि मात्र हैदराबादेची खास ओळख असलेले पदार्थ नक्की चाखा. @@ -4297,7 +3586,6 @@ text यम्मी सूप रेराच्या अंमलबजावणीसाठी आव्हाने! अफोर्डेबल घरांसाठी नाशिक उत्तम पर्याय -"" लेखकु हेरंब कधी प्रतिक्रिया तम्मत्तद्दो ओ ओ ओ कैत्ता चम्माना आदा नतते दिकादे @@ -4311,15 +3599,10 @@ text अनेक वर्षांपूर्वी निळूभौंच्या मराठी सिनेमात एका स्त्रीवर झालेल्या अतिप्रसंगाबद्दल बोलताना फक्त भानगड असा काहीतरी शब्द वापरून त्या प्रसंगाचं वर्णन केलं गेलं होतं. त्यानंतरही कित्येक वर्षं जबरदस्ती बळजबरी असे तुलनेने अहिंसक वर्णनाच्या दृष्टीने अहिंसक शब्द वापरण्याचा अलिखित नियम होता. एखादा निवडक ए प्रमाणपत्र असलेला हिंदी चित्रपट आला तर त्यात चुकून बलात्कार हा शब्द ओझरता निघून जायचा. जेमतेम वीस वर्षात चित्रपटांच्या भाषेची दिग्दर्शकांच्या अकलेची आणि प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेची एवढी प्रगती झाली की एके काळी दबून हलक्या आवाजात उच्चारला जाणारा शब्द चमत्कार ला प्रतिशब्द म्हणून वापरला गेला आणि तो तशा पद्धतीने वापरला गेल्याने जणु त्याची तीव्रता कमी होत असावी अशा प्रकारे त्या शब्दावर विनोद करून पोट धरून हसण्यापर्यंत या प्रगतीच्या कक्षा रुंदावल्या !!! खरं तर हेलन बिंदु अरुणा इराणी वगैरे बायका म्हणजे आद्य आयटम गर्ल्स. एखाद्या क्लबात कॅबरे वगैरे करणं हे त्यांचं चित्रपटातलं प्रमुख काम. कारण आशा पारेख शर्मिला टागोर हेमामालिनी साधना बबिता नूतन वगैरे बायांनी असलं काही करणं हे कमीपणाचं किंवा अशोभनीय समजलं जायचं. पण आता करीना प्रियांका कतरिना वगैरेंसारख्या मेन हिरविणीच हे काम आनंदाने आणि प्रसंगी मुद्दाम मागून घेऊन करायला लागल्याने राखी सावंत इत्यादींसारख्या फुलटाईम आयटमगर्ल्सवर भुकेकंगाल होण्याची वेळ आली आणि त्यांना एकतर बाष्कळ बडबड करून बेगडी स्वयंवरं रचून आणि टुक्कार न्यायालयांचे तमाशे मांडावे लागले किंवा मग भुक्कड टीव्ही मालिकांमध्ये भडक काजळं लावून भोळ्याभाबड्या सहनशील नायिकेच्या नवऱ्यांना पटवण्याची कामं इमानेतबारे करावी लागली. असो.. खरंतर हाही विषय नव्हताच आजचा. तसं म्हटलं तर कुठलाच नव्हता किंवा कोणाबद्दल कसली काही तक्रारही नाही. कारण सिनेमा हे जात्याच एवढं बदलतं माध्यम असल्याने हे कधीनाकधी तरी होणार होतंच.. पण तरीही चम्मकचल्लो मुळे चित्रपटांमधल्या बदलत्या भाषेचा प्रवास सहज जाणवून गेला आणि तो थोडाफार इथे मांडला. अर्थात ही पोस्ट म्हणजे काही तो प्रवास मांडण्याचा वगैरेही काही प्रयत्न नव्हता कारण तो समग्र प्रवास मांडण्यासाठी खूपच विस्तृतपणे लिहावं लागेल. हा लेख म्हणजे फार तर फार काही निवडक किंवा एके काळी वाळीत असलेल्या किंवा सभ्य नायकाने चारचौघात वापरण्यावर बंदी असलेल्या शब्दांचा ए पासून यु पर्यंतचा प्रवास असं म्हणू शकतो जास्तीत जास्त आणि मुख्य म्हणजे दिल्लीच्या गुरगुरणाऱ्या पोटा कडे पाहताऐकता ही म्हणजे त्या प्रवासाची फक्त फक्त आणि फक्त सुरुवात आहे असंच केवळ आपण म्हणू शकतो !! -लेखकु हेरंब कधी प्रतिक्रिया लेबलं छम्मकछल्लो पडदा मनातलं -लेखकु हेरंब कधी प्रतिक्रिया -"" .. ... घर फिचर्स लॉकडाऊन.. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २१ दिवसांचा हा लाकडाऊन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ज्या एका वेगळ्याच संयमाने हाताळत आहेत ते पाहता महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही एका वेगळ्याच उद्धव ठाकरेंचे रुप यानिमित्ताने पहायला मिळात आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शांत संयमी उद्धव ठाकरे यांची निवड का केली याचे उत्तर आजच्या दिवसांमधिल उद्धव यांच्या अनोख्या रुपातून घडते आहे. - - बरोबर चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात अभूतपूर्व नाट्यमय राजकीय घडामोडी घडवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाराष्ट्रवादीकांग्रेस अशा तीन मोठ्या पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र येत सत्ता स्थापन केली. वास्तविक उद्धव ठाकरे यांना त्यावेळी मुख्यमंत्री व्हायचे नव्हते सुभाष देसाई संजय राऊत एकनाथ शिंदे या सेना नेत्यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत घेतली जात होती. मात्र जाणता राजा व ही तीन पक्षांची महाविकास आघाडी निर्माण करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री होण्याचा आग्रह केला आणि पवारांच्या आग्रहाखातर व शिवसेनेच्या उज्वल भविष्यासाठी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अखेर विराजमान झाले. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची धुरा स्वतच्या खांद्यांवर घेतली तें��्हा महाराष्ट्र हा साहजिकच भाजपाच्या प्रभावाखाली होता. सत्तेतील एक भागीदार असलेला काँग्रेस पक्ष राज्यात गलितगात्र स्थितीत होता. तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुळ गाभाच बदलणार्या शरद पवार यांच्या स्वतच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे बिनीचे शिलेदार एकामागोमाग सोडून भाजपावासी झाले होते. तर दुसरीक़डे २०१४ पासून केंद्रात व राज्यात भाजपा अत्यंत बलवान स्थितीत राज्य करत होता तर त्यावेळी युतीत मित्रपक्ष असलेली शिवसेना ही भाजपाकडून सतत मिळणार्या अपमानास्पद वागणूकीमुळे हतबल होऊन भाजपाबरोबर सत्तेत सहभागी होती. शरद पवारांसारख्या जाणत्या व चाणाक्ष नेत्याने राज्यातील ही परिस्थिती २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अचूक हेरली. आणि मग दिवाळीनंतर राज्याच्या राजकारणात जे फटाके फुटले त्यात १०५ एवढे सर्वाधिक व एकहाती आमदार निवडून आल्यानंतरही भाजपाचे बारा वाजले. हे एवढे सविस्तर सांगण्यामागे कारण म्हणजे त्यावेळी कोणाच्या जे स्वप्नातही नव्हते ते गेल्या १०१२ दिवस महाराष्ट्र कोरोना आणि लाकडाऊन च्या भयंकर रुपाने अनुभवत आहे. २२ मार्चपासून महाराष्ट्रात लाकडाऊनमुळे सर्व काही जागच्या जागी ठप्प झाले आहे. वास्तविक त्यापूर्वी मुंबईत विधीमंडळाचे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले ते देखील कोरोनामुळे मुदतीपूर्वीच गुंडाळावे लागले. त्यामुळे सरकारला अर्थसंकल्पीय अधिवेशनापासूनच कोरोनाच्या जीवघेण्या साथीची पूर्वकल्पना आली होती. कोरोनामुळे महाराष्ट्र तब्बल २१ दिवस ठप्प करायला लागेल याची कल्पना मात्र कोणालाही नव्हती. त्यामुळे कोरोनात सर्वाधिक कस जर कुणाचा लागला असेल तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा लागला आहे. मात्र त्यातही उद्धव ठाकरे यांनी ज्या शांततेने प्रचंड संयमाने आणि सामंजस्याने ही कोरोनाची आणीबाणीची परिस्थिती हाताळली आहे त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. याचे मुख्य कारण म्हणजे उद्धव ठाकरे हे अवघ्या चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री झाले. तोपर्यंत संसदीय कार्यप्रणालीशी उद्धव ठाकरे यांचा कधीच सुतराम संबंध आला नव्हता. @@ -4328,23 +3611,19 @@ text मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी या लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच्या दिवसांपासून जे सरकारी निर्णय घेतले ते ही त्यांच्यांतील कुशल प्रशासकाचे गुण अधोरेखीत करतात. अन्य राज्यात ज्या अत्यावश्यक सेवा होत्या त्या ही काही काळच लोकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या. मात्र उद्धव यांनी सुरुवातीपासून लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा या सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. मग त्यामध्ये किराणा सामानाची दुकाने असोत वैद्यकीय सेवा असोत दूधाच्या डेअर्या असोत की मेडीकलची दुकाने असोत. ही सुरुवातीपासून त्यांनी लाकडाऊन मधून वगळली आणि जसजसा त्यातील लोकांचा वावर वाढत असल्याचे लक्षात आले तसे या अत्यावश्यक सेवा २४ तास सुरु ठेवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. राज्यातील आधीच संकटात असलेल्या बळीराजाला या लॉकडाऊनचा फटका बसू नये याची काळजी घेण्यासाठी त्यांनी शेतकरी उत्पादने यामधून वगळली. त्यामुळेच मुंबईसह राज्याला भाजीपाला फळे अन्नधान्य या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाखंड अव्याहतपणे सुरु राहू शकला. व्यापार्यांना साठेबाजी करायला संधीच मिळाली नाही. राज्यातील कोरोनाचा आजपर्यंतचा प्रार्दुभाव तरी नियंत्रणातील आहे. ज्याप्रकारे अमेरीका इटली सारख्या प्रगत देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलेय तशा प्रकारच्या थैमानाला महाराष्ट्रात आतापर्यंत तरी रोखण्यात सरकारी यंत्रणा यशस्वी झाल्याचे चित्र आहे. याचे खरे कारण हे अन्य देशांमधील कोरोनाचे थैमान पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना तिसर्या टप्प्यात जाण्यापूर्वीच सोशल डिस्टेंन्स द्वारे योग्य ती खबरदारी राखत त्याची लाकडाऊनद्वारे केलेली नाकाबंदी हे आहे. केंद्राने लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वीच महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केला होता. त्याचा सकारात्मक परीणाम म्हणजे कोरोना समुदायाच्या माध्यमातून तरी मोठ्याप्रमाणावर हातपाय पसरु शकलेला नाही हा आहे. अर्थात लॉकडाऊनचा अर्धा कालावधी अद्याप शिल्लक आहे त्यामुळे जनतेला व सरकारलाही यापुढची परिस्थिती प्रचंड संयमानेच हाताळावी लागणार आहे. कालच्या उद्धव ठाकरे यांच्या आवाहनातील काहीशी आक्रमक भाषा ही देखील आता आताच्या परिस्थितीत आवश्यक बाब म्हणावी लागेल. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे राज्याच्या शांततेचे एकजूटीचे जे चित्र आज देशाला पहायला मिळत आहे त्यामुळे पोटदुखी होणारे काही समाजकंटकही आहेतच की. त्यामुळे ९० ते ९५ टक्के जनता सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करत असतांना आर्थिक परीणामांचा विचार न करता घरात बसून असतांना केवळ २५ टक्के उड्डाणटप्पू हुल्लडबाज लोकांमुळे राज्याला त्याचे दुष्परीणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे अशा प्रवृत्तीला कायद्याचा दणका देण्याची मुख्यमंत्र्यांची भावना अत्यंत योग्यच आहे असे म्हणावे लागेल. -"" सावगावात उद्या महिला आघाडीचा मेळावा पुढारी होमपेज सावगावात उद्या महिला आघाडीचा मेळावा सावगावात उद्या महिला आघाडीचा मेळावा - तालुका म. ए. समितीच्या महिला आघाडीचा मेळावा आणि हळदीकुंकू समारंभ सावगाव येथे रविवार दि. रोजी सकाळी वा. आयोजित केला आहे. तालुक्यातील महिला एकवटणार असून यावेळी कोल्हापूरचे खा. धनंजय महाडिक यांच्या सुविद्य पत्नी अरुंधती महाडिक व प्रा. गीता मुरकुटे कार्वे उपस्थित राहणार आहेत. महिला मेळावा गणेशपूर येथील सावित्रीबाई फुले ग्रामीण महिला सोसायटी आणि ओमकार सोसायटी सावगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सावगाव येथील महादेव मंदिर मैदानात मेळावा पार पडणार आहे. यासाठी तालुक्यात जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून त्याला व्यापक प्रतिसाद लाभत आहे. कार्यक्रमाला सुमारे हजारहून अधिक महिला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या लता पावशे तर स्वागताध्यक्षा म्हणून माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी जि. पं. सदस्या माधुरी हेगडे ता. पं. सदस्या निरा काकतकर सावगाव महिला आघाडी अध्यक्षा सुनीता कोरजकर महिला मंडळ अध्यक्षा शकुंतला पाटील या व्यासपीठावर राहणार आहेत. ता. म. ए. समितीने रोजी बेनकनहळ्ळी येथे युवा मेळावा घेतला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे उत्साह दुणावल्याने महिला आघाडीचा मेळावा सावगाव येथे आयोजित केला आहे. याबाबत तालुक्यात उत्सुकता लागून राहिली आहे. मेळाव्याच्या जागृतीसाठी बुधवारपासून जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे ता. पं. सदस्या निरा काकतकर माजी ता. पं. सदस्या मीनाक्षी वेताळ तुळसा पाटील सुनीता पावशे गीता सावंत लक्ष्मी कदम मीना लोहार ज्योती गवी आदी सहभागी झाल्या. महिला आघाडीच्या वतीने निलजी सांबरा मुतगा बसरीकट्टी मोदगा बस्तवाड हालगा धामणे मास्कोनहट्टी येळ्ळूर राजहंसगड नंदिहळ्ळी आदी भागात जागृती ��ेली आहे. हा मेळावा तालुक्यातील महिलांना एकत्रित करण्यासाठी आयोजित केला आहे. या माध्यमातून महिलांनी एकत्रित येऊन विचारांची देवाणघेवाण करावी मराठी भाषा संस्कृती व परंपरेची जपणूक करावी महिलावर होणार्या अत्याचाराला वाचा फोडावी या उद्देशाने मेळावा आयोजित केला आहे. -"" बालकांचे लैंगिक शोषण करणार्यांना फाशी राष्ट्रीय संसद बालकांचे लैंगिक शोषण करणार्यांना फाशी तरुण भारत पोक्सो कायद्यातील दुरुस्तीला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली २८ डिसेंबर - बालकांवरील विशेषत १२ वर्षांखालील मुलामुलींवरील लैंगिक अत्याचार रोखणार्या अर्थात् पोक्सो प्रिव्हेंशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस कायद्यात काही कठोर तरतुदींसह आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शुक्रवारच्या बैठकीत मंजुरी दिली. यामुळे १२ वर्षांखालील बालकांचे लैंगिक शोषण करणार्यांना आता फक्त फाशीचीच शिक्षा ठोठावली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रपरिषदेत या निर्णयांची माहिती दिली. लैंगिक छळ आणि अत्याचारापासून लहान मुलामुलींचे रक्षण करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारने पोक्सो कायद्यातील विविध तरतुदींमध्ये दुरुस्त्या करून हा कायदा अधिकच कठोर बनविला आहे असे प्रसाद यांनी सांगितले. देशात बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून त्यांना आळा घालणे आवश्यक झाले आहे. गुन्हेगारांच्या मनात कायद्याची जरब बनसविण्यासाठीच पोक्सोमध्ये मृत्युदंडाची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे. लहान मुलांना शारीरिक मानसिक आणि सामाजिक संरक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे उद्दिष्ट ठेवून हा कायदा तयार करण्यात आला आहे. याशिवाय पीडित मुलामुलींना न्यायालयातील सुनावणीच्या काळात व आवश्यकतेसुनार सर्व टप्प्यात कडेकोट सुरक्षा प्रदान केली जाईल असे ते म्हणाले. विशेष म्हणजे हरयाणा मध्यप्रदेश आणि राजस्थान सरकारने १२ वर्षांखालील मुलामुलींवर बलात्कार करणार्यांना फाशीची शिक्षा ठोठावणारे विधेयक आधीच मंजूर केले आहे. @@ -4354,12 +3633,9 @@ text विशेष न्यायालयात सुनावणी एक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक या कायद्यात कमीतकमी १० वर्षे तर जास्तीजास्त जन्मठेपेची तरतूद होती आता त्यात म��त्युदंडाची तरतूद लहान मुलाच्या लैंगिक शोषणाचा व्हिडीओ तयार केल्यास वेगळ्या शिक्षेची तरतूद - . - तरुण भारत राष्ट्रीय संसद बेरोजगारांना अडीच हजार मासिक भत्ता शेतकर्यांनाही मोठा दिलासा मध्यम शेतकर्यांनाही मोठा दिलासा केंद्र सरकारची योजना तयार लवकरच घोषणा नवी दिल्ली २८ डिसेंबर निवडणुकीचे वर्ष म्हणून ओळखले जाणारे ... -"" ... धक्कादायक...गुगलच्या स्ट्रीट व्ह्यूवर जोडप्याचे ते क्षण कैद झाले साऱ्या जगाने पाहिले . गुगल वाहन चालकांच्या सोईसाठी मॅपवर स्ट्रीट व्ह्यू हा पर्याय देते. मात्र बऱ्याचदा यामध्ये त्यावेळची छायाचित्रे कैद झालेली असतात. असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. निर्जन रस्त्यावर एक जोडपे कार रस्त्याच्या बाजुला उभी करून सेक्स करत होते. मात्र त्याचवेळी गुगलचे स्ट्रीट व्ह्यू नोंद करणारा डिग्रीचा कॅमेरा तेथून गेल्याने हा प्रकार कैद झाला आणि गोंधळ उडाला. गुगलच्या पॉलिसीमध्ये अश्लिलतेला थारा नाहीय. परंतू एका व्यक्तीला कारकडे काहीतरी दिसले म्हणून त्याने झूम करून पाहिले असता खरा प्रकार उघड झाला. या नंतर हजारो नेटिझन्सनी हा फोटो पाहिला आणि गुगलवरही टीका केली. यानंतर गुगलला हा व्ह्यू ब्लर करावा लागला आहे. @@ -4369,7 +3645,6 @@ text गुगलचा स्ट्रीट व्ह्यू म्हणजे काय असतो तर एका कारवर डिग्रीचा कॅमेरा बॉल लावलेला असतो. या कॅमेराद्वारे गुगल रस्त्यावरील डिग्रीची दृष्ये टिपते. एखादा रस्ता पहायचा असल्यास त्याच्या आजुबाजुची दुकानेही पाहू शकतो. हे फोटो डिग्रीमध्ये रोटेटकरून पाहता येतात. गुगल लैंगिक जीवन -"" काश्मिरींवर हल्ला करणारे डोकं फिरलेले मोदी काश्मिरींवर हल्ला करणारे डोकं फिरलेले मोदी कठोर कारवाईचे पंतप्रधानांचे आदेश @@ -4384,19 +3659,15 @@ text जम्मू जम्मूकाश्मीरमधील वर्दळीच्या बस स्थानकावर गुरुवारी करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यानंतर राज्यातील पोलिसांनी दुकानदारांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले आहे. या हल्ल्यातील मृतांची संख्या आता दोन झाली आहे. या बॉम्बहल्ल्यात एक युवक ठार झाला होता तर अन्य ३२ जण जखमी झाले होते. जखमींपैकी मोहम्मद रियाज याचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला असे पोलिस सुत्रांनी सांगितले. जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एम. के. सिन्हा यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून दुकानदारांना सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याचे आवाहन केले आहे. - - पुंछमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन गोळीबारात विशेष पोलीस अधिकारी जखमी जम्मूकाश्मीरमध्ये जवानाचे दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्याचे वृत्त खोटे संरक्षण मंत्रालय राफेल करारासंबंधीच्या कागदपत्रांची चोरी झाली नाही -"" ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन शहरी या दिशेने काम करणाऱ्या संवादिनी या गटाच्या ज्ञान प्रबोधिनीत चालणाऱ्या गटाचे द्विदशकपूर्ती वर्ष सुरू आहे. या निमित्ताने सर्व संवादिनी सदस्यांच्या कुटुंबांचा एक मेळावा दि.३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० ते ७.३० या वेळेत झाला. यामध्ये ८५ सदस्यांचे साधारण २५० ते २७५ कुटुंबिय सहभागी झाले होते. अगदी वय वर्षे २ ते वय वर्षे ८० पर्यंतचे कुटुंबिय यासाठी उपस्थित होते. ज्ञान प्रबोधिनीचे संचालक मा. गिरीश बापट कार्यवाह मा. वि. शं सुभाष देशपांडे सहकार्यवाह मा. विश्वनाथ गुर्जर मा. हर्षा किर्वे मा. महेंद्र सेठिया यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे संवादिनीचं बीज मा. अनघाताई लवळेकर यांच्या बरोबर ज्यांनी रोवलं त्या कै. विद्याताई करंबळेकर यांचे आई वडील आणि त्यांचे कुटुंबिय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आरतीताई देवगांवकर यांनी लिहिलेल्या आणि सीमंतिनीताई जहागीरदार यांनी संगीतबद्ध केलेल्या नवीन पद्याने कार्यक्रमाची सुरवात झाली. गटागटात कुटुंब परिचय करून घेताना ती संवादिनीत आल्या पासून.... यावर कुटुंबिय भरभरून बेलले. त्यातून इतर कुटुंबांना आणि काही अंशी त्या कुटुंबालाही संवादिनी मैत्रिण नव्याने कळायला मदत झाली. आपल्याला समजलेली प्रबोधिनी या बद्दलच्या गट चर्चेतून प्रबेधिनी कुटुंबापर्यंत किती पोहोचली आहे हे कळायलाही मदत झाली. मा. महेंद्रभाईंच्या संवादिनी माझ्या नजरेतून या संवादिनीच्या वाटचाली बद्दल़च्या संवादातून संवादिनीचा ज्ञान प्रबोधिनी संघटनेतील प्रवास आणि योगदान स्पष्ट झाले. या नंतर गेल्या वर्षात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार संवादिनी सदस्यांना कृतिशील संवादिनी पुरस्कार मा . गिरीशराव आणि मा. सुभाषरावांच्या हस्ते देण्यात आले. मान्यवरांचा उपस्थितांशी संवाद होऊन समारोप झाला. संवादिनी द्विदशकपूर्ती वर्षातला हा तिसरा कार्यक्रम सर्वांच्या सहभागाने अतिशय नेटका असा पार पडला -"" किडनी प्रत्यारोपणाने शिवप्रियाची नवीन पहाट किडनी प्रत्यारोपणाने शिवप्रियाची नवीन पहाट किडणीच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या शिवप्रिया ध्रुवबाळ सावंत हिला किडनी प्रत्यारोपण केल्याने नवीन आयुष्य लाभले आहे. @@ -4408,12 +3679,9 @@ text किडनी प्रत्यारोपणासाठी नाव नोंदले होते. एके दिवशी जसलोक रुग्णालयातून फोन आला एक किडनी आहे. पण शिवप्रियाचा नंबर पाचवा होता. आईवडिलांसमोर आशेचा किरण उभा राहिला. सुदैवाने नालासोपारा येथील ४३ वर्षीय व्यक्तीची ती किडनी होती. २२ मार्चला तिला रुग्णालयात उलटय़ा होत असल्याने दाखल केले असता किडनी दान करणाऱ्या या व्यक्तीच्या मेंदूत रक्तस्रावाने ब्रेनडेड असल्याचे उघड झाले. त्याच्या पत्नीने यकृत व दोन किडण्या दान करण्याचा निर्णय घेतला तेव्हा शिवप्रियासह अन्य चार रुग्णांची चाचणी घेतली असता शिवप्रियाशी किडनी मॅच झाली. जसलोकनंतर हिंदुजात शिवप्रियाला दाखल केले. अवयवदान करणारी व्यक्ती आमच्यासाठी देवदूत आहे. अवयवदानाचे महत्त्व मोठे आहे. प्रत्येकाने अवयवदानाचा निर्णय घेतला पाहिजे असे डी. के. सावंत म्हणाले. हिंदुजा रुग्णालयातील डॉ. सुचेता देसाई यांच्यासह मित्रमंडळींनी मोठी साथ दिली. त्यामुळे आमच्या कुटुंबात पुन्हा आनंद पसरला आहे असे डी. के. सावंत म्हणाले. - - वाळुशिल्पातून अखंड महाराष्ट्राचा नारा काँग्रेसचे स्वतंत्र पॅनेल सेनाभाजपराष्ट्रवादी एकत्र ग्रामपंचायतींचे कोटय़धीश होण्याचे स्वप्न भंगणार -"" सध्या सर्व पिक्सेल गॅझेट्समध्ये प्रवेश करण्यायोग्य आहे आपण नुकतेच केले नसलेल्या ऑफ संधीवर आता अद्यतनित करा. पिक्सेल गॅझेट्सच्या पहिल्या फेरीनंतर नवीन ओएस अँड्रॉइड वन गॅझेटसकडे उतरेल येत्या काही महिन्यांत नवीन उत्पादकांना समाविष्ट करण्यासाठी भिन्न उत्पादक त्यांचे इंटरफेस पुन्हा कमी करतील. मध्ये काय होत आहे @@ -4452,56 +3720,40 @@ text पाई . ते आपल्याला प्रस्तुत करण्यासाठी थोडीशी समस्या प्रस्तुत करते क्यू सह कोणते गोड पदार्थ टाळले जातात खरं तर ने हे अधिवेशन टाकल्याच्या कारणास्तव असे नाही. फक्त आहे. -"" शेअर बाजार सावरला सेन्सेक्समध्ये अंशांची तेजी - मुंबई गेल्या आठवड्यातील मोठ्या घसरणीनंतर आज सोमवार शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या सत्राची सुरुवात तेजीने झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये अंशांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी अंशांनी तेजीत आहे. सेन्सेक्स अंशांनी वधारला असून हजार . पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी हजार . पातळीवर आहे. क्षेत्रीय पातळीवर सर्वच क्षेत्रात सकारात्मक व्यवहार सुरु आहेत. सार्वजनिक क्षेत्रतील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला एसबीआय मोठा तिमाही तोटा झाला आहे. परिणामी एसबीआयच्या शेअरमध्ये इंट्राडे व्यवहारात दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात टाटा स्टील ओएनजीसी अरबिंदो फार्मा लुपिन आणि टाटा मोटर्सचा शेअर सर्वाधिक तेजीत आहे. तर एचसीएल टेक बीपीसीएल एसबीआय हिंद पेट्रोच्या शेअरमध्ये प्रत्येकी . ते . टक्क्यांची घसरण झाली आहे. -"" धूपछाव का खेल - धूपछाव का खेल ऊन कमी झाल्याने कमाई मंदावली नागपूर साब दो दिनों से धूपछाव का खेल चल रहा हैं. चिलचिलाती धूप से लोगो को थोडी राहत जरुर मिली लेकीन हमारे धंदे पर भी असर हुआ हैं. धूप जादा रही तो धंदा अच्छा होता या भावना फुटपाथवर लिंबूपाण्याचा व्यवसाय करणाऱ्या राकेश पटेलचे. ऊन कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी एक व्यावसायिक मात्र बदलत्या वातावरणाला आर्थिक फटका मानतो. मूळ रिवाचा मध्य प्रदेश रहिवासी राकेश गेल्या पंधरा वर्षांपासून फुटपाथवर व्यवसाय करतो. यंदा मार्चएप्रिलमध्येच उन्हाचे चटके बसू लागल्याने त्याची चांगली कमाई होऊ लागली होती. मात्र दोन दिवसांपासून कमाईला किंचित ब्रेक लागलाय. ढगाळ वातावरणामुळे ग्राहक कमी झाल्याचे त्याने सांगितले. पण उन्हाची लाट कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असल्याने पुन्हा कमाई वाढेल अशी त्याला अपेक्षा आहे. दिवसांनंतर पारा प्रथमच अंशांवर मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीला उन्हाच्या लाटेने घामाघुम झालेल्या नागपूरकरांना गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने चांगलाच दिलासा दिला. दोन दिवसांत जवळपास तीन अंशांनी घसरला. सोमवारी नोंदविण्यात आलेले . अंश सेल्सिअस तापमान गेल्या दिवसांतील सर्वांत कमी ठरले. यापूर्वी मार्चला पारा चाळिशीच्या खाली म्हणजेच . अंशांवर गेला होता. सध्याच उष्णलाटेसाठी अनुकूल वातावरण नसल्यामुळे तापमानात फारसा बदल होणार नसल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. -"" आणखी एका टीव्ही कपलचे लग्न लांबणीवर मुळे घेतला निर्णय . - याचदरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत.अशातच मोठे सोहळेही करण्यावरही बंदी आहे. - ऑनलाइन लोकमत कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व लोक घरात बंद आहेत. लोक आपल्या बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळत आहेत. ते स्वतःला स्वतःच्या घरात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत.अशातच मोठे सोहळेही करण्यावरही बंदी आहे. काहीं सेलिब्रेटींनीही सामाजिक भाण जप लग्नांच्या तारखा पुढे ढकल्या आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपलनेही असाच निर्णय घेतला असून घरातच राहणे पसंत केले आहे. देवों के देव महादेव या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी बॉयफ्रेंड कुणाल वर्मासोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार होती. मात्र कोरोनामुळे त्यांनी आता सद्यपरिस्थितीत लग्न न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पूजा आणि कुणाल वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी मध्ये साखरपुडा केला होता. काही दिवसांपूर्वी पूजाने आपल्या इन्स्टाग्रामवर लग्नाची घोषणा केली होती. पूजा आणि कुणालप्रमाणेच बॉलिवूडमध्येही एका कपलने असाच निर्णय घेत लग्न पुढे ढकलले आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल लग्नबंधनात अडकणार होते. मात्र कोरोनाचा वाढता उद्रेक पाहाता काही काळासाठी त्यांनी त्यांचे लग्नही लांबणीवर टाकले आहे. - पूजा बॅनर्जीरिचा चड्डा पाहा रिचा चड्डा आणि अली फजलचे रॉमँटिक फोटो लवकरच अडकणार आहेत लग्नबंधनात रिचा चड्ढा ने स्मिता पाटिल यांना वाहिली श्रद्धांजली वाचा सविस्तर मृत्यू -"" -. छत्तीसगडमध्ये १५ नक्षलवाद्यांचा खात्मा - . छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणांनी १५ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सुरक्षा यंत्रणांच्या नक्षलविरोधी मोहिमेचं हे मोठं यश आहे. मुख्यमंत्र्यांना माओवाद्यांपासून धोका! - . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांना माओवाद्यांपासून धोका असल्याच्या इशाऱ्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसही सतर्क झाले आहेत. तीन माओवादी ठार छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यातील जंगलात झालेल्या दोन चकमकींमध्ये तीन माओवादी ठार झाले. बुधवारी रात्रीच्या पहिल्या चकमकीत एक तर गुरुवा���ी सकाळी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. छत्तीसगड नक्षलवाद्यांचा हल्ला ९ जवान शहीद - . छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे नऊ जवान शहीद झाले आहेत. आयईडी स्फोटकांच्या साहाय्यानं नक्षलवाद्यांनी आधी भूसुरुंग स्फोट घडवून आणला व नंतर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात १० जवान जखमी झाले असून त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ३ महिलांसह ११ माओवादी सुकमात शरण छत्तिसगड १५ माओवादी ठार दोन जवान शहीद - . छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या तोंडेमरकाच्या जंगलात सुरक्षा दलांनी शनिवारी मोठी मोहीम राबवून पंधरापेक्षा जास्त माओवाद्यांना ठार मारल्याचा दावा शनिवारी छत्तीसगड पोलिसांनी केला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद तर पाच जवान जखमी झाले आहेत. या अभियानाला ऑपरेशन प्रहार असे नाव देण्यात आले होते. सीआरपीएफची नक्षलवाद्यांना क्लिनचिट - . छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून सीआरपीएफच्या २५ जवानांचे झालेले हत्याकांड हे या जवानांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन नाही अशी भूमिका सीआरपीएफने माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या एप्रश्नाच्या उत्तरात मांडली आहे. या घटनेबाबतचा चौकशी अहवाल देण्यास नकार देताना सीआरपीएफने हे उत्तर दिले आहे. छत्तीसगड बस्तरमधील त्या रस्त्याचे बांधकाम अाव्हानात्नक रमण सिंह अक्षय कुमार सानिया नेहवालला नक्षलवाद्यांकडून धमकी -"" घरतुर्कीमार्मारा क्षेत्र कोकालीकॅप्टन जंक्शन सुशोभित करते लेव्हेंट एल्मास्टस कोकाली सामान्य महामार्ग मार्मारा क्षेत्र तुर्की युजबासीलर प्रतिच्छेदन करतात @@ -4522,18 +3774,15 @@ text गोलकुक युजबासिलार जंक्शनचे बीम कोसोळू जंक्शन येथे फ्लोटिंग कंक्रीट कॅप्टिव्ह ब्रिज इंटरचेंज -"" जवानांच्या आणि पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी खास म्युझिकल फाउंटन शो संगीतावर ताल धरणारी हजारो रंगीबेरंगी कारंजी... जवान आणि कुटुंबीयांसाठी मुंबईत रंगारंग सोहळा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या वतीने खास भारतीय सैन्यदलासाठी पोलीसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये म्युझिकल फाउंटन शो आयोजित करण्यात आला. - मुंबई मार्च हजारो कारंजी संगीताच्या तालावर फेर धरताहेत चकचकीत पार्श्��भूमीवर सुरू असलेली संगीतमय लखलख अला रंगारंग सोहळा मुंबईत मंगळवारी संध्याकाळी रंगला. हा म्युझिकल फाउंटनचा खास शो सैन्यदलातील जवान पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खास आयोजित करण्यात आला होता. रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या वतीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये म्युझिकल फाउंटन शो नुकताच सुरू करण्यात आला. याच्या उद्घाटनाचा हा खास शो भारतीय सैन्यदलासाठी पोलीसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आला. मंगळवारी मार्च संध्याकाळी हा खास उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये गेल्याच आठवड्यात धीरुभाई अंबानी स्केअरचं उद्घाटन झालं. तिथेच हा म्युझिकल फाउंटन शो होत आहे. नीता अंबानी या सोहळ्याच्या उद्घाटनावेळी सैन्यदलाचे जवान आणि कुटुंबीयांचं स्वागत करताना सांगितलं की आज कोटी भारतीयांच्या मनात तुमच्याविषयी प्रचंड आदराची भावना आहे. तुम्ही काल आमच्या रक्षणाला होतात म्हणून आम्ही आज इथे आहोत. तुम्ही तिथे उद्याही असणार आहात आणि कायम आमचं रक्षण करणार आहात. आम्हा सर्व भारतवासीयांची सुरक्षा तुमच्या हाती देऊन आम्ही सुखाने जगत आहोत. तुम्ही आम्हा सगळ्यांच्या परिवाराचा एक भाग आहात. हा संपूर्ण कार्यक्रम सुरक्षा जवानांना समर्पित करण्यात आला होता. या रंगारंग सोहळ्याची क्षणचित्रं... यापूर्वी मुकेश अंबानी यांनी मुंबईत तैनात असलेल्या तब्बल हजार पोलिस कर्मचाऱ्यांना मुलाच्या लग्नानिमित्त मिठाई पाठवली होती. गेल्या बुधवारी अंबानी आणि मेहता कुटुंबियांनी मुलांना जेवण दिले होते. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अन्न सेवा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर अंबानी कुटुंबीयांनी धीरुभाई अंबानी स्केअरचे उद्घाटन केलं होतं. या कार्यक्रमातही मुलांनी म्युझिकल फाऊंटनचा आनंद घेतला होता. -"" प्रागितिहास स्तोनहेञ्ज इंग्ल्यान्द नवपाषाण मनुतयेसं करिब ४५०० निसें ४००० दँ न्ह्यः दयेकूगु संरचना परापूर्व वा प्रागितिहास धाःगु ऐतिहासिक दस्ताबेजस्वया न्ह्यः वा च्वयेगु व्यवस्था स्वया न्ह्यःया ऐतिहासिक काल ख थ्व कालखण्ड मानव इतिहास लिपिबद्ध जुइ स्वया न्ह्यःया कालखण्ड ख १ वृहदरुपय् थ्व कालखण्डय् मनुनं च्वये सयेस्वया न्ह्यःया सकल आविष्कार व लुइकूगु ज्ञान ला पुरातत्त्वविद पल तर्नाल नं दक्षिण फ्रान्सया गुफाय् लूइकूगु खँ वर्णन यायेत खँग्वः २ छ्यलादिल३ थ्व कथं इतिहासपूर्व वा प्रागितिहासिक खँग्वःया अर्थ दूगु खँग्वः दकलय् न्ह्यः फ्रान्सय् १८३०या दशकय् छुत लिपा अंग्रेजीइ पुरातत्त्वविद देनिल विल्सन जुं सन् १८५१स थ्व खँग्वःयात धका छ्यलादिल४५ @@ -4545,7 +3794,6 @@ text न युग नया ज्याभः व ल्वाभः दय्कूगु युग प्रागितिहासिक कालय् मनुया वातावरण आःस्वया सिक्क पा मनुत चिचि धंगु क़बीलाय् च्वनिगु या व इमिसं जंगली पशुत नाप ल्वाना शिकारीया जीवन हनाच्वन हलिमया आपालं थाय् थःगु प्राकृतिक स्थितिइ दयाच्वन६ आ लोप जुइ धूंकुगु यक्व जनावर अबिलय् दयाच्वन ७ हलिमया यक्व थासय् आ लोप जुइधुंकुगु मनु थें न्यापिं प्राणीत दयाच्वन दसु युरोप व मध्य एशियाय् नियान्दर मनू दयाच्वन लिधंसासम्पादन -"" डावीकडे विशाल पोखरकर डॉ. आरजू तांबोळी उजवीकडे आरजूच्या कुटुंबीयांना मानपत्र देताना प्रा. विलास वाघ आणि उषा वाघ रोशनख्याल तरुण आरजू तांबोळी विशाल पोखरकर पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये मी आरजूला भेटायला गेले. निळी जीन्स आणि एक प्रिंटेड टॉप घातलेली तिशीतली सडपातळ मुलगी माझ्यासमोर उभी राहिली. अगदी साधं व्यक्तिमत्त्व पण तिच्याशी बोलताना तिच्या विचारांची बैठक तत्त्वनिष्ठता आणि स्वभावातील बंडखोरी हळूहळू जाणवायला लागली. खरं तर बंडखोरी हा आरजूच्या जगण्याचाच भाग झालाय हे लक्षात येऊ लागलं. @@ -4568,15 +3816,12 @@ text घरी सांगितल्यावर त्यांनी कडाडून विरोध केला असेल असं विचारल्यावर आरजू अगदी सहज म्हणाली खरं तर विशेष नाही केला. आर्थिक स्वावलंबन स्वत निर्माण केलेली एक ओळख या गोष्टीचा त्यांच्यावर दबाव असेल कदाचित. त्यांनी विरोध करून पाहिला पण त्यांनाही कुठेतरी ठाऊक होतं की याला विशेष अर्थ नाही. त्यांना हे मी पक्कं सांगितलं होतं की मला माझ्या जडणघडणीला साजेसा मुलगाच जोडीदार म्हणून हवा. तसंच विशालच्याही घरी झालं. मला वाटतं बहुदा तिथंही माझं अधिकारी असणं आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं या गोष्टींचा दबाव त्यांच्यावरही आला. अनेकदा मुलगी जर मुलापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल तर त्यावर वार करणं कुटुंबियांना सोप्प असतं. पण जर मुलीनं स्वतला सर्वदृष्ट्या सिद्ध केलं तर त्यांच्यापुढचा ���िरोधाचा मुद्दा गळून जातो. शेवटी विशाल आणि आरजूच्या घरच्यांनी हिरवा सिग्नल दिला. मात्र त्यांच्या लग्नाची पत्रिका व्हॉटसअॅपवरून व्हायरल होताच तिच्या कुटुंबियावर दबाव आणण्याचे खूप प्रयत्न झाले. निरनिराळ्या इस्लामिक जमातींकडून विरोध होऊ लागला. घरातल्यांना धमक्यांचे फोन येऊ लागले. आरजूलाही एकदोन फोन आले. नातेवाईकांकरवी दबाव आणण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे तिचे वडील लग्नालाच आले नाहीत. सुरुवातीला लग्नास येण्यास उत्सुक असलेल्या इतरही आप्तेष्टांनी माघार घेतली. हे सगळं दुर्लक्ष करत भीड न बाळगत पुढं जाण्याची दोघांनीही तयारी केली. लग्नाच्या आधीचे चार दिवस अगदीच त्यांच्यासाठी तणावाचे राहिले. धमक्यांपेक्षा कोणाला इजा होऊ नये याची जास्त काळजी त्यांना वाटत होती. यासंदर्भात त्यांनी पोलिस स्टेशनला अर्ज देऊन ठेवला. काही पोलिस साध्या वेशात लग्नात उपस्थित राहिले. अन् त्यांच्या सुदैवानं कोणताही गैरप्रकार न होता त्यांचं नोंदणी पद्धतीनं विवाह झाला. सध्या समाजसाक्षर असलेल्या मित्रासोबत सहजीवन करिअर आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग अशा तिहेरी टप्प्यांवर आरजू जगत आहे. सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम मुलींना शिक्षण मिळायला हवं अशी तिची भावना आहे. यासाठी समविचारी मुस्लिम तरुणींना एकत्रित करून काम करण्याचा तिचा मानस आहे. ती म्हणते शिकलेल्या पुढे जाणाऱ्या इतर मुस्लिम मुलींना पाहून नुसतं मुस्लिम समाजानं त्यांची वाहवा किंवा त्यांच्या कुटुंबियांची पाठ थोपटण्याचे दिवस संपलेत. प्रत्यक्ष स्वतच्या मुलींना शिकवण्याचे आणि करिअर करू देण्याचे दिवस आहेत. त्यासाठी प्रगतशील विचारांच्या मुस्लिम मुलींना सोबत घेऊन काम करता येईल का असा एक विचार सुरू आहे. - धाडस नावाची चीज बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात असते हे आरजु ने सिद्ध करून दाखवले आहे प्रवाहाविरुद्ध पोहताना आपल्या शरीराभोवती समाजानं टांगलेली परंपरेची लख्तरे प्रवाबरोबरच वाहून जातात मग इथं निर्वस्त्र झालो तरी कोणतीही लाज नसते तर इथं असतात तावून सुलाखून निघालेली तळपती नग्न सत्य शरीरे जी बघवत नाहीत समाजातल्या डोळ्यांना कारण ती जळजळीत अंजन असतात त्या समाजासाठी जो अजूनही या सत्याचा स्विकार करायला मागेपुढे पाहतोय. हिनाकौसर खान यांना साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक माणगाव येथे ऐकलंय इथेही अशाच एका मातृत्वाच्या मूर्तीचा म्हणजेच गौरी ताई यांच्यासोबत चर्चा करताना बारकावे टिपणे हे खान मॅडम यांचं वैशिष्ट्य राहिलं आहे. अप्रतिम लेख आणि अत्यंत प्रेरणादायी विनायक साळुंखे सांगलीकोल्हापूर ... आशा गोष्टी समाजात खरच एक सकारात्मक बदल घडवून आणू शकतात... भारतात सध्या या भाजपाच्या भीतीच्या राजकारणाला साथ मिळतेय ती इथल्या अनेक माध्यमांची. भीतीचे राजकारण हेच मुळात माध्यमांच्या साथीवर अवलंबून असते. हिटलरला गोबेल्स हवा होता डोनाल्ड ट्रम्पला एक फॉक्स न्यूज चॅनेल सोबत असावे लागते नरेंद्र मोदीनी इथल्या बहुतांश माध्यमांना हाताशी धरून आपले भयकारण चालवले आहे....... एकच बरी गोष्ट झालीय हिंदी सिनेमातला हिरो सेंट्रिकपणा कमी होऊन छोट्या गावातल्या छोट्या माणसांच्या आयुष्याच्या गोष्टी येऊ लागल्यात. नायकनायिका ग्लॅमर उतरवून मातीत उतरू लागलेत. पूर्वी हे भाषिक चित्रपटात होई आता ते मुख्य हिंदी सिनेमातही होऊ लागलंय. मात्र कृतक राष्ट्रवादाचा राजकीय रोग जितक्या लवकर या क्षेत्रातून बाहेर जाईल किंवा त्याचं समूळ उच्चाटन होईल तेवढं कलाविश्व कला म्हणून निष्पक्ष निर्मळ राहील....... सध्या देश मोठ्या कठीण परिस्थितीतून जात आहे. शासनसंस्था विधिमंडळं यावरचा जनतेचा विश्वास ढळला आहे. माध्यमं सत्ताधाऱ्यांची बटिक बनली आहेत. अशा वेळी जनता शेवटची आशा म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे बघते. ही आशा संपली तर इथल्या लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लागू शकतात. म्हणूनच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जनतेच्या मनातल्या या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत....... - तीन राज्यांतील निवडणूक निकालांच्या आधारे भाजपविरोधक मनोकल्पित बंगले रचत आहेत. असे करताना मागील पाच वर्षांमध्ये मोदी व अमित शहांच्या नेतृत्वात भाजपचा इशान्य भारतात झालेला विस्तार आणि त्यांनी पश्चिम बंगाल व ओडिशा या दोन राज्यांवर केंद्रित केलेले लक्ष याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तीन राज्यांतील निवडणूक निकालांनी उजेडाचा छोटासा कवडसा उघडला असला तरी रात्र अजून वैऱ्याचीच आहे!....... -"" वुहानवरुन आलेले महाराष्ट्रातील ५ जण राज्यात परतले वुहानवरुन आलेले महाराष्ट्रातील ५ जण राज्यात परतले राज्यात जण निरीक्षणाखाली @@ -4585,8 +3830,6 @@ text दरम्यान चीनमधील भारतीयांना वुहान शहरामधून एअर इंडीयाच्या विमानाने आणण्यात आले होते. हे सर्व भारतीय नागरिक आय टी बी पी नवी दिल्ली आणि आर्मी कॅम्प मानेसर येथे दिवसांकरता विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या सर्वांच्या प्रयोगशाळा चाचण्या कोरोना आजारासाठी निगेटिव्ह आल्या आहेत. आपला विलगीकरण कालावधी संपल्यानंतर आता हे प्रवासी आपापल्या मूळ गावी परतत आहेत. आज आणखी जण राज्यात परतले आहेत. खबरदारी म्हणून या प्रवाशांचा पुढील दिवसांकरिता पाठपुरावा करण्याच्या सूचना सर्व संबंधिताना देण्यात आलेल्या आहेत. भास्कर जाधव यांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल पवारांनी केलेल्या राम मंदिराच्या तुलनेवरून सोमय्या नाराज -"" -एअर इंडिया टी स्पर्धा डेटामॅटिक्स व्हीएनएस ग्लोबल मुंबई पोर्ट ट्रस्ट एअर इंडिया विजयी एअर इंडिया टी स्पर्धा डेटामॅटिक्स व्हीएनएस ग्लोबल मुंबई पोर्ट ट्रस्ट एअर इंडिया विजयी टाइम्स नाऊ मराठी एअर इंडियाच्या वतीने आयोजित टी२० क्रिकेट इन्व्हिटेशन स्पर्धेच्या दुसऱ्या राउंडच्या दुसऱ्या सामन्यात डेटामॅटिक्स व्हीएनएस ग्लोबल मुंबई पोर्ट ट्रस्ट एअर इंडियाने विजय मिळविला आहे. @@ -4605,11 +3848,8 @@ text एअर इंडियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १३८ धावा केल्या. एअर इंडियाकडून दिवाकर शेट्टी २३ आणि आदित्य पांडे २० धावा केल्या. मुंबई फायर ब्रिगेडने १३८ धावांचा पाठलाग करताना निर्धारित २० षटकात ९ बाद १३४ धावा करता आल्या. एअर इंडियाकडून रुचित जानी आदित्य पांडे अभिषेक पाटील एम.बी. मुदलीयार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर दिवाकर शेट्टी याने १ विकेट घेतली. मॅन ऑफ द मॅच दिवाकर शेट्टी एअर इंडिया टी स्पर्धा डेटामॅटिक्स व्हीएनएस ग्लोबल मुंबई पोर्ट ट्रस्ट एअर इंडिया विजयी एअर इंडियाच्या वतीने आयोजित टी२० क्रिकेट इन्व्हिटेशन स्पर्धेच्या दुसऱ्या राउंडच्या दुसऱ्या सामन्यात डेटामॅटिक्स व्हीएनएस ग्लोबल मुंबई पोर्ट ट्रस्ट एअर इंडियाने विजय मिळविला आहे. -"" गुजरातमध्ये ५० वर्षांनंतर दिसली दुर्मिळ आशियाई जंगली कुत्री - गुजरातमध्ये ५० वर्षांनंतर दिसली दुर्मिळ आशियाई जंगली कुत्री - महाराष्ट्र टाइम्स.कॉम गुजरात राज्यात असलेल्या वासंदा राष्ट्रीय उद्यान परिसरात दुर्मिळ असे आशियाई जंगली कुत्रे आढळले आहेत. हे कुत्रे तब्बल ५ दशकांनंतर या परिसरात दिस��े आहेत. या कुत्र्यांना ढोल असेही नाव आहे. या जंगलात ढोल आढळून येणे याचा अर्थ जंगलाचा दर्जा उंचावला असून येथे शिकारही मुबलक प्रमाणात आहे असा होतो. आशियाई जंगली कुत्रा सुरत गुजरातच्या जंगलामध्ये सुमारे ५ दशकांनंतर दुर्मिळ आशियाई जंगली कुत्रे आढळले आहेत. या जंगली कुत्र्यांना ढोल या नावानेही ओळखले जाते. वांसदा राष्ट्रीय उद्यानात लावलेल्या कॅमेऱ्यात दोन ढोल कैद झालेत. वांसदा राष्ट्रीय उद्यान हे गुजरातमधील सह्याद्री पर्वताच्या रागांमध्ये सुमारे २४ चौरस किमीच्या परिसरात पसरलेले आहे. @@ -4621,9 +3861,7 @@ text हे कुत्रे या भागात कायमस्वरूपी राहावेत यासाठी या भागात मानवी हस्तक्षेप होऊ नये याची वनविभाग काळजी घेत असल्याचेही राबरी म्हणाले. करोना लॉकडाउनमुळे टळले ३७०००७८००० मृत्यू सरकारची माहितीमहत्तवाचा लेख शिट्टी वाजवणारा कुत्रा ढोल आशियायी जंगली कुत्रे -"" पुणे जिल्ह्याला निसर्गचा फटका दोघांचा मृत्यू तर दोन जखमी - महाराष्ट्र टाइम्स पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातील मोकरवाडी येथील प्रकाश किसन मोकर वय ५२ आणि खेडमध्ये वहागाव येथील मंजाबाई अनंत नवले वय ६५ यांचा मृत्यू झाला. वहागाव येथे आणखी दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. वेल्हा मुळशी खेड जुन्नर या तालुक्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. पुणे जिल्ह्याला निसर्गचा फटका @@ -4634,12 +3872,8 @@ text वडील घराबाहेर पडताच तो पाणी पिऊन झोपाय... राज्यात पुन्हा लॉकडाऊन नाही अ... हवेली तालुक्यात दोघांचा मृत्यू निसर्ग वादळाचा फटका निसर्ग वादळ - मुंबईकरोनारुग्णांना अॅम्ब्युलन्स मिळत नाही सरकारने घेतला मोठा निर्णय -"" निरागस नात्याची घट्ट वीण सामना - - काल भाऊबीज झाली असली तरी रविवारपर्यंत भावाबहिणीचा हा सोहळा सहज चालेल. पाहूया या निःस्वार्थ निर्लेप नात्याविषयी काय बोलतेय आजची तरुणाई एकमेकांना समजून घ्या भाऊबीजेचा खरा अर्थ बहीणभावामधील असणाऱ्या प्रेमळ नात्याला उजाळा देण्याचा दिवस खरं तर हा दिवस म्हणजे बहीणभावाचे अनोखे नाते असेच आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते. पण आजच्या काळात स्त्रीपुरुष दोघेही बरोबरीने काम करत असताना कोणी कोणाच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. गरज आहे ती एकमेकांना समजून घेण्याची आणि एकमेकांना समान दर्जा देण्याची. पुरुषप्रधान संस्कृती खोलव��� रुजलेल्या समाजात स्त्रियांना कमकुवत समजले जाते. त्यामुळे तिच्या संरक्षणाची जबाबदारी पुरुषांवर आहे असा भ्रम शतकानुशतके आपल्या समाजात आहे. पुरुषांना संरक्षण करायचेच असेल तर ते स्त्रीच्या मताचे वैचारिक स्वातंत्र्याचे तिच्या प्रतिष्ठेचे केले पाहिजे. हीच प्रत्येक बहिणीसाठी आपल्या प्रिय भावाकडून खरी भेट ठरेल. @@ -4653,40 +3887,30 @@ text दुसऱ्याच्या बहिणीलाही मान द्या भाऊबीज म्हणजे छान गेटटुगेदर. सगळी भावंडे एकत्र येऊन मजामस्ती चालते. बहीणभावाच्या प्रेमाचे बंधन असणारा हा दिवस विशेष असतो. ओवाळून भावाचे आयुष्य वाढावे यासाठी बहीण प्रार्थना करते. ज्या समाजात महिलांना बहीण समजून पुरुष वर्ग त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे या महिला समाजात निर्भयतेने फिरू शकतील तो दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊबीजेला बहिणीने भेटवस्तू म्हणून तू मला जो मानसन्मान देतोस तो दुसऱ्यांच्या बहिणीलाही दे असे वचन घेतले पाहिजे. जनार्दन येडगे हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स -"" पिंपरीचिंचवड राज्यातील पहिल्या देशी गाईंच्या स्पर्धेला सुरुवात - राज्यातील पहिल्या देशी गाईच्या स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात झालीये. पहिल्याच दिवशी गोप्रेमींनी या स्पर्धेला पसंती दर्शवली. गीर देवणी लाल सींधी लाल कंधार खिलार अश्या बारा जातींच्या गाई राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांचं नशीब अजमावत आहेत. पिंपरी चिंचवडच्या मोशीत कृषी उत्पन्न बाजार समिती आणि गोसेवा समितीने या स्पर्धेचे आयोजन केलंय... राज्यात पहिल्यांदाच अशा स्पर्धा भरल्याने गोप्रेमींनी देखील याला पसंती दिली. सोलापूर लातूर पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील दोनशे गाईंनी या स्पर्धेत भाग घेतलाय. -"" खानदेशनामा रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार केव्हा पुढारी - होमपेज खानदेशनामा रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार केव्हा खानदेशनामा रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार केव्हा - धों. ज. गुरव माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंची खंत हा विषय सध्या महाराष्ट्रभर गाजत असतानाच अमळनेर नपाच्या नगराध्यक्षासह भाजपाच्या नगरसेवकांच्या गच्छंतीने राजकीय धुरळा उडतो आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येचे तर देशभरात पडसाद उमटले. विद्यमान सरकार शेतकरीविरोधी असल्याचे भांडवल करून सर्व विरोधी पक्ष एकवटले. आत्महत्याग्रस्त धर्मा पाटील यांच्या विखरण गावाला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आदी पक्षांच्या बड्या नेत्यांनी भेटी दिल्या. रास्ता रोकोही करण्यात आला. शासनाच्या लेखी आश्वासनानंतर धर्मा पाटलांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. विखरणला झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा जनसमुदाय जमला होता. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिकांनी पर्यटनमंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर तोफ डागली. प्रकल्प बाधित क्षेत्रातील जमिनी नाममात्र किमतीला खरेदी करून कोट्यवधीचा मलिदा खाण्याचा रावल कुटुंबीयांचा धंदा असल्याचा आरोप केला. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. रावलांनी मलिकांवर गुन्हा दाखल करून कोर्टात धाव घेतली आहे. धुळेदौंडाईचा रस्त्यावर देवाचे विखरण हे मयत धर्मा पाटलांचे गाव मध्ये विखरण व मेथी शिवारात मेगावॉटचा कोळशावरील विद्युतनिर्मिती करावयाचा प्रकल्प तत्कालीन शासनाने हाती घेतला. परंतु त्यानंतर हा प्रकल्प सोलरमध्ये परावर्तित करण्यात आला. प्रकल्पासाठी शासनाने जमीन संपादित करताना शेतकर्यांंना जो मोबदला दिला. त्यात झालेल्या भ्रष्टाचाराने धर्मा पाटलांचा बळी घेतला. जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यात अन्याय झाला. न्यायासाठी शासनाकडे त्यांनी वारंवार लेखी पत्रव्यवहार केला. शासनाकडे खेटे घातले. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून शेवटी नैैराश्यातून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या दालनात विष घेऊन त्यांनी आत्महत्या केली. महसूल खात्यातील भ्रष्ट कर्मचारी अधिकारी अन् दलालांना हाताशी धरून खोटे पंचनामे कार्यालयात बसून करण्यात आले. तसेच त्यापोटी कोट्यवधी रुपये जमिनीच्या मोबदल्यात हडप करण्याचा प्रकार इतर शेतकर्यांंनी केला. ही युक्ती मात्र मयत धर्मा पाटलांना जमली नाही. त्यांच्या जमिनीचा खरा पंचनामा असला तरी त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी दाखवून भ्रष्ट अधिकार्यांनी सह्याच केल्या नसल्याने योग्य मोबदल्यापासून ते वंचितच राहिले. आपल्या शेजारच्या शेतकर्यांची जमीन आपल्या एवढीच असताना त्याला एक कोटी लाखांचा मोबदला मिळतो अन् आपल्या जमिनीला फक्त चार लाख रुपये मिळतात. याची खंत त्यांच्या मनात सलत होती. त्या नैराश्यातूनच हा आत्म��त्येचा मार्ग पत्कारला आणि देश हादरून सोडला. महाराष्ट्रातील विजेची टंचाई दूर करण्यासाठी सालामध्ये तत्कालीन शासनाने जाहीर केलेल्या प्रकल्पाचे गेल्या वर्षांत तसूभरही काम झालेले नाही. धर्मा पाटलांची आत्महत्या झाली नसती तर हा सोलर प्रकल्प होणार असल्याची माहिती ही लोक विसरून गेले होते. महाराष्ट्रातील जनतेला हा प्रकल्प होतो आहे. याचा विसरही पडलेला होता. अशा पद्धतीने सरकारच्या वतीने होणार्या सार्वजनिक प्रकल्पांची वाट लागलेली आहे. त्यामुळे शासनावर दिरंगाईचे आरोप होतात. निधी कमी पडतो म्हणून शासन निधी वाढवून देते. त्यातून प्रकल्पाचे थातूरमातूर काम केले जाते. त्यानंतर निधी गायब होतो. भ्रष्टाचार झाला म्हणून आरोप होतात हा भ्रष्टाचार सिद्ध होत नाही. कामामध्ये अनियमितता झाली असल्याचे सांगून भ्रष्टाचाराला बगल दिली जाते. या दुष्टचक्रात अनेक प्रकल्प अडकलेले आहेत. भाजपा शासनाकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. तथापि जे मागील सरकारने केले त्याच पावलावर भाजपाही पाऊल ठेवते आहे अशी जनतेची भावना झाली आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सुडवाले मेथी प्रकाशा संचित प्रकल्प असेच रखडलेले आहेत. महामार्ग क्रमांक सहावरील धुळे जळगावातील फागणे ते तरसोद आणि तरसोद ते चिखलीपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम असेच रेंगाळलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील पाडळसे धरण वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. तेव्हापासूनच शेळगाव बॅरेज अर्धवट अवस्थेत पडून आहे. गिरणेवरील बलून बंधार्याची घोषणा हवेतच विरली आहे. मुक्ताईनगरातील कृषी महाविद्यालय होणार ही मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी केलेली घोषणाच राहिली. बॅक वॉटरच्या पाण्यावर होणारे कोळीला कोटीचे भव्य पर्यटन केंद्र गेले कुठे वरणगावचे पोलीस प्रशिक्षण केंद्र उद्घाटनानंतर गायब झाले. भुसावळला होणारा प्लास्टिक पार्क जामनेराला होणारा टेक्सटाइल्स पार्क अद्याप घोषणेतच आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रकल्पासाठी आणि त्या मागणीसाठी किती धर्मा पाटील यांच्यासारख्या शेतकर्यांचा बळी द्यावा लागणार आहे. -"" पठाण यांच्या पुतळ्याचे दहन शिवसेना भाजपचे आंदोलन - चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या निषेधार्थ शिवसेना आणि भाजपने जोरदार निदर्शने केली. ���ोन्ही पक्षाने केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात वारिस पठाण यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहनही करण्यात आलं. - महाराष्ट्र टाइम्स.कॉम नगर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या निषेधार्थ शिवसेना आणि भाजपने जोरदार निदर्शने केली. दोन्ही पक्षाने केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात वारिस पठाण यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहनही करण्यात आलं. शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार अनिल रोठाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी वारिस पठाण यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. वारिस पठाण मुर्दाबाद वारिस को पाकिस्तान भेज दो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवसैनिकांनी पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले. यावेळी महिला शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. तर भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकी मोर्चा काढून पठाण यांचा निषेध नोंदवला. भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच पोठाण यांच्या प्रतिमेला चपला मारून या प्रतिमेचं दहन केलं. पठाण यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या दोन्ही आंदोलनावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा दानवे जालन्यातही भाजपने पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. वारिस पठाण हे बेताल वक्तव्य करणारे गडी आहेत. तशी त्यांची ओळख असल्यानेच लोकांनी त्यांना बाजूला बसवले आहे असं सांगत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी भाजपचे जालना जिल्हाध्यक्ष आणि आमदार संतोष दानवे यांनी केली. संतोष दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. यावेळी त्यांनी जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्यावरही टीका केली. पालकमंत्र्यांनी अद्याप कामच सुरू केलं नाही. सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले पण मंत्रीमहोदय सत्कार सोहळ्यातच मश्गुल आहेत अशी टीका दानवे यांनी केली. अहमदनगरमध्ये वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन - इतर बातम्यावारिस पठाणएमआयएम पठाण यांच्या पुतळ्याचे दहन शिवसेना भाजपचे आंदोलन... नगरमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात १०० भाविक जखमी... पाच जणांना त्यांनी दिले जीवनदान... स्टँडअप इंडिया योजनेच्या माध्यमातून देशात ... झगमगाटाविना जैन विवाह... -"" निमित्त तसव्वूर..पुन्हा पुन्हा अनुभवावा असाच संगीत क्षेत्रातली आणि गझल क्षेत्रातली मंडळी कान देऊन ऐकणार हे तर नक्की होते..पण एक शास्त्रीय संगीतात अनेक दिग्गज कलावंतांना हार्मोनियमच्या साथीने रंगत आणणारा हा गायक गझल कशी काय सादर करणार..या प्रश्नाने आणि उत्सुकतेनेही शनिवारी १४ जूनला पत्रकार संघाचे सभागृह हाऊसफुल्ल झाले...काही कारणारे निवेदिका निरजा आपटे उशीरा आल्या पण सुरवात करुन दिली ती कुमार करंदीकरांच्या गुरु शशिकला शिरगोपीकर यांनी...आणि मेहदी हसन यांची देख तो दिल के जॅां से उठता हे धुऑंसा कहॉं से उठता है...कुमार करंदीकरांनी जो आवाज लावला...आणि टाळ्यांनी दिलेल्या प्रतिसादाने प्रेक्षागृहातली रसिक या कार्यक्रमाला दाद देणार हे पक्के ठरुन गेले...तसेच झाले...ती संध्याकाळ आजही कालच झाल्यासारखे वाटले...आणि कुमार करंदीकर यांची गझल गायक म्हणून नव्याने ओळख पटली.. खरं तर ते हार्मानियम वादक..आणि काही गीतांना चाल दिलेले म्हणून संगीतकारही पण आज ते मेहदी हसनच्या गझलांचा अभ्यास करुन त्यावर स्वतःची मोहर लावून त्यांनी जी मैफल सादर केली..वा क्या बात है.. @@ -4701,7 +3925,6 @@ text सौ. श्रुती कुमार करंदीकर.. . सुभाष इनामदार..... दोन आवाजात गौतम मुर्डेश्वरांची कसरत -"" आदर ईरा ब्लॉगिंग आज पुन्हा एकदा सुषमा काकू मार्केट मध्ये दिसल्या.. काकू खरेदी जोरात चाललीयेघरात लग्नकार्य वगैरे आहे का @@ -4724,17 +3947,14 @@ text सुषमा काकू कितीतरी वर्षांपासून आदर सन्मान आणि प्रेमाच्या भुकेल्या होत्याआजवर त्यांच्यावर आरोप करण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही त्यांना दिलं जात नव्हतं.. मग याचाच शोध त्या मार्केट मध्ये घेतकमीत कमी दुकानदार एक ग्राहक म्हणून सन्मान तर द्यायचाआपल्या मनातलं वादळ त्या कमीत कमी त्यांच्यावर तरी हलकं करायच्या मॅडम ताईअश्या आदरार्थी संबोधनाने ना जाणे त्यांना काय अप्रूप वाटेकदाचित याच सन्मानासाठी त्या सतत जात असाव्यापैशासाठी का असेना पण निदान समोरचा आदर तरी द्यायचा.. तात्पर्य स्त्रीच्या मान सन्मानात कधीही कमी पडू नये तिला तुमचा पैसा नको पण आदराची अपेक्षा असते..तिची घुसमट होऊ देऊ नकातिच्या मनातील भाव वेळीच ओळखा आदर मिळवण्यासाठी अशी वाट धरायला लागणं हे दुर्दैवच - कादंबरी संधिकाल पुलवामा .. समर्पित रचना ... -"" एनबीएफसीच्या रोख कर्ज वितरणावर मर्यादा एनबीएफसीच्या रोख कर्ज वितरणावर मर्यादा मुंबई रिझर्व्ह बँकेने बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्याएनबीएफसी रोख कर्ज वितरणावर मर्यादा घातली आहे. त्यानंतर आजशुक्रवार मुथुट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्स यासारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. रिझर्व्ह बँकेने बिगर वित्तीय बँकिंग संस्थांना रोख कर्ज वितरणाची मर्यादा रुपये केली आहे. यापुढे ग्राहकांना सोने गहाण ठेऊन कर्ज घेताना केवळ पंचवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोख स्वरुपात मिळू शकणार आहे. त्यापेक्षा जास्तीची रक्कम धनादेशमार्फतच देण्याचे निर्देश आरबीआयने जारी केले आहेत. याआधी ही मर्यादा एक लाख रुपयेएवढी होती. केंद्र सरकारने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सरकारकडून लोकांना रोख रकमेच्या वापरापासून परावृत्त केले जात आहे. यासंबंधी घोषणेनंतर मुथुट फायनान्सच्या शेअरमध्ये टक्क्यांची घसरण झाली असून मणप्पुरम फायनान्सचा शेअर सुमारे . टक्क्यांनी घसरला आहे. सध्या वाजून मिनिटे मुथुट फायनान्सचा शेअर . रुपयांवर व्यवहार करत असून . टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान मणप्पुरम फायनान्सचा शेअर . टक्क्यांच्या घसरणीसह . रुपयांवर व्यवहार करत आहे. -"" अवदसा अलक्ष्मी कुठे राहते धनंजय महाराज मोरे अवदसा अलक्ष्मी कुठे राहते अलक्ष्मीअवदसाअवदसा @@ -4746,14 +3966,12 @@ text वरप्राप्ती तिचा तो आक्रोश ऐकून लक्ष्मी विष्णूसह तिला भेटायला आली विष्णूने तिचे सांत्वन केले व तिथेच राहायला सांगितले तो म्हणाला दर शनिवारी लक्ष्मी तुला भेटायला येईल व त्यामुळे शनिवारी एशस्थ पूज्य मानला जाईल आणि जे तुझी पूजा करतील त्यांच्या ठिकाणी लक्ष्मी निश्चल राहील. अलक्ष्मीअवदसाअवदसाच्या मूर्तीचे वर्णन काश्यप शिल्प अशुमद्भेदागम सुप्रेभदायम पूर्व कारणागम इ. ग्रंथामध्ये आढळले आहे. ते वर्णन असे ही द्विभूजा कृष्णवर्णाची मोठ्या ओठांची लांब नाकाची लोंबणार्या स्तनांची निळे वा लाल रंगाचे वस्त्र नेसलेली उजव्या हातात कमळ आणि डाव्या हातात कर्हा धारण करणारी व भद्रपीठावर पाय सोडून सुखाने बसलेली असून तिने विविध अलंकार धारण केलेले असून वेणी घातलेली आहे. तिच्या रथावर काक चिन्हांकीत ध्वज असतो. ती कन्यापुत्रासही��� असते. तिच्या उजव्या बाजूला मागे बैलाचे तोंड असलेला मुलगा असतो. लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मीअवदसाअवदसाला पूजले जाते -"" मुख्य पान फिचर्स रणवीर सिंग सलमान खानच्या भेटीला रणवीर सिंग रेस च्या सेटवर पोहचला होता. रेस च्या कलाकारांसोबत रणवीर सिंगने केलेली धमालमस्ती रमेश तोरानींनी सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे. रेस या चित्रपटाचा तिसरा सिक्वेल रेमो डिसुझा दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सोबतच जॅकलीन फर्नांडिस बॉबी देओल आणि डेझी शाह या चित्रपटामध्ये झळकणार आहेत. अभिनेता रणवीर सिंग आणि सलमान खान यांचा रेस च्या सेटवरील खास फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. टीप्स फिल्म्स अॅन्ड म्युझिक या ट्विटर हॅन्डलवरून शेअर करण्यात आलेल्या फोटोला एक कलाकारच दुसर्या कलाकाराचे दुख समजू शकतो अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. बबन सिनेमातील मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं गाणे प्रदर्शित! नाशिक ईपेपर दि. २१ नोव्हेंबर २०१७ -"" भारतातील निम्म्याहून अधिक धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी ते सोडण्याचा प्रयत्न केला मात्र ठरले अपयशीनवीन माहिती उघड भारतात पैकी सात स्मोकर्सना धुम्रपान धोकादायक आहे याची जाणीव असते. टक्के लोक धुम्रपान सोडण्यास असमर्थआहेतअशी फाउंडेशन फॉर अ स्मोकफ्री वर्ल्डने प्रसारित केलेल्या माहितीतून हे सत्य उघड झाले आहे. त्यामुळे नवीन धुम्रपानविरामकमी धोकादायक पर्यायांची आवश्यकता असून ज्याद्वारे स्मोकर्सना प्रदीर्घ आणि आरोग्यदायक आयुष्य जगता येईल. @@ -4761,7 +3979,6 @@ text ही माहिती जागतिक सर्वेक्षणाचा भाग असून त्यात देशांमधील हजार सहभागीदार सामील झालेयातील एक आव्हान म्हणजे जगभरातील लोकांना धुम्रपान थांबवायचे आहे. हे स्पष्ट आहे कीधुम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी स्मोकिंग करण्यासाठी आपली शारीरिक आणि आर्थिक सुस्थिती पणाला लावलीतरीही काहींना धुम्रपान सोडण्याची इच्छा आहे. फाउंडेशन फॉर अ स्मोकफ्री वर्ल्ड नवीन धुम्रपानविराम आणि कमी धोकादायक पर्याय शोधून लोकांचा जीव वाचविण्यासाठी निधीसाह्य देईल. भारतात दर दिवशी दशलक्षहून अधिक लोक तंबाखू सेवनामुळे आपल्या आरोग्याशी खेळत असतात. देशात रस्त्यारस्त्यावर हाताने वळलेल्या विड्या क्षुल्लक किंमतीत उपलब्ध असतात. याप्रकारामुळे भारतात मोठ्या प्रमाणात तंबाखू सेवन चालते. हा पारंपरिक सिगरेट प्रकार भरपूर लोकप्रिय असून त्यांच्यावर कराचा भार नाही.त्यामुळे भारतासारख्या देशात इतर देशांच्या तुलनेत तंबाखूनियंत्रणाचे निराळे पर्याय राबवून तंबाखू विरामाला चालना देऊन धोके कमी केले पाहिजेत. -"" .. ५० प्रश्नांची बुद्धिमत्ता व विज्ञान दर सोमवार आणि गुरुवारला नवीन एक जनरल नॉलेजच्या प्रश्नाची केला जाईल. येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..! @@ -4777,7 +3994,6 @@ text समोरील बाजू पाठीमागे दिसते उलटी दिसते . इंग्रजी अक्षरामालेत उजवीकडून ११ व्या अक्षराच्या डावीकडील ७ वे अक्षर कोणते -. . जनक पिता वडील . वि त ख्या श्व वी यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवून त्याचा अर्थ काय जगप्रसिध्द @@ -4857,8 +4073,6 @@ text लहान बाळ . हर्षुचे सौंदर्य खुलून दिसत होते . यात किती नामे आली आहेत . . तसा बेटा कुंभार तसा लोटा .रिकाम्या जागी येणाया शब्दाचा समानार्थी शब्द सांगा -. . -. . . ७२ रु.किलोचे सव्वा किलो पेढे घेतले दुकानदारास १०० रु. ची नोट दिल्यास किती रु. परत मिळतील . . २ मीटर ४० सेंमी लांबीच्या तारेचे ४ समभूज त्रिकोण बनवल्यास प्रत्येक त्रिकोणाची बाजू किती असेल ३० . @@ -4896,13 +4110,8 @@ text . परिस्थितीनुसार वागावे राहावे . या अर्थाची म्हणा ओळखा देश तसा वेश दिल्या घरी सुखी राहा -. . -. . -"" -"" . सव्वाशे रुपयात सव्वाशे पेरू येतात तर पाऊणशे रु. किती पेरू येतील . . मोहनराव यांच्याकडील गोठ्यात ८०० पाय दिसतात तर गोठ्यात किती गाई असतील -४ . १८ च्या १० पटीत त्याचा वर्ग मिसळल्यास येणारे उत्तर म्हणजे ५ रु च्या नोटा . .महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण जिल्ह्यात आहे . . ५० ते ७० मधील मुल संख्याची बेरीज कितीच्या १० पट येईल. @@ -4918,23 +4127,17 @@ text . सूर्यास्त पाठीवर असताना समोरून विष्णू आल्यास त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल . . २७ मार्चला गुरुवार तर महिन्याची सुरुवात वाराने झाली असेल . साडे सहा तास म्हणजे किती मिनिटे . -"" राजियांचा गड गडांचा राजा राजगड. -"" गृहक्षेत्रावरील जीएसटी कपातीच्या योजनेला मंजुरी अर्थ राष्ट्रीय गृहक्षेत्रावरील जीएसटी कपातीच्या योजनेला मंजुरी -तरुण भारत जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय नवी दिल्ली १९ मार्च स्थावर मालमत्ता क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी जीएसटी परिषदेच्या आज मंगळवारी झालेल्या बैठकीत गृहक्षेत्रातील जीएसटी कपातीच्या योजनेस मंजुरी देण्यात आली. जीएसटी परिषदेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे ३१ मार्चपूर्वी अपूर्ण असलेल्या गृहनिर्माण योजनांसाठी विकासकांसमोर दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. एकतर त्यांनी जुन्या योजनांसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी अदा करावे किंवा आयटीसी अदा न करता नवीन पाच टक्के आणि एक टक्का जीएसटीचा पर्याय निवडावा. यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत जीएसटी परिषदेने निर्माणाधीन सदनिकांवरील १२ टक्के जीएसटीत कपात करून तो पाच टक्क्यांवर आणला होता तर परवडणार्या घरांवरील आठ टक्के जीएसटीत कपात करीत तो एक टक्क्यावर आणला. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होईल. गृहक्षेत्रातील कपातीच्या योजनेस जीएसटी परिषदेने आज मंजुरी दिली आहे. जीएसटी परिषदेने ठेवलेल्या दोन पर्यायांपैकी एकाचा वापर करीत कर भरावा लागेल अशी माहिती महसूल सचिव ए. बी. पांडेय् यांनी जीएसटी परिषदेच्या ३४ व्या बैठकीनंतर दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. कर अदा करण्यासाठी विकासकांना पुरेसा वेळ देण्याबाबत या बैठकीत एकमत झाले आहे असे पांडेय् यांनी सांगितले. विकासकांना कर भरण्याबाबत वेळ देण्यासाठी राज्यांसोबत विचारविनिमय करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. याबाबतचा निर्णय येत्या १५ दिवसांत किंवा महिनाभरात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. - . - तरुण भारत अर्थ राष्ट्रीय एप्रिल रोजी मतदान नवी दिल्ली १९ मार्च लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने आज मंगळवारी जारी केली. १३ ... -"" मी बिपिन. गुरुवार नोव्हेंबर ०६ २००८ मंडळी काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक अगदीच अनपेक्षित वळण आले. ध्यानी मनी नसताना किंवा कुठल्याही प्रकारचे प्लॅनिंग नसताना मला परदेशात नोकरी करायचा योग आला. आणि तो परदेश पण साधासुधा असातसा नाही चक्क सौदी अरेबिया ज्या देशाबद्दल आपल्याला नेहमीच एक भीती वाटत असते आणि कुतूहल पण तेवढेच असते. तर माझ्या या सौदी गमन आणि वास्तव्याबद्दल माझे काही अनुभव आहेत ते इथे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. मी इथे जे काही लिहिणार आहे ते पूर्णपणे सत्य असणार आहे त्यात कुठल्याही प्रकारची काल्पनिक पात्रं किंवा घटना नसतील. मी आयुष्यात हा पहिलाच लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. ऑल सजेशन्स आर वेलकम. एक वाक्य पुलंचं उधार या लिखाणात साहित्यिक मूल्यं वगैरे शोधू नका नाही म्हणजे मिळणार नाहीत म्हणुन सांगितलं आपलं उगाच तुमची निराशा @@ -4942,14 +4145,12 @@ text अशातच एक दिवस त्यांच्या पैकी एक वरिष्ठ मला विश्रांतिगृहातील महत्त्वाचे काम करत असताना हळूच म्हणाला लंच के बाद नीचे मिल मेरेको. मला टेंशन. म्हणलं काल एका डिलिव्हरेबल बद्दल काही वाद झाला त्यात काही कमीजास्त बोलणं झालं काय आपल्याकडून पण तसा धोकाही नव्हता म्हणा. तो होता गुज्जु आणि प्रकृतिने किरकोळ. काय ४५ श्या दिल्या असत्या तरी कानाला गोडच वाटलं असतं. ठरल्याप्रमाणे त्याला खाली जाऊन भेटलो लंच नंतर. मला चक्क नोकरीची ऑफर देत होते साहेब. आणि माझ्या कंपनीत कोणाला संशय येऊ नये म्हणून मला खाली बोलवून वगैरे बोलणं चाललं होतं. त्यानंतरच्या दसर्याच्या मुहुर्तावर त्याला माझ्या सी.व्ही. ची प्रत दिली आणि अश्या प्रकारे माझ्या आयुष्यातल्या सौदी प्रकरणाला सुरुवात झाली. आता सगळ्यात पहिले काम काय तर आमच्या नविन कंपनीच्या दुबईस्थित बड्या लोकांना टेलिफोनिक इंटरव्ह्यू द्यायचा आणि खुंटा बळकट करायचा. दिवस ठरला वेळ ठरली. आता मात्र मनात एक धाकधूक व्हायला लागली होती. इतके दिवस परदेशगमनाचे काहीच प्लॅन्स नव्हते पण अशी एक संधी समोर दिसायला लागली आणि मनात एक अपेक्षा निर्माण झाली. बरं माझी जरी रास कन्या नसली तरी माझ्या आईवडिलांची रास कन्या आहे ना... त्या मुळे वाण नाही पण गुण लागलाच थोडासा. खूपच नर्व्हस झालो होतो. ठरल्या दिवशी काही कॉल झालाच नाही. असं अजून १२ वेळा झालं आता मात्र माझी खात्री झाली की हे काम काय पुढे जात नाही. मग मी परत निश्चिंत होतच नाहिये तर कशाला काळजीने मरा एक दिवस अचानक फोन आला की तो इंटरव्ह्यू घेणारा भाऊ उद्या मुंबईतच येतोय आणि त्याला तुला प्रत्यक्ष भेटायचं आहे. मी परत नर्व्हस. तसाच गेलो त्याला भेटायला त्याच्या हॉटेलवर. बघतो तर साहेब टी.व्ही. वर चक्क क्रिकेट ची मॅच बघत होते. पुढचा अर्धा तास मग नुसत्या गप्पा आणि क्रिकेट बद्दल बोलणं. मला खरंच खूप टेंशन आलं की हा कामाचं का नाही बोलत आहे. थोड्या वेळाने त्याने मला अचानक विचारलं तुला तर फायनान्स डोमेन चा काहीच अनुभव नाही. मी गप्पच काय बोलणार तो म्हणत होता ते खरंच होतं. मग त्याने विचारलं तुला बॅलन्स शीट बद्दल काय माहिती आहे आता मी थोडं विचार करून उत्तर देणार तेवढ्यात माझ्यातला प्रामणिक बंडू लगेच उत्तरला डेबिट शुड बी इक्वल टू क्रेडिट आता वाचा जायची पाळी त्याची होती. तरी तोच पुढे म्हणाला पाण्यात फेकला तुला तर पोहशील की बुडशील. मला त्याचा रोख कळला मी पण त्याला उलटा प्रश्न केला मला पाण्यात फेकताना पाठीला डबा बांधणार की तसंच फेकणार मी बोललो खरा पण बोलल्यानंतर लक्षात आलं की आपण काय बोलून बसलो. पण तो खूप हसला आणि म्हणाला तुझा हजरजबाबी पणा आवडला पण ऑफकोर्स डब्याशिवाय फेकणार. तो पर्यंत माझाही धीर चेपला मलाही अंदाज आला होता की हा खरंच इंटरव्ह्यूच चालू आहे आणि मला ही पध्दत आवडली होती. मी त्याला उत्तर दिले ऑफ कोर्स आय विल स्विम. हाऊ टू अचिव्ह दॅट इज माय प्रॉब्लेम बट आय ऍम कॉन्फिडंट हे सगळं आज लिहिताना एवढा वेळ लागतो आहे पण तेव्हा हे सगळं अक्षरशः क्षणार्धात घडलं. नंतर माझ्या लक्षात आलं की मला काय येतंय किंवा येत नाहिये याच्या मधे फारसा रस त्याला नव्हताच. ते सगळं त्याने आधीच मला ओळखणार्या निरनिराळ्या टीम मेंबर्सना गाठून काढून घेतलं होतं. त्याला फक्त माझी पर्सनॅलिटी टेस्ट घ्यायची होती. आणि त्या क्रिकेटच्या गप्पा वगैरे सगळं त्याच एका हेतूने चाललं होतं. त्याने पुढचा प्रश्न विचारला सौदी अरेबियात काम करशील की दुबईच पाहिजे मला कुठं काय कळत होतं तेव्हा दुबई काय आणि सौदी अरेबिया काय. मी म्हणलं माझा असा काही प्रेफरंस नाहिये. आणि मंडळी अश्या रितीने माझी पहिली परदेशातील नोकरी पक्की झाली. -"" केरळ केरळ ठळक बातम्या राज्य ९२ वर्षांचे अच्युतानंदन रुसले तिरुवनंतपुरम् २० मे माकपा पोलिट ब्युरोचे वरिष्ठ सदस्य पी. विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री राहणार आहेत. आज शुक्रवारी झालेल्या माकपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. माकपाचे मुख्यालय असलेल्या एकेजी भवनात आज ही बैठक झाली. माकपाचे ज्येष्ठ... नवी दिल्ली १४ मार्च एप्रिलमध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपा हिंदू मतांच्या आधारावर सत्तारूढ युडीएफ डाव्या पक्षांच्या अनेक जागा बळकावणार असली तरी अल्पसंख्यकांचा पाहिजे तेवढा पाठिंबा न मिळाल्याने त्याचा फायदा कॉंग्रेसला मिळू शकतो असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना... कोट्टायम २५ डिसेंबर विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने देशात सुरू असलेल्या घर वापसी कार्यक्रमांतर्गत केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील दोन मंदिरांमध्ये ५८ ख्रिश्चनांनी हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केला. गुरूवारी पोनकुन्नाम येथील पुथियाकावू मंदिरात झालेल्या एका समारंभात २० ख्रिश्नच कुटुंबातील ४२ जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला तर... केरळातही घर वापसी अलपुझा २२ डिसेंबर विश्व हिंदू परिषदेच्या घर वापसी अभियानांतर्गत रविवारी केरळातील अलपुझा जिल्ह्यात ३० ख्रिश्चन नागरिकांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. चेप्पाडच्या कनिचनल्लोर येथील देवळात धर्मांतरणाचा हा सोहळा शांततेत पार पडला. आधी हे नागरिक हिंदूच होते. आमिष दाखवून आणि बळजबरी... -"" निघोज येथील रांजण खळगे भौगोलिक चमत्कार मुख्यपृष्ठ निघोज येथील रांजण खळगे भौगोलिक चमत्कार निघोज येथील रांजण खळगे भौगोलिक चमत्कार @@ -4999,3 +4200,508 @@ text जोपर्यन्त स्वतःचीच जाण नसेल तोपर्यन्त सूचना पाट्यांना कोण भीक घालणारे!!! आणि याच्याशी तर १०० सहमत.! धन्यवाद साधना वर्षू ! +रांजण खळगे... पहिल्यांदाच +रांजण खळगे... पहिल्यांदाच ऐकलं + अमीदीप +चौथीच्या भुगोलाच्या पुस्तकात +चौथीच्या भुगोलाच्या पुस्तकात पाहिल होतं चित्रं प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याचं सौंदर्य जाणवलं. +फोटोत नेमकं कळत नाही लोक्स. +नक्की जाउन याची देही याची डोळा पाहुनच या. +आम्ही गेलो होतो तेव्हा डाळींबाची शेती पाहिली... + झकासराव +मस्त माहिती सुंदर फोटो. खूप +मस्त माहिती सुंदर फोटो. +खूप ऐकून आहे एकदा जायचंय प्रत्यक्ष पहायला.... + पुरंदरे शशांक +छान माहीती आणि प्रकाशचित्रही +छान माहीती आणि प्रकाशचित्रही सुंदर. +एक झब्बु + विजय आंग्रे +सुरेखच. आधी कुठेतरी याबद्दल +सुरेखच. आधी कुठेतरी याबद्दल ऐकलं वाचलं होतं पण आज अगदी मस्त माहिती मिळाली. +रांजणखळगे आणि परीसर छान दिसतोय. झुलता पूल .... वॉव! पण इतक्या सुंदर ठिकाणी बांधलेल्या झुलत्या पुलाला निळा आणि हिरवा असे ढंगच्यॅक रंगाचा ऑईलपेंट मारण्यातून सरकारी खाक्या दिसतोय. + मामी +मस्त फोटो व माहिती! माझंही +मस्त फोटो व माहिती! माझंही खळगे बघायला जाणं आजतागायत झालं नाही! + चिमण +मानुषी खूप छान.. मस्त वर्णन +मानुषी खूप छान.. मस्त वर्��न आणि मस्त प्रचि!! + हेम +माझा प्रतिसाद कुठे गेला मला +माझा प्रतिसाद कुठे गेला +मला जायचे आहे कधीचे. पण मुख्य रस्त्यापासून खुपच आत आहे ना. खरे तर या प्रत्येक खळग्यात एक गोल दगड असायला पाहिजे नक्कीच होता पाण्याच्या प्रवाहाने हे गोळे गोल गोल फिरतात आणि त्यानेच तसे खळगे होतात. हे गोल दगड बहुतेक लोकांनी उचलून नेलेले दिसताहेत. +मानूषी तिथेच जवळपास एक स्फटीक दगडांचे संग्रहालय आहे ना +तिथेच जवळपास एक स्फटीक +तिथेच जवळपास एक स्फटीक दगडांचे संग्रहालय आहे ना नाही. +तुम्ही म्हणताय ते सिन्नरच असणार. +बाय द वे हे निघोज गाव छोटं आहे. बरचं आत आहे. +मी लोकसत्तामधे फोटो पाहिले +मी लोकसत्तामधे फोटो पाहिले होते ते सिन्नरचे का खुप सुंदर संग्रह आहे तिथे.. नेहरुंनी जिथे ग्रंथलेख केले तो नगरचा किल्लाही मी बघितला नाही अजून. +निघोजजवळच एक दर्याबाई पाडळी +निघोजजवळच एक दर्याबाई पाडळी नावाचे गाव आहे तेही रान्जणखळग्यासाठी प्रसिद्ध आहे. + चिखलु +मस्त फोटो आणि माहिती मानुषी +माझंही निघोजला जाणं राहिलंय. +रच्याकने दौंडहुन किती लांब आहे निघोज काही कल्पना +दिनेशदा ते संग्रहालय सिन्नरलाच आहे. + जिप्सी +जिप्स्या सातासमुद्रापार +जिप्स्या सातासमुद्रापार गेल्यावर नगर आणि सिन्नर मधे अंतर नाही रे रहात ! + डॅफोडिल्स +सर्वांना धन्यवाद! पण इतक्या +पण इतक्या सुंदर ठिकाणी बांधलेल्या झुलत्या पुलाला निळा आणि हिरवा असे ढंगच्यॅक रंगाचा ऑईलपेंट मारण्यातून सरकारी खाक्या . मामी अगदी बरोब्बर! +दिनेशदा ते गारगोटी संग्रहालय बहुतेक नाशिकजवळ सिन्नर इथे आहे. +जिप्सीभौ द्या इकडे निघोजला लवकर भेट! म्हणजे लोकांना रांजणखळग्यांचे जिप्सी अॅन्गलमधले +सुंदर फोटो बघायला मिळतील. + श्री +छान लेख ! या माहितीबद्दल +छान लेख ! या माहितीबद्दल धन्यवाद ! +भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे. +या खळ्ग्यान्ची उत्पत्ति कशी झाली याबद्दल कुणाजवळ काही अधिक माहिती किवा असतील तर जरुर कळ्वावेत. + बिनधास्त +सुंदर फोटो आणि छान माहिती. कधी ऐकलाबघितला नव्हता हा प्रकार! +रांजणखळगे पॉट होल्स गुगलल्यावर ... इथे आणखी काही फोटो दिसले. +एकच गोष्ट जाणवली म्हणजे परिसरातला प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा प्रचंड कचरा. +किती दुर्दैवाची बाब आहे! वरच्या लिंकमधल्या फोटोतल्���ा प्रवाहातपण दिस्तोय तो कचरा. कठोर नियम दंड आणि जनजागृतीनं काही बदल घडणं शक्य आहे का + मृण्मयी +खूपच सुरेख जागा आहे कधीतरी +खूपच सुरेख जागा आहे कधीतरी नक्की भेट द्यायला हवी +आणि प्रचिही छान आहेत. + शेवगा +मानुषी... सुंदर लेख.... असेच +मानुषी... +सुंदर लेख.... +असेच एक ठिकाण रायगड जवळ काळ नदीच्या पात्रात वाळणकोंड येथे आहे... +तेथील रांजण खळगे निघोज एवढे मोठे नाहीत् पण बर्यापैकी आहेत.. तेथे देखिल काळ नदी खडकांच्या तयार झालेल्या दोन अजस्र भिंतींमधून वहात जाते... + गिरीविहार +अरे वा छानच लिहिलयसही छान गं +अरे वा छानच लिहिलयसही छान गं . माझ्याकडचे शोधते फोटो झब्बू द्यायला + अवल +मानुषीताई मस्त. मी ७८ +मानुषीताई मस्त. मी ७८ वर्षांपूर्वी पाहिली आहेत. अर्थात तेव्हा इतका कचरा नव्हता. +बिनधास्त +तुम्ही गूगलवर निघोज पॉटहोल्स फ्लुविअल प्रोसेसेस असा काहीसा सर्च द्या. तुम्हाला वैज्ञानिक रेफरन्सेस मिळतील. +दिनेशदा +नाही ही पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेली रचना आहे. खळग्यात दगड नव्हते नाहीत. असलच एखादा तर चुकार अपवाद. या रचनेला पाण्याचा प्रवाह त्याचा वेग दिशा उतार खडकांची रचना खडकांचे कॉम्पोझिशन अशा बर्याच गोष्टी कारणीभूत असतात. जगात असे रांजणखळगे इतरत्रही आहेत + वरदा +एक दर्याबाई पाडळी नावाचे गाव +एक दर्याबाई पाडळी नावाचे गाव आहे चिखल्या जरा डिटेल दे रे भाउ. +तिकडे जाता येइल. +छान माहिती प्रचि मस्तच + इंद्रधनुष्य +उत्तम माहिती आणी फोटो. मी कधी +उत्तम माहिती आणी फोटो. मी कधी वाचलेच नव्हते या बद्दल. + रेव्यु +सर्वांना धन्यवाद! वरदातैंचा +वरदातैंचा प्रतिसाद अपेक्षित होता. तै ठांकू! +आणि ज्यांना निघोज पहायचंय त्यांनी ठरवा की एक रांजणखळगे गटग करायचं का +आभार वरदा पुर्वी लोकसत्तामधे +आभार वरदा पुर्वी लोकसत्तामधे वाचले होते. +मानुषी अगदी खरे सांगायचे तर एखाद्या शाळेचे साफसफाई अभियान तिथे नेले पाहिजे अर्थात मोठी माणसेही हे करु शकतात पण लहान मुलांनी केले तर तो वारसा पुढे जाईल ! + दिनेश. +मॅथ्यू २ पवित्र बायबल +उत्पत्ति निर्गम लेवीय नंबर अनुवाद यहोशवा न्यायाधीश रूथ शमुवेल शमुवेल राजे राजे इतिहास इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर जॉब स्तोत्र नीतिसूत्रे उपदेशक सॉलोमनचे गाणे यशया यिर्मया विलाप यहेज्केल डॅनियल होशे जोएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सपन्या हाग्गय जखऱ��या मलाखी +मॅथ्यू मार्क लूक जॉन कायदे रोमन्स करिंथकर करिंथकर गलतीकर इफिसियन्स फिलिपीन्स कलस्सियन थेस्सलनीकाकर थेस्सलनीकाकर तीमथ्य तीमथ्य टायटस फिलेमोन इब्री जेम्स पीटर पीटर योहान योहान योहान जुदाई प्रकटीकरण +मॅथ्यू २ +यहूदीयातील बेथलहेम गावात येशूचा जन्म झाला. त्यावेळी हेरोद राजा राज्य करीत होता. येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडून काही ज्ञानी लोक यरूशलेमाला आले. +आणि त्यांनी विचारले यहूद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कोठे आहे कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिशेस पाहिला म्हाणून त्याला नमन करण्यास आलो आहोत. +हे ऐकून हेरोद राजा तसेच यरुशलेम नगराचे रहिवासी घाबरुन गेले. +मग त्याने यहूदी लोकांचे सर्व मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांना बोलाविले आणि विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार होता +त्यांनी उत्तर दिले यहूदीयातील बेथलेहेम गावात. कारण देवाच्या संदेष्टयांनी त्याविषयी असे लिहिले आहे की +हे बेथलहेमा यहूद्यांच्या भूमिप्रदेशा तू यहूद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील असा राज्यकर्ता तुझ्यातून येईल. मीखा +मग हेरोदाने पूर्वेकडील ज्ञानी लोकांची गुप्तपणे भेट घेतली आणि तारा दिसल्याची नक्की वेळ माहीत करून घेतली. +नंतर त्याने त्यांना बेथलहेमला पाठविले. हेरोद त्यांना म्हणाला तुम्ही जाऊन त्या बालकाचा नीट शोध करा. आणि तुम्हांला ते सापडल्यावर मला सांगायला या. म्हणजे मी सुद्धा जाऊन त्याला नमन करू शकेन. +ज्ञानी लोकांनी राजाचे म्हणणे ऐकले व ते निघाले त्यांनी जो तारा पूर्वेला होता तोच त्यांना परत दिसला. ज्ञानी लोक त्या ताऱ्याच्या मागे गेले. जेथे बाळ होते ते ठिकाण येईपर्यंत तारा त्यांच्यासमोर जात होता. मग त्या ठिकाणावर तो थांबला. +ज्ञानी लोकांना ते पाहून फार आनंद झाला. +ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठ्यात आले. त्यांनी बाळ व त्याची आई मरीया हिला पाहिले. त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले. नंतर त्यांनी बाळासाठी आणालेल्या भेटवस्तु काढल्या. त्यांनी बाळाला सोने ऊद व गंधरस ह्या बहुमोल वस्तु दिल्या. +पण देवाने स्वप्नाद्वारे त्या ज्ञानी लोकांना सावध केले आणि हेरोदाकडे परत जाऊ नका असे सांगिले. तेव्हा ते ज्ञानी लोक वेगव्व्या मार्गाने आपल्या देशास परतले. +ज्ञा��ी लोक गेल्यानंतर प्रभूचा दूत स्वप्नात येऊन योसेफाला म्हणाला ऊठ! बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन निसटून इजिप्त देशास जा. कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे तेव्हा मी तुला धोका टळल्याची सूचना देईपर्यंत इजिप्तमध्येच राहा. +तेव्हा तो उठाला व रात्रीच बाळाला व त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशास गेला. +आणि हेरोद मरेपर्यंत तेथेच राहिला. प्रभु देवाने संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की मी माझ्या मुलाला इजिप्त देशातून बोलाविले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. +तेव्हा ज्ञानी लोकांनी आपल्याला फसविले हे पाहून हेरोद अतिशय रागावाला. त्याने ज्ञानी लोकांकडून त्या बालकाच्या जन्माची वेळ नीट समजून घेतली होती. त्यानुसार बालक जन्मल्याला आता दोन वर्षे उलटली होती. म्हणून त्याने माणसे पाठवून बेथलहेम व त्याच्या आसपासच्या प्रदेशातील दोन वर्षाच्या व त्याहून कमी वयाच्या मुलांची कत्तल करण्याची आज्ञा केली. +यिर्मया संदेष्ट्यांच्या द्वारे देवाने जे सांगितले होते ते अशा प्रकारे पूर्ण झाले. ते वचन असे होते +रामा येथे आकांत ऐकू आला. दुखदायक रडण्याचा हा आकांत होता. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे पण तिचे सांत्वन करणे अशक्य झाले कारण तिची मुले मरण पावली आहेत. यिर्मया +हेरोद मेल्यांनंतर प्रभुचा दूत स्वप्नात योसेफाकडे आला. योसेफ जेव्हा इजिप्तमध्ये होता तेव्हा हे घडले. +दूत म्हणाला ऊठ! बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा. जे लोक बाळाला मारू पाहत होते ते आता मेले आहेत. +मग योसेफ बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास गेला. +हेरोदाच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा अर्खेलाव यहूदाचा राजा झाला आहे असे जेव्हा योसेफाला समजले तेव्हा तो तेथे जाण्यास घाबरला. पण स्वप्नात त्याला ताकीद मिळाल्याने तो तेथून निघाला आणि गालील प्रदेशात आला. +योसेफ नासरेथ नावाच्या गावात गेला आणि तेथे राहिला. ख्रिस्त नासरेथकर म्हटला जाईल असे जे देवाने संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणूल हे झाले. + हिंदू +कार्यकर्त्याचे बदलते स्वरुप बदलणे शक्य आहे सम्यक संवाद +कार्यकर्त्याचे बदलते स्वरुप बदलणे शक्य आहे +एक वयाने खूप ज्येष्ठ कार्यकर्ते सोशल वर्क कॉलेजमध्ये पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी त्यांची ओळख करुन घेताना एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न केला सर तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट वर काम करत होता त्यांनी उत्तर दिले मी देश स्वतंत्र करण्याच्या प्रोजेक्टवर काम करत होतो. +एकदा माझा मोबाईल हरवला. दुसरे कार्ड काढण्यासाठी पोलिसांकडच्या नोंदीची गरज होती. पोलीस ठाण्यात गेलो. माझी माहिती एक तरुण कॉन्स्टेबल घेत होता. नाव वय पत्ता झाल्यावर त्याने विचारले धंदा मी इमाने इतबारे पूर्णवेळ कार्यकर्ता अमक्या प्रकारचे सामाजिक काम करतो वगैरे सांगितले. तो म्हणाला म्हणजे धंदाव्यवसाय करत नाही. बेकार आहात. मी परोपरीने समजावले अहो मी बेकार नाही. मी ठरवून नोकरी सोडली. मी शिक्षक होतो. माझी पत्नी नोकरी करुन घर सांभाळते. सामाजिक काम करण्यासाठी मी नोकरी करत नाही. त्याला यातून काहीही स्पष्ट होत नव्हते. पूर्णवेळ कार्यकर्ता अशी नोंद करा हे माझे म्हणणे त्याला अखेर पटलेच नाही. तो वारंवार एवढेच म्हणत होता तुम्ही नोकरी व्यवसाय करत नाही निवृत्त नाही म्हणजे बेकारच. अखेर मी हरलो. म्हणालो ठीक आहे. लिहा तुम्हाला लिहायचे ते. त्याने लिहिले बेकार. माझ्या या बेकार असण्याचा मोबाईलचे कार्ड मिळण्यावर मात्र काहीही परिणाम झाला नाही. +पूर्वी ओळखीत फुलटायमर सांगितले की बहुतेकांना कळायचे. आता कळतच नाही अशी स्थिती आहे. हळू हळू फुलटायमर सांगणे मला थांबवावे लागले. मग जे काही सांगायचो त्यातून काही म्हणायचे म्हणजे तुम्ही एनजीओत काम करता. मग मी एनजीओचे नाही तर संघटनेचे काम करतो असे समजावू लागलो. ते काही केल्या त्यांना कळेना. संघटना म्हणजे एनजीओच ना असा त्यांचा प्रश्न असायचा. यानंतर मात्र एनजीओ व संघटना हा फरक सांगताना माझी फे फे उडायची. चमत्कारिक चेहरा करुन समोरचे अखेर गप्प व्हायचे. पण त्यांचे समाधान झालेले नसायचे. काही वेळा मी डाव्या पक्षाचा फुलटायमर अशीही ओळख करुन द्यायचो. इथे डावे काय हे समोरच्याला कळायचे नाही. कम्युनिस्ट पक्ष म्हणजे लाल बावटेवाले हे मात्र कळायचे. पण पक्षाचे काम फुलटाईम करायचे असते डाव्या पक्षांतील कार्यकर्त्यांचे मानधन हे संसार चालण्याइतके नसते घर जोडीदाराला नोकरी करुनच सांभाळावे लागते हे कळत नाही. प्रस्थापित पक्षांत नेत्याच्या अवतीभवती सबंध वेळ असणारे कार्यकर्ते हे एखादी इस्टेट एजंसी एखादे रेशन दुकान इ. काहीतरी उपजीविकेचे साधन असलेलेच असतात. तसे काह���ही तुमच्याकडे नाही आणि तरीही तुम्ही पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते हे पटत नाही. पक्षात लोक जातात ते काहीतरी प्रॉपर्टी करायलाच असे भोवती दिसत असल्याने यांचेही काहीतरी न सांगण्यासारखे मिळकतीचे स्रोत असणार असा ते अंदाज बांधतात. म्हणून हल्ली माणूस बघून मी ओळख सांगतो. बायको नोकरी करते मी घरचे पाहातो काही सामाजिक संघटनांच्या कामांत मदत करतो. असे काहीही सांगतो. मग काहीजण व्हॉलंटरी रिटायर्डमेंट घेतलीत का असा प्रश्न करतात. तर काहीजण बहुधा नोकरी सुटलेली दिसते अधिक विचारणे बरे नाही अशा समजुतीने संवादातील चौकशीचा टप्पा थांबवतात. + व्या वर्षी शिक्षक झालो आणि पंचविसाव्या वर्षी नोकरी सोडून फुलटायमर झालो. लग्न चळवळीतच झाले. दोघेही कार्यकर्ते. आम्ही दोघेही फुलटायमरशिपला योग्य होतो. पण अन्य काही घटकांचा विचार करुन फुलटायमरशिपचा निर्णय माझ्याबाबतीत झाला. असे आम्ही दोघेच नव्हतो. आमच्या वयाच्या अशा अनेक कार्यकर्ते जोडप्यांनी असेच निर्णय घेतले होते. एक फुलटायमर व एकाने नोकरी करणे. असे फुलटायमर होणे हे कष्टाचे असले तरी समाधानाचेअभिमानाचे होते. एका सुंदर समाजाच्या निर्मितीच्या ध्येयाकडचा तो मन उन्नत करणारा प्रवास होता. आजही आहे. फक्त त्यावेळी भोवतालच्यांना तो कळत होता. आज तो तितकासा कळत नाही. या न कळण्याचा त्रास करुन न घेता बदलत्या पिढीचा बदलता समज लक्षात घेता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रोजेक्टवर काम करत होतो एवढे सहज सांगण्याची ताकद पहिल्या घटनेतील ज्येष्ठ कार्यकर्त्याप्रमाणे आपण बाणवण्याची गरज आहे हे स्वतःला पटवत असतो. +हे असे का झाले लोकांची कार्यकर्त्याकडे बघण्याची दृष्टी बदलली की कार्यकर्त्याचे स्वरुप बदलले +आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा नसला तरी लक्षणीय प्रवाह होता. आता तो अपवाद होऊ लागला आहे. भोवताली कार्यकर्त्यांचे एक वेगळेच स्वरुप ठळकपणे लोकांच्या समोर येते. जे ठळक दिसते तेच लोकांना कळते. तो मापदंड असतो. त्यावरुन ते इतरांचे मापन करतात. डावे समाजवादीअसे उल्लेख भाषणात आले की समोरच्यांना समाजवादी म्हणजे मुलायमसिंगअबू आझमी समोर येतात. समोरच्या पिढीला समाजवादी पक्ष म्हणून त्यांचीच ओळख असते. पुरोगामीप्रतिगामी या संकल्पनाही कळत नाहीत. +म्हणजे कार्यकर्ते बदलले म्हणून लोकांची दृष्टी बदलली. पण ह��� कार्यकर्ते एका सामाजिक प्रक्रियेचा भाग असतात. केवळ वैयक्तिक गुणावगुणांचा तो परिपाक नसतो. व्यक्ती व समष्टीच्या परस्पर क्रियाप्रतिक्रियांचा तो परिणाम असतो. बदलत्या भौतिकसामाजिक स्थितीचा वस्तुनिष्ठ निरहंकारी वेध घेऊन त्याप्रमाणे चळवळीला कार्यक्रम देण्याची समज व धमक नेतृत्वाने दाखवणे आवश्यक असते. परिस्थिती पोषक असेल तर चळवळ भरारते. अन्यथा असलेल्या स्थितीत पुढे पुढे सरकावे लागते. किमान टिकून राहावे लागते. हे समुद्रप्रवासासारखे आहे. वायाने साथ दिली तर बोटीला गती येते. नाहीतर सुकाणू धरुन धीमेपणाने जावे लागते. इथे कप्तान वायाची साथ नाही म्हणून आपले लक्ष्यस्थान बदलत नाही. चळवळीतील नेतृत्वाकडून हे भान अनेकदा सुटताना दिसते. काहीजण वारा बदलला की दिशाही बदलताना दिसतात. ध्येयाकडे कूच करताना नाईलाज म्हणून वळसा घेणे वेगळे आणि कायम लाटेवर राहण्यासाठी ध्येयच बदलणे वेगळे. यादृष्टीने पुरोगामी चळवळीचा प्रवास पाहिल्यास कार्यकर्त्याच्या बदलत्या स्वरुपाचा वेध अधिक नीट घेता येईल असे वाटते. +मला आठवते. मी वर्षांचा असेन. पँथरची चळवळ भरात होती. आमच्या वस्तीत राजा ढालेनामदेव ढसाळांच्या जोरदार सभा मोर्चे व्हायच्या. हे दोघे आमचे हिरो होते. जयभीम के नारे पे घोषणा सुरु झाल्या की रोम न् रोम शहारुन उठायचा. सगळं वातावरणच भारुन टाकणारं होतं. राजा ढालेंच्या राष्ट्रध्वजासंबंधीच्या साधनेतील लेखातील उल्लेखाचा आणि नामदेव ढसाळांच्या स्वातंत्र्य कुठच्या गाढविणीचं नाव आहे या कवितेचा इतका प्रभाव होता की मी शाळेत स्वातंत्र्य दिनाला काळी फीत लावून गेलो आहे. कितीतरी काळ राष्ट्रगीत म्हणायला मी नकार देत असे. नवीन समज आल्यावर हा प्रकार मी थांबवला. राजानामदेवसह सगळे पँथरचे पुढारी रात्री सभा झाली की तिथेच वस्तीत लोकांकडे जेवायचे. रात्री लोकल ट्रेन बंद झाल्याने तिथेच गप्पांचे फड सुरु व्हायचे. पहाटे पहिल्या ट्रेनने ही मंडळी परतायची. +पुढे पँथर दुभंगली. राजा ढालेंची मास मुव्हमेंट अरुण कांबळेरामदास आठवलेंची भारतीय दलित पँथर आणि नंतर आणखी बयाच चिरफळ्या. प्रारंभ राजानामदेवच्या वैचारिक भूमिकांतल्या मतभेदाने झाला. त्या मतभेदालाही एक उंची होती. मात्र मतभेदाची जागा वैयक्तिक महत्त्वाकांक्षांनी व पुढे स्वार्थाने व परिणामी संधिसाधूपणाने घेतल्यानं��र आंबेडकरी चळवळीची दारुण वाताहत झाली. समाज बदलत होता. आम्हा झोपडपट्टीतल्या अर्धनग्न मुलांना आमचे निरक्षर आईवडिल काबाडकष्ट करुन बाबासाहेब बनवण्यासाठी शिकवत होते. त्या वंचित विश्वातही आमचे महारी लाड करत होते. आणिबाणीत राहील त्याचे घर झाल्याने आमची झोपडी आमची झाली. कॉ. डांगेंनी गिरणी कामगारांच्या लढाईतून मिळवलेल्या महागाई भत्त्याचे संरक्षण आमच्या पित्यांच्या पगारांना मिळू लागले. क्रयशक्ती वाढू लागली. हरितक्रांतीने अन्नधान्याची उपलब्धता वाढली. आम्ही शिकलो. नोकया करु लागलो. सिडकोमहाडात घरे बुक करु लागलो. काहीजण टेन पर्सेंटमधली घरे मिळवू लागले. यथावकाश आम्ही झोपडपट्टी सोडून फ्लॅटमध्ये राहायला आलो. मध्यमवर्गात गेलो. वस्तीशी संबंध कमी कमी होत गेला. आता आमची मुले बहुसांस्कृतिक अपार्टमेंट्समध्ये मोठी झाली. त्यांचा वस्ती तिथली सांस्कृतिकता आंबेडकरी चळवळीतल्या रक्त उसळविणाया घोषणा बुद्धविहारातल्या वंदना जयंत्या मिरवणुका यांच्याशी काहीही संबंध राहिला नाही. दरम्यान वस्त्यांतले पूर्वीचे वातावरणही बदलत गेले. +इथपर्यंतचे सर्व स्वाभाविक असे समजू शकतो. पण मुलांचे सोडा माझ्यासारख्या बापांनी वस्तीशी संबंध का तोडावा त्या वस्तीत अजूनही आमचे लोक राहत आहेत. त्यांच्या विकासाची जबाबदारी मला माझी का नाही वाटत तेथील बुद्धविहारात किमान पौर्णिमेला मी वंदनेला का नाही जात तेथील शिक्षणात कमी पडणाया मुलांना शिकविणे पुढचे मार्ग सांगणे यासाठी मी प्रयत्न का नाही करत मी राखीव जागांबाबत संवेदनशील असतो. त्याबाबत काही धोका जाणवला की वस्तीला हाक देतो एक व्हा आपल्यावर हल्ला होतो आहे. हे काहीसे मुल्लामौलवींच्या मजहब खतरे में है सारखे. पण वस्तीतली मुले राखीव जागांचा लाभ घेण्यासाठी दहावीबारावी उत्तीर्णच होत नाहीत त्यासाठी मी काही करत नाही. प्रश्न माझ्या मुलांचा असतो. वास्तविक माझ्या वडिलांच्या सामाजिकआर्थिक मागासलेपणामुळे मला स्कॉलरशिप सवलती घ्याव्या लागल्या. माझ्या मुलांच्याबाबतीत ही स्थिती नसतानाही मी जातीच्या आधारावरच्या सवलती बिनदिक्कत घेत असतो. या सवलती आपल्याच वर्गवारीतील आपल्यापेक्षा कमकुवत आर्थिक स्थितीतील समूहाला मिळायला हव्यात यासाठीचा अंतर्गत सामाजिक न्याय मी करत नाही. याचे समर्थन वरचे सगळेच तसे करतात असेही म��� देतो. म्हणजे आमचे प्रस्थापित राजकीय सांस्कृतिक नेते जे करतात त्यालाच प्रस्थापितं सरणं गच्छामी म्हणत मी अनुसरत राहतो. +हे अजिबात स्वाभाविक नाही. हे पतन आहे. पण तेही मी बाबासाहेबांच्या प्रतिमेला साक्षी ठेवून करत असतो. कारण बाबासाहेबांना काय म्हणायचे आहे याचे प्रवक्तेपण करण्याचा मक्ताही माझ्याकडेच असतो. या बदलातून नवा कार्यकर्ता उदयाला येतो. आधीचा घरादारावर नांगर फिरवून मराठवाडा विद्यापिठाच्या नामांतरासाठी गावोगावी भटकणारा पोलिसांचा मार खाणारा तुरुंगात जाणारा कार्यकर्ताच एवढं करुन काय मिळालं आम्हाला असा प्रश्न करुन नगरसेवकाचे तिकीट एखादी रॉकेलची एजन्सी एखादे रेशनचे दुकान मिळवायच्या खटपटीला लागतो. आपल्या नेत्याकडून झाले तर ठीक नाहीतर प्रस्थापित कॉंग्रेसराष्ट्रवादीकडे जातो. तेथेही नाही झाले तर ज्यांच्याशी ऐतिहासिक हाडवैर त्या भाजपसेनेच्या नेत्यांच्या कच्छपि लागतो. आता तर अधिकृतपणे रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष सेनाभाजपशी सोयरिक करतो आहे. आंबेडकरी चळवळीतला आजचा कार्यकर्ता या सगळ्याचा परिपाक आहे. वायाची दिशा अनुकूल नाही म्हणून दिशाच बदलण्याचा ध्येयापासून च्युत होण्याचा हा परिणाम आहे. +स्वातंत्र्यानंतर विकास होतो आहे हेच आमच्या डाव्या व समाजवाद्यांना फारसे कबूल नाही. हा विकास विषम आहे. पण गरीब अधिक गरीब होतो आहे असा नाही. काहीजण वंचित राहत आहेत. पण अन्य गरीब समूह आधीच्या तुलनेत पुढे जात आहेत. लढाई गरीब अधिक गरीब होतो आहे हे सिद्ध करण्यासाठी नव्हे तर सम्यक संतुलित विकासासाठी या विकासातील न्याय्य वाट्यासाठी हवी. ही दिशा हरवल्याने डाव्या चळवळी कष्टकयांच्या ट्रेन युनियन टाईप चळवळींपुरत्या मर्यादित झाल्या. शिवाय समाजाचे आर्थिकभौतिकबरोबरच सामाजिकसांस्कृतिक अंग असते याचे भान न राहिल्याने आम्ही डावे समाजाला समग्रपणे भिडू शकलो नाही. जात मराठी माणूसया बाबी आमच्या अजेंड्यावर प्राधान्य मिळवूच शकल्या नाहीत. याचबरोबर सूक्ष्म मतभेदांचा कीस काढताना समान किमान कार्यक्रमावर व्यापक एकजूट उभी करण्यातही आम्ही कमी पडलो. त्यामुळे अधिकाअधिक दुबळे झालो. प्रतिगामी शक्तींचे त्यामुळे फावले. आज एकजुटी होतात त्या निवडणुका जवळ आल्यावर. मग मुलायसिंग यादवांमध्ये प्रकाश करातांना भावी पंतप्रधान दिसू लागतो. भाजपचा व डाव्यांचा भारत बंद योगायोगाने एकाच दिवशी होतो. बंदच्या सभेतही योगायोगाने भाजपचे नेते व डावे नेते एकत्र येतात व परस्परांना आलिंगन देतात. हा संधिसाधूपणा की दिवाळखोरी +ज्यांना पुरोगामी चळवळी एकजुटीत नको होत्या सबंध कष्टकयांची एकजूट ज्यांना नको आहे अशा शक्तींनी एनजीओंची भूछत्रे वाढवायला प्रारंभ केला. चळवळीची तीच गाणी गात तीच झोळी तोच झब्बा घालून ऐंशीनव्वदीच्या दशकात पुरोगामी कार्यकर्ता फंडिंग घेऊन रिंगणात काम करु लागला. मोर्चे घोषणा तशाच द्यायच्या पण आपल्या रिंगणात. दुसयाशी एकजूट नाही. चळवळीत तन मन व धन हे ज्यांची चळवळ आहे त्यांचेच हवे तरच ती चळवळ स्वावलंबी व आमची होते. अन्यथा कोणीतरी दाता व आम्ही उपकृत अशी अवस्था तयार होते. एनजीओंनी ते झाले. चळवळीचे मूळ व्यक्तित्व बिघडू नये या मर्यादेत देणग्या घेणे वेगळे व मोठी प्रशिक्षण केंद्रे गाड्या व परिषदांना देशातपरदेशात विमानाने प्रवास या फंडिंगमधूनच होणे वेगळे. पूर्वी आपल्या नेत्याला लोक वर्गणी काढून गाडी घेऊन देत परदेशी प्रवासासाठी निधी उभारत. त्यात जे सत्व होते ते आता हरवले आहे. प्रश्न विमान प्रवास किती मानधन किती सुविधा हा नसून स्वावलंबी लोकचळवळीचे या क्रमात मातेरे होणे हा आहे. एनजीओकरणाच्या मागच्या शक्तींना डावे झोडत असतात. पण आपल्या दिवाळखोर व्यवहाराने पुरोगामी चळवळीला जी दिशाहिनता आली त्याचा टक्के भाग यामागे आहे हे सोयिस्करपणे विसरतात. चळवळीचा प्रोजेक्ट व्हायला अण्णाकेजरीवालांच्या अराजकी आंदोलनालाही आम्ही डावे समाजवादी आंबेडकरवादी अधिक जबाबदार आहोत. परस्परांतील मतभेद चर्चेत ठेवत समान कार्यक्रमावर निरहंकारी एकजुटीचा व्यवहार करत राहिलो असतो तर ध्येयाप्रत नाही निदान त्या दिशेने वल्हवत टिकून तरी राहिलो असतो. समाजासाठी काही करावेसे वाटणाया कार्यकर्त्यांना एक ठळक पर्याय तरी दिसला असता. कार्यकर्त्याचे स्वरुप अधिकाधिक अधःपतित होत चालले आहे. एनजीओतही आता झोलाछाप कार्यकर्ता लोप पावत सुटाबुटातले एक्झीक्युटिव्ह आले आहेत. राजकारणात एकेकाळचा विद्रोही डीक्लास कार्यकर्ता सफारी अंगठ्या व गाडीधारी झाला आहे. राजानामदेवच्या जमान्यात परस्परांना अरेतुरे करणारी आत्मीय कॉम्रेडशीप जाऊन सगळ्यांनाच साहेब उपाधी लागली आहे. एकट्या राजा ढालेंबाबत राजा ढाले आगे बढो ���्हटले की मलाच माझा गौरव झाल्याचा आनंद व्हायचा. राजा ढाले आमच्या अस्मितेचे प्रतीक असायचे. या सामूहिक अस्मितेच्या जागी आता खुजी स्वकेंद्रितता आली आहे. आमच्या प्रत्येकाचे नाव स्टेजवरच्या नेत्याने घेतलेच पाहिजे नाहीतर मी नाराज होतो अशी अवस्था आहे. हे प्रस्थापितांतील अवगुणांचे अनुकरण आहे. तोच आमचा प्रतिष्ठेचा मानदंड झाला आहे. नव्या संस्कृतीचा उद्घोष करणारे आम्ही पुरोगामी प्रतिगामी मानदंडांचे कळत न कळत वहन करतो आहोत. +आजतरी हे असे आहे. हे बदलणे शक्य आहे जरुर शक्य आहे. त्यासाठी ज्यांना हे बदलावे असे मनापासून वाटते त्यांनी प्रथम बदलण्याचा निश्चय करायला हवा. एनजीओंना प्रस्थापितांना शिव्या देऊन आपला आधार आज वाढणार नाही. एनजीओप्रस्थापितांत असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांशी जवळीक साधणारा व्यवहार हवा. खूप सबुरी हवी. अजूनही पालापाचोळा पूर्ण वाळलेला नाही. भरारा आग लागेल चळवळ पसरेल अशी स्थिती नाही. आपल्या कष्टकरीदलित विभागांतच अनेक आर्थिक स्तर त्यामुळे हितसंबंध तयार झालेत हे लक्षात घेऊन डावपेच आखावे लागतील. +या सगळ्याबाबत ठरवता येईल. पण सर्वात आधी ठरले पाहिजे ते मी दांभिक होणार नाही. मी प्रस्थापितांच्या मूल्यांना शरण जाणार नाही. मी लोकानुनयीही होणार नाही. मी ध्येयधार्जिणा होईन. सगळा काफीला प्रचलित वाटेने पुढे निघून गेला तरी वळणावर मी एकटा ठामपणे उभा राहीन. परंतु निग्रह व अहंता यात मी नक्की फरक करेन. अपरिहार्यता डावपेच म्हणून वळसे मला मंजूर असतील पण ध्येयापासून ढळणार नाही. बदलत्या परिस्थितीनुसार ध्येयाच्या तपशीलाची चिकित्सा करत आवश्यकतेनुसार ते अद्यावत मात्र करत राहीन. माझ्यासारख्या व्यक्तींचे जाणत्या योगदानाने तथापि समष्टीच्या हालचालीनेच परिवर्तन घडणार आहे हे मी मनोमनी पटवेन त्यादृष्टीने संघटनेचे जाळे विणण्यात सहभागी होईन. +मला वाटते यातूनच आजच्या कार्यकर्त्याच्या अधःपतित दिशाहिन बदलाला सम्यकतेत बदलण्याची काहीएक शक्यता आहे. +ता. क. दीनदुबळ्या समाजाच्या विकासासाठी आयुष्य वेचणारे एकटेदुकटे सेवाभावी कार्यकर्ते आजही महाराष्ट्रात तसेच देशात आहेत. त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. तथापि असे कार्यकर्ते त्या विशिष्ट गावातवस्तीतविभागात लोकजीवन सुखकर करत असले तरी ज्याला समग्र राजकीयसामाजिक व्यवस्था परिवर्तन म्हटले जाते त्याविषयी त्यांची जाहीर भूमिका व हस्तक्षेप निदर्शनास येत नाही. म्हणून त्यांचा विचार वरच्या विवेचनात केलेला नाही. +हा लेख त्रैमासिक अन्वीक्षणच्या ऑक्टोडिसें च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. + फुलटायमर +शालाबाह्य मुले शाळेत कशी आणाल +आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे खडखड गडे +आजीबाई रॉक्स! वर्षांच्या आजींचा हाय रे तेरी फोटो गाण्यावर तुफान डान्स + आजीबाई रॉक्स! वर्षांच्या आजींचा हाय रे तेरी फोटो गाण्यावर तुफान डान्स +हाय रे फोटो या गाण्यावर आजींनी असा काही तुफान डान्स केला आहे की त्याला तोड नाही. +मुंबई फेब्रुवारी व्हॅलंटाईन डेचा सगळीकडे उत्साहात साजरा केला जात आहे. त्यात टीक टॉक तरी कसं मागे राहिल. व्हॅलेंटाईन डेला टीक टॉकवरही प्रेमाचा बहर प्रेमावर अनेक व्हिडिओ अपलोड केले जात आहेत. मात्र या सगळ्यात सध्या एका आजीने ट्रेन्डींगमध्ये आपला नंबर लावला आहे. वर्षांच्या आजींनी असा काही भन्नाट डान्स केला आहे की आजी एका दिवसात रॉक स्टार झाल्या आहेत. हाय रे फोटो या गाण्यावर आजींनी असा काही तुफान डान्स केला आहे की त्याला तोड नाही. वर्षांच्या आजीची एनर्जी पाहून युझर्सही गार झाले आहेत. आजींचा हा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. +त्यांच्या या व्हिडिओला फक्त टिक टॉकवर जवळपास . आणि आल्या आहेत. आजींची डान्सची ऊर्जा पाहून युझर्सनेही त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे. आजींनी याआधीही भन्नाट टीक टॉक व्हिडिओ केले आहेत. +या व्हिडिओमध्ये आजी ऐटीत बडी ओढताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओला . आणि मिळाल्या आहेत. आजी फक्त टीक टॉकच नाही तर फेसबुक आणि ट्विटरवरही तुफान फेमस झाल्या आहेत. + नावाच्या युझरने टीक टॉकवर आजींचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. या आजीबाईंचे . हजार फॉलोअर्स आहेत. त्यांच्या या भन्नट डान्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. +आरंभ मार्च माझा शॉर्ट दक्षिण भारत प्रवास निमिष सोनार +पुणे येथील राजश्री ट्रॅव्हल्स तर्फे आम्ही काही कुटुंबे नोव्हेंबर ते दरम्यान दक्षिण भारतातील काही पर्यटन स्थळे बघण्यास गेलो होतो. उद्यान एक्सप्रेस ने बंगलोरला जाऊन तेथून मग दोन बसेस द्वारे आम्ही आमची ठिकाणी फिरलो. राजश्री टूर्स तर्फे ही सगळी व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी आधीच होटेल बुकिंग केले असल्यामुळे आम्हाला जास्त त्रास नव्हता. + तारखेला पुणे स्टेशन येथून दुपारी बारा वाजता निघून तारखेला सकाळी वाजता बंगलोरला ट्रेनने आम्ही पोहोचलो. + तारखेला अतिशय उत्तम व्यवस्था आणि चव असलेल्या कदंब हॉटेलमध्ये नाष्टा केला. ओरिजिनल इडली वडा आणि सांबार ची चव चाखायला मिळाली. तिथल्या सांबारची चव अर्थातच मी विसरू शकणार नाही. त्यादिवशी प्लॅनिंगच्या सोयी नुसार प्रथम म्हैसूर येथे आलो. म्हैसूर पॅलेस पाहिला आणि मग शहरापासून सात आठ किलोमीटर दूर असलेल्या वृंदावन गार्डन येथे आलो. वृंदावन गार्डन येथील अनुभव अतिशय न विसरता येण्याजोगा होता. संपूर्ण बागेत अतिशय थंडावा. विविध मार्गांवर कारंज्यांची रेलचेल. रंगीबेरंगी कारंजी आणि संगीताच्या तालावर नाचणार्या कारंज्यांचा म्युझिकल शो. सगळंच अतिशय अद्भुत. म्हैसूर येथील पैठणी संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. अर्थात संपूर्ण प्रवासभर आम्ही शक्यतो खरेदीसाठी खूप कमी वेळ द्यायचा ठरवला होता किंवा शक्यतो खरेदी करायचे नाही असे ठरवले होते फक्त बघण्यात वेळ घालवायचा असे ठरले होते कारण वेळ खूप कमी होता. प्रवासाचा वेळ वाचावा म्हणून आम्ही दुपारच्या जेवणाला बगल दिली होती. फक्त रात्रीच जेवण करायचं. तेवढा हॉटेलमध्ये दुपारी बस थांबून प्रवासाचा वेळ वाचायचा. बस मध्ये आम्ही सोबत आणलेले दिवाळीच्या फराळाचे जिन्नस वगैरे दुपारी खायचो आणि पोटाची भूक आणि वेळ मारून न्यायचो. + तारखेला सकाळी आठ वाजता प्रवासाला सुरुवात केली प्रथम सॅण्ड म्युझियम म्हणजे वाळूचे शिल्प तसेच चामुंडा हिल्स ही ठिकाणं पाहिली. वाळूचे शिल्प खरोखर बघण्यासारखी आहेत वेगवेगळ्या विषयांवरची वाळूची शिल्पे येथे बघायला मिळतात. तसेच चामुंडा हिल्स येथे देवीचे मंदिर आहे तेही बघण्यासारखे. प्रवेश करतांना देवीने वध केलेल्या महिषासुर या राक्षसाचा उभा पुतळा तेथे दिसतो. महिषासुर वरून म्हैसूर हे नाव पडले. मंदिर बघून झाल्यानंतर तिथे एका ठिकाणी आम्ही भेळ खाल्ली. त्याचा स्वाद आज पर्यंत मी विसरू शकत नाही. मी खाल्लेली ही एकमेव दक्षिणात्य भेळ. खूपच चविष्ट. ओलसरपणा आणण्यासाठी त्यात त्यांनी हिरव्या मिरचीचा थोडासा ठेचा टाकला होता पण कसलेच आंबट गोड पाणी किंवा पुदिन्याचे पाणी टाकलेले नव्हते तर गोडसर गाजराचे लांब लांब किसलेले तुकडे त्यात टाकलेले होते त्यामुळे त्याला अतिशय वेगळी आणि अप्रतिम च��� आलेली होती. सकाळी साडेअकरा वाजता आम्ही उटीकडे प्रवास सुरू केला वाटेत बंदीपूर टायगर रिझर्व लागते म्हणजे अभयारण्य. पण असा नियम आहे की सूर्यास्त होण्याच्या आधी तुम्ही हद्द पार केली पाहिजे अन्यथा तुम्हाला परत पाठवले जाते आणि मग सकाळी जायला परवानगी देतात. बंदीपूर टायगर रिझर्व मधून जाताना आम्हाला अनेक प्राणी दिसले. गाडीच्या आजूबाजूला. वाघ सुद्धा. संध्याकाळी सहा वाजता आम्ही उटी येथे पोहोचलो. तेथील होटेल उटी गेट येथे थांबलो होतो. + तारखेला सकाळी उटीला खूपच थंडी होती. मात्र हॉटेलच्या आजूबाजूला असलेले निसर्गरम्य वातावरण पाहून येथेच अनेक दिवस मुक्काम करावा असे आम्हाला वाटले होते. सकाळी सकाळी नाश्ता करून निघालो आणि उटीपासून किलोमीटर असलेले कुन्नुर येथे सिम पार्क आणि डॉल्फिन पॉईंट पाहिले. दोडाबेट्टा येथे गेलो. चॉकलेट आणि चहा फॅक्टरी बघितली. तेथे नाममात्र पैसे भरून चॉकलेट आणि चहा कसा बनवला जातो हे आम्हाला दाखवण्यात आले. तिथल्या चहाची चव अप्रतिम. सगळ्या प्रकारचे चहा तिथे मिळत होते. त्या भागात खूप चहाचे मळे आहेत त्यात आम्ही फोटो सुद्धा काढले. नंतर संध्याकाळी आम्ही बॉटनिकल गार्डन आणि रोज गार्डन बघितले. दोन्ही गार्डन अर्थातच खूप छान. बॉटनिकल गार्डनमध्ये विविध प्रकारचे प्लांट्स तसेच रोज गार्डन मध्ये सगळ्या प्रकारची गुलाबाची फुले आम्हाला बघायला मिळाली. + तारखेला सकाळपासून रात्रीपर्यंत उटी ते थेट बंगलोर असा प्रवास केला. प्रवासात अनेक धोकादायक वळणे तसेच संपूर्ण प्रवासभर खूप धुके तसेच पाऊस यांचा सामना करावा लागला. संपूर्ण प्रवासामध्ये आजूबाजूला उंचच उंच असे निलगिरी वृक्ष बघायला मिळाले. मग मध्येच थोडे थोडे थांबून फोटोसेशन केले. त्या निलगिरी वृक्षांच्या जंगलात एखाद्या ठिकाणी बसून संपूर्ण दिवस घालवावा असे वाटून गेले इतके तिथले वातावरण छान होते. पण अर्थातच वेळ कमी होता. + तारखेला विधान भवन सायन्स म्युझियम बेंगलोर पॅलेस तसेच इस्कॉन मंदिर बघितले आणि परतीच्या पुण्याच्या प्रवासाला लागलो. +ट्रॅक्टर तपशील + ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा + वैशिष्ट्ये +अहमदनगर वरुडी पठारला वीज पडून शेतकरी ठार पुढारी +होमपेज अहमदनगर वरुडी पठारला वीज पडून शेतकरी ठार +शालेय वाहनांमुळे हिरानंदानी हॉस्पिटलजवळ वाहतूक कोंडी आवर्तन पवई +संपूर्ण प��ईला आधीच वाहतूक कोंडीने वेढलेले असतानाच यात अजून भर पडत चालली आहे ती हिरानंदानी हॉस्पिटल समोर असणाऱ्या शाळेच्या वाहनांच्या बेजबाबदार पार्किंगमुळे. ज्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीच्या समस्येने डोके वर काढले आहे. शाळा व हॉस्पिटल प्रशासनाने कानाडोळा केला असून वाहतूक विभागाने सुद्धा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. +जोगेश्वरीविक्रोळी लिंक रोडवर चालू असलेले मलवाहिनी टाकण्याचे काम आणि वाहतूक कोंडी ही समस्या पवईकरांसाठी त्रासदायक ठरत असतानाच हिरानंदानी हॉस्पिटल समोरील शाळांनी येथील रस्त्यांवर गाड्या पार्क करून त्यात आणखी भर टाकलेली आहे. +चांदिवली आणि आयआयटी परिसराला जोडणारा हिरानंदानी मार्ग हा एकमेव दुवा असल्याने या मार्गाने मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाहनांमुळे गेल्या काही महिन्यात या परिसराला वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासले आहे. त्यातच जेव्हीएलआर मार्गावर वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे याचा मोठा भार हिरानंदानीमार्गे बाहेर पडणाऱ्या मार्गावर पडला आहे. परिसरातील वाढती वाहतुकीची कोंडी पाहता स्थानिक भागात प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी आयआयटी जीएल कंपाऊंड हिरानंदानी हॉस्पिटल अक्षरधाम मंदिर एमटीएनएल मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र शाळा सुरु झाल्यापासून हिरानंदानी हॉस्पिटल समोर असणाऱ्या पोद्दार स्कूलच्या बसेस संपूर्ण रस्त्यावर उभ्या राहत असल्याने या भागाला वाहतूक कोंडीने वेढले आहे. सोबतच याच भागात नुकतेच नव्याने सुरु झालेल्या हिरानंदानी समूहाच्या पूर्व प्राथमिक शाळेत मुलांना सोडायला येणाऱ्या पालकांच्या गाड्यांनी त्यात भर घातली आहे. +याबाबत बोलताना हिरानंदानी रहिवासी जॉयने सांगितले माझे रेस्टोरंट आयआयटी भागात आहे. सकाळी मी जेव्हा रेस्टोरंटला जायला निघतो तेव्हा शाळेत येणाऱ्या मुलांच्या बस आणि त्यांच्या पालकांच्या गाड्यांनी संपूर्ण रस्ता जाम झालेला असतो. रस्त्यावर चालण्यास सुद्धा जागा उरलेली नसते. केवळ ५ मिनिटांचा रस्ता पार करण्यास कधी कधी अर्धा ते पाऊण तास खर्ची घालावा लागतो आहे. +अजून एक स्थानिक मिता यांनी सांगितले सकाळी मी माझ्या मुलाला येथील शाळेत सोडायला येते. मला गाडी लांब पार्क करून गर्दीतून वाट काढत मुलाला चालत घेवून यावे लागते का���ण इथे प्रत्येक पालकांची आपल्या पाल्याला शाळेच्या गेट पर्यंत सोडायची शर्यत लागलेली असते. ज्यामुळे शालेय बसेसनी संपूर्ण माखलेल्या रस्त्यावर पालकांच्या कार घुसून संपूर्ण रस्ता जाम होतो. हॉस्पिटलमध्ये आलेले लोक सुद्धा रस्त्यावर बेजबाबदारपणे गाडी पार्क करून निघून जातात. या समस्येकडे ना ही हॉस्पिटल प्रशासन ना ही शाळा प्रशासनाकडून लक्ष घातले जात आहे. वाहतूक पोलीस सुद्धा खाजगी रस्त्याचे कारण देत हात झटकतात. मात्र दंड वसूल करताना त्यांना हाच खाजगी रोड चालतो. सगळ्यांच्याच नाकर्तेपणामुळे समस्या आता जास्तच जटील होत चालली आहे. +यासंदर्भात आवर्तन पवईने हिरानंदानी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. + आयआयटी पवई वाहतूक कोंडी हिरानंदानी हिरानंदानी हॉस्पिटल +पवई किडनी रॅकेट हिरानंदानी हॉस्पिटलच्या सीईओसह पाच डॉक्टरांना अटक + शालेय वाहनांमुळे हिरानंदानी हॉस्पिटलजवळ वाहतूक कोंडी + . . . . . . . +आवर्तन पवई +जाहिरात किंवा प्रेस नोट स्वरुपात असेल तर या क्रमांकावर संपर्क साधावा + वृत्तसंपादक + . . + !!! +अगर आप भी चाहते हैं कि आपके की देर तक चले तो इन को मत कीजिये + जल बचाओ जीवन बचाओ +पुष्पा गुजराल साइंस सिटी के इनोवेशन हब में अब कुशल भी बनेंगे युवा +तकनीक के सहारे बेटियाँ बचाएगी हिमाचल सरकार +शतमानविंशतिकसहस्रवसनादण् + शतमानविंशतिकसहस्रवसनादण् +शतमानविंशतिकसहस्रवसनादण् +शतमानविंशतिकसहस्रवसनात् पञ्चम्येकवचनम् अण् प्रथमैकवचनम् +आअर्हात् शतमानविंशतिकसहस्रवसनात् अण् +सर्वेषु आर्हीयअर्थेषु शतमान विंशतिक सहस्र वसन एतेभ्यः शब्देभ्यः अण्प्रत्ययः भवति +प्राग्वतीयअधिकारे तेन क्रीतम् इत्यस्मात् प्रथमात् अर्थात् आरभ्य तदर्हति इति यावन्तः एकादशअर्थाः आर्हीयप्रकरणे समाविश्यन्ते एतेषु सर्वेषु अर्थेषु शतमान विंशतिक सहस्र वसन एतेभ्यः शब्देभ्यः अण्प्रत्ययः भवति क्रमेण पश्यामः +. शतमान इति कश्चन परिमाणवाची शब्दः अस्मात् शब्दात् प्राग्वतेष्ठञ् इत्यनेन औत्सर्गिकरूपेण ठञ्प्रत्यये प्राप्ते तं बाधित्वा वर्तमानसूत्रेण अण्प्रत्ययः भवति शतमानेन क्रीतम् शातमानम् +. विंशतिक अयम् शब्दः कस्यचन परिमाणस्य संज्ञा अस्ति विंशति शब्दात् विंशतित्रिंशद्भ्यां ड्वुन्नसंज्ञायाम् इत्यस्य योगविभागेन संज्ञायाः वि��ये कन्प्रत्ययं कृत्वा विंशतिक इति शब्दः सिद्ध्यति अस्मात् अग्रे आर्हीयअर्थेषु औत्सर्गिकं ठञ्प्रत्ययं बाधित्वा अण्प्रत्ययः भवति विंशतिकेन क्रीतम् वैंशतिकम् +. सहस्र इति सङ्ख्यावाची शब्दः अस्मात् शब्दात् संख्यायाः अतिशदन्तायाः कन् इति कन्प्रत्यये प्राप्ते तं बाधित्वा वर्तमानसूत्रेण आर्हीयअर्थेषु अण्प्रत्ययः भवति सहस्रेण क्रीतम् साहस्रम् +. वसन इत्युक्ते वस्त्रम् वसन शब्दात् सर्वेषु आर्हीयअर्थेषु आर्हादगोपुच्छसंख्यापरिमाणाट्ठक् इत्यनेन ठक्प्रत्यये प्राप्ते तम् बाधित्वा वर्तमानसूत्रेण आर्हीयअर्थेषु अण्प्रत्ययः भवति वसनेन क्रीतम् वासनम् +शतमानादिभ्यः शब्देभ्यः अण् प्रत्ययो भवति आर्हीयेष्वर्थेषु ठक्ठञोरपवादः शतमानेन क्रीतं शातमानं शतम् वैशतिकम् साहस्रम् वासनम् +ठक्ठञोरपवादः ठञोऽपवादः इति मुद्रितः पाठः इति शतमानं परिमाणम् सहरुआं संख्या तेनैताभां ठग्न प्राप्नोतीति ठञोऽपवादः विंसत्या क्रीतं विंशातिकम् इति तच्च परमाणमपि सम्भवति तत्र परिमाणाट्ठञोऽपवादः अपरिमाणट्ठकः वसनशब्दाट्ठगपवादः +ठकठञोरपवाद इति शतमानं परिमाणम् सहस्रं संख्या ताभ्यां ठञोऽपवादः विंशत्या क्रीतं विंशतिकं संज्ञाशब्दोऽयम् असंज्ञायाम् ठ्विंशतित्रिंशद्भयां ड्वुनसंज्ञायाम्ऽ इति ड्वुना भवितव्यम् सा यदि परिमाणस्य संज्ञा तदा ततोऽपि ठञोऽपवादः अथ त्वर्थान्तरस्य ततष्ठकः वसनशब्दातु ठक एव +एभ्योऽण् स्यात् ठञ्ठक्कनामपवादः शतमानेन क्रीतं शातमानम् वैंशतिकम् साहस्रम् वासनम् +शतमानविंशतिकसहस्रवसनादण् शतमान शातमानमिति अत्र ठञ् प्राप्तः वैंशतिकमिति विंशत्या क्रीतं विंशतिकम् संज्ञाशब्दोऽयम् विंशतितिंरशद्भ्यामिति योगविभागात्कन् विंशतिकेन क्रीतिमिति विग्रहः तत्र परिमाणविशेषस्य संज्ञा चेट्ठञ् प्राप्तः अन्यस्य संज्ञा चेट्ठक् प्राप्तः साहरुआमिति सहरुओण क्रीतमिति विग्रहः सङ्ख्याया अतिशदन्तायाः इति कन् प्राप्तः वासनमिति वसनेन क्रीतिमिति विग्रहः अत्र ठक् प्राप्तः +शतमानविंशतिकसहस्रवसनादण् ठञ्ठक्कनामिति शतमानं परिमाणं ततष्ठञ् प्राप्तः विंशत्या क्रीतं विंशतिकम् संज्ञाशब्दोऽयम् असंज्ञायां हिविंशति तिंरशभ्द्यामिति ड्वुन् स्यात् संज्ञा च यदि परिमाणस्य तदा ठञ् प्राप्तः अर्थान्तरस्य चेत्तर्हि ठक् ���्राप्तः वसनशब्दात्तु ठगेव सहरुआशब्दस्य सङ्ख्यावाचित्वात्ततःसङ्ख्याया अतिशदन्तायाःइति कन्प्राप्त इति विवेकः +कथासंग्रह शब्दखूण + मुख्यपृष्ठ कथासंग्रह + मोहना +ऋत्विक आणि पर्णिका ही माझी दोन रत्न नऊ महिन्यात कबूल केल्याप्रमाणे भूतलावर प्रकटली. दिवसांच्या बाबतीत केलं दोघांनीही थोडं मागे पुढे पण पहिल्यांदाच असं करत होते म्हणून केलं दुर्लक्ष! पुस्तकाचा जन्म म्हणजे मात्र कायमचंच गर्भारपण की काय असं वाटायला लागलं होतं. गर्भारपण निभावणार्या प्रकाशकांना इतकी पुस्तकं जन्माला घालायची असतात की त्यामुळे वर्ष सहा महिने मागेपुढे होत असावेत. मी मात्र पुस्तकाने मी येत आहे असं म्हटलं रे म्हटलं की आलं आलं करत पुस्तकाचा एकेक अवयव म्हणजे मुखपृष्ठ मग मलपृष्ठ असं जे माझ्यापर्यंत पोचत होतं ते सर्वांना दाखवत होते. + रिक्त + दर्जेदार कथा +घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीजबिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीजबिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत +मुंबई दि. २३ जून २०२० लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. +यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे प्रधान सचिव ऊर्जा व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीये संचालक दिनेश वाघमारे व महावितरणचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते + बारामती केडगावचे कर्मचारी करताहेत कोकणातील वीजयंत्रणेची दुरुस्ती + कोरोनाच्या काळातील मास्कचा वाढता वापर आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे आपली जबाबदारी +. बीड जिल्ह्यातील वॉटर ग्रीडसाठी ४८०२ कोटींची निविदा काढणार . +पहिल्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता +ठळक मुद्देमराठवाड्यात पाण्याची उपलब्धता कमी पिण्याचे पाणी शेतीचे पाणी व उद्योगासाठी लागणारे पाणी यांची एकत्रीत ग्रीडऔरंगाबाद व जालना जिल्ह्यांसाठी यापूर्वीच ४ हजार २९३ कोटींच्या कामासाठी निविदा +औरंगाबादबी�� मराठवाडा वॉटर ग्रीडअंतर्गत बीड जिल्ह्यासाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य व दुय्यम जलवाहिन्या जलशुद्धीकरण यंत्रणा यासह विविध ठिकाणी आनुषंगिक कामांसाठी ४ हजार ८०२ कोटींच्या पहिल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. हायब्रीड एन्युटी तत्त्वावर या कामांसाठी निविदा काढण्यात येणार आहे. +मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत वॉटर ग्रीड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेसाठी पूर्वव्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी गेल्या वर्षी निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार इस्त्रायल सरकारच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अॅण्ड एंटरप्रायजेस कंपनीसोबत करार करण्यात आला. या करारानुसार सहा टप्प्यांत विविध अहवाल व दहा प्राथमिक संकलन अहवाल असे सर्व अहवाल फेब्रुवारी २०२०पर्यंत सादर करण्यात येणार आहेत. या कार्यवाही अंतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यांसाठी यापूर्वीच ४ हजार २९३ कोटींच्या कामासाठी निविदा मागविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. औरंगाबादकरीता एकूण किंमत २ हजार ७६४ कोटी ४६ लक्ष आहे त्यामध्ये एकूण पाईप लाईन ७३७ कि.मी. व ४ जलशुध्दीकरण केंद्राची एकूण क्षमता ३९६ दशलक्ष लिटर प्रस्तावीत आहे. जालना जिल्ह्याकरीता एकूण किंमत १ हजार ५२९ कोटी ८ लक्ष आहे. त्यामध्ये एकूण पाईप लाईन ४५८ कि.मी. व ३ जलशुध्दीकरण केंद्राची एकूण क्षमता १४९ दशलक्ष लिटर प्रस्तावीत आहे. +प्रस्तावित मराठवाडा वॉटर ग्रीड +मराठवाड्यात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे पिण्याचे पाणी शेतीचे पाणी व उद्योगासाठी लागणारे पाणी यांची एकत्रीत ग्रीड करण्यात आलेली आहे. दुसऱ्या टप्प्यात दमन गंगापिंजाळ तापीनारपार व कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आणि कृष्णा खोयातील ७ टी. एम. सी. पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे नियोजन आहे. प्रत्येक जलसंपदा प्रकल्पाची वैयक्तिक विश्वासार्हता कमी असल्यामुळे ती वाढविण्याच्या दृष्टीने मराठवाडा पाणी ग्रीड ही लूप पद्धतीची प्रस्तावित आहे. मराठवाडा ग्रीडमध्ये १ हजार ३३० किलो मीटर मुख्य पाइपलाइन असून ११ धरणे जायकवाडी निम्न दुधना सिध्देश्वर येलदरी इसापुर विष्णूपुरी माजलगाव निम्न मनार मांजरा निम्न तेरणा व सिना कोळेगाव लूप पध्दतीन�� जोडण्यात येणार आहेत. त्यानंतर जलशुध्दीकरणाची प्रक्रीया करुन तालुक्यांपर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलो मीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे. +लातूरउस्मानाबाद जिल्ह्यांचाही प्रस्ताव +मराठवाडा वॉटर ग्रीडच्या पहिल्या टप्प्यात लातूरचा समावेश करावा अशी मागणी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली़ त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाया बैठकीत प्रस्ताव दाखल करावा़ त्यास तत्काळ मंजूरी दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे़ +मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार +मराठवाड्यातील अकरा धरणे लूप पद्धतीने एकमेकांना जोडण्यात येऊन पिण्याचे तसेच शेती व उद्योगासाठी पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. मंत्रालयात मराठवाडा वॉटर ग्रीड संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. +या निधीतून काय होणार +बीड जिल्ह्यात वॉटर ग्रीडअंतर्गत २८२ किलोमीटर एमएस पाईप तर ७९६ किलोमीटर डीआय पाईपलाईन अशी एकूण १०७८ किमी पाईपलाईन पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात येईल. या जिल्ह्यासाठी योजनेची किंमत ४ हजार ८१ कोटी ८६ लाख प्रस्तावित करण्यात आली आहे. + पाणी टंचाईमराठवाडाबीडमंत्रालयऔरंगाबादजालना +बेंजामिन पुनरपि गव्हर्नराच्या भेटीस जाऊं लागला. गव्हर्नरानीं त्याची नकारात्मक वार्ता ऐकून त्यास सांगितलें निराश होऊं नको धीर धर मी आहेना तुला मदत करावयास तूं नवीन छापखाना काढच परंतु यंत्रसामुग्री मी इंग्लंडहून मागवून घेतों तोंपर्यत दम धर. तूं एक प्लॅन करून मला दाखवावयास घेऊन ये. +गव्हर्नराच्या या शब्दानीं बेंजामिन यास पुन्हां हुरूप आला. त्यानें छापखान्याच्या उभारणीं संबंधीचा एक आराखडा तयार करून गव्हर्नर यांस नेऊन दिला. गर्व्हनर तर खूष झाले. परंतु ते म्हणाले हें पहा बेंजामिन स्वतच विलायतेंत जाऊन यंत्रसामुग्री आणली तर जास्त चांगलें होईल तूच जा यंत्रसामुग्री नीट पाहून पारखून घेऊन ये. विलायतेंतील छापखान्यांची पण नीट माहिती मिळवून तेथील कामांत चांगला तरबेज व निपुण होऊन ये. लौकरच येथून एक गलबत विलायतेस जाण्यासाठी निघणार आहे. तूं यास गलबतांतून जा. शुभस्य शीघ्र उगीच दिर��गाई कशाला करा एकदां स्वतंत्र उद्योगधंदा. करावयाचें ठरलें खरें मग कां मागे घ्यावयाचें +बेंजामिननें हा नवीन अकल्पित विचार आपल्या स्नेहासोबत्यांस सांगितला. त्याच्या मित्रांपैकीं एकजण त्याचे बरोबर येण्यास तयार झाला. गव्हर्नर साहेबर इंग्लंडातील होकांस ओळखीचीं पत्रें देणार होते. बेंजामिन व त्याचा मित्र फिलाडेल्फिया येथून इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. परंतु गव्हर्नरच्या सहीचीं ओळखपत्रें निघतांना मिळाली नाहींत. गव्हर्नर म्हणाला मी न्यूयॉर्क येथें पत्रें मागून पाठवून देतों. परंतु न्यूयॉर्क येथें गेल्यावरही पत्रें आलीं नाहींत इंग्लंडच्या गलबतावर नांवाचीं दोन तीनच पत्रे इंग्लंडमधील २३ लोकांस बेंजामिनसाठीं लिहिलेले होतीं. परंतु निराळीं प्रशंसापत्रें बेंजामिन यास मिळाली नाहींत. बेंजामिन यास जरा चमत्कारिक वाटलें. परंतु तो धीराचा मनुष्य होता. निश्चय हा त्याचा स्नेही होता. तो डगमगला नाहीं. गलबत निघालें. समुद्रावरच्या लाटावरच्या लाटा खालीं वर होत होत्या त्याप्रमाणें बेंजामिनचें ह्दय आशा निराशांच्या लाटांनीं हेलकावत होतें. शेवटीं बरेच दिवसांनीं एकदांचें इंग्लंड आलें बेंजामिन व त्याचा मित्र किनायावर उतरले. ज्या देशांत ज्या भूमींत त्यांचे पूर्वज १०० वर्षापूर्वी राहात हाते त्या भूमींत पाय ठेवतांना एक प्रकारचा आनंद बेंजामिन यास झाला. +बेंजामिन यानें भाडयाची एक लहानशी खोली घेतली. बेंजमिनबरोबर जो मित्र आला होता तो घराहून पळून आलेला होता. बायको व मुलगा ह्यांस सोडून तो इंग्लंडमध्यें आला होता. त्यानें आपला उदरपोषणाचा भार बेंजामिनाबरच घातला. +बेंजामिन यानें तीं दोनतीन पत्रें त्या त्या गृहस्थांस नेऊन दिलीं परंतु ते गृहस्थ म्हणाले हा गर्व्हनर फार लफग्या माणूस आहे फारच लबाडहे त्या गृहस्थांचे उद्दारर ऐकून विरघळला. ज्या पत्रांचा त्याला काडी इतकाही फायदा झाला नाहीं. अशा रीतीनें या फिलाडेल्फियाच्या गव्हर्नरानें बेंजामिन यांस परकी देशांत पाठवून त्यास बिकट परिस्थितींत ढकलले. इतर कच्या दिलाचा माणून तेव्हांच काय करावें अशा दुखद खिन्न व निराशेच्या विचारांनीं गांगरून जाता. परंतु बेंजामिनचें ह्दय शूराचें होतें परिस्थितीशीं झगडण्यास तो लहानपणापासूनच शिकला होता. परिस्थितीवर तो स्वार होऊन आपल्या इच्छित ध्येयाकडे जाण्��ास तयार झाला. +शेती शेतकरी आणि साहित्यिक... शेती शेतकरी आणि साहित्यिक... +आपल्या देशात शिक्षणाला महत्त्व आले ते बिगर शेती क्षेत्रात मिळणार्या रोजगाराच्या संधीमुळे विज्ञानाच्या चमत्कारामुळे. नवीन संशोधनातून नवनवीन उद्योग सुरू झाले. त्याकरिता लागणार्या मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्यासाठी ज्ञान देणार्या संस्था उभ्या झाल्या. जनतेचा कल मग शिक्षण घेण्याकडे वाढला. त्याआधी एका विशिष्ट वर्गाचाच शिक्षणाकडे ओढा होता. इतर समाजाने त्याकडे पाठच फिरवली होती. कारण त्यावेळेस शिक्षणाद्वारे अर्थाजर्र्न होण्याची कुठलीही संधी नव्हती. जवळजवळ टक्के जनता शेती व शेतीशी संबंधित व्यवसायाशी जोडली गेली आणि व्यवसायानुसार जाती पडत गेल्या. +समाजात शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे साहित्याचाही म्हणावा तसा प्रसार व प्रचार झाला नाही. सर्वकाही मौखिक व्यवस्थेद्वारे समाजात घडणार्या घटनांचे वर्णन होत गेेले. बदलत्या काळानुसार धार्मिकक्षेत्रात बदल घडविणार्या संतांची परंपरा निर्माण झाली. त्यांच्याकडून समाजाला दिशा देणारे साहित्य निर्माण झाले. ज्ञानदेव तुकाराम नामदेव एकनाथ इत्यादी अनेक संतांनी भक्तिमार्गाच्या प्रसारासाठी साहित्यात फार मोठे योगदान दिले. ही सर्व मंडळी खरेतर वेगवेगळ्या जातीची. पण समाजाने त्यांच्या साहित्याला जातिवाचक झालर कधीच लावली नाही. कदाचित ते ज्या समाजात जन्मले त्या समाजाला त्यांच्या मोठेपणाचा फायदा घेण्यासाठी त्या काळी लोकशाही नसावी. +ईश्वरी साधनेबरोबर सामाजिक प्रश्नांचीही संतांनी दखल घेतल्याचे त्यांच्या साहित्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल. शेती आणि शेतकरी त्यांच्या अडचणींचा उल्लेख प्रामुख्याने ज्ञानेश्वर तुकाराम आणि एकनाथ महाराज यांच्या संतसाहित्यात आढळतो. कुळे ऋणे दाटली म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज सावकारी सोडून शेतकर्यांच्या दुखाला वाचा फोेडणारे श्री संत तुकाराम आणि शेतकर्यांच्या अडचणींचा पाढा वाचणारे एकनाथ महाराज या तिघांनी शेतकर्यांच्या दुखाला आपल्या अभंगवाणीतून वाचा फोडली. +काही काळानंतर शेतीच्या प्रश्नावर जरी कुणी लिहिले नसले तरी शेतीवर जगणार्या जातिसंबंधात लिखाण होऊ लागले. शेतीच्या आर्थिक समस्यांमुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नांना जातीय प्रश्न म्हणून मांडले जाऊ लागले. त्यातूनच दलित ग्रामीण साहित्य निर्माण झाले. मूळ प्रश्नाकडे डोळेझाक करून प्रत्येक जातीतला नवसाक्षर नवभट म्हणून आपल्या जातीच्या दारिद्र्याचा बाजार मांडून स्वतचे दारिद्र्य दूर करीत राहिला. दशक्रिया करून पोट भरणार्या किरवंतासारखे हे जातीय लिखाण करणारे साहित्यक्षेत्रात साहित्यिक म्हणून आपला टेंभा मिरवीत राहिले. +शेतीच्या आर्थिक शोषणामुळे समाजाची अशी दुरवस्था झाली. त्या शेतीला समृद्ध करण्यासाठी काय करावयास पाहिजे यासाठी कुणीही प्रयत्न केले नाही. या समस्यांवर लिखाण करून सरकारला त्यांनी केलेल्या अन्यायाचा जाब विचारायचे सोडून सरकारदरबारी हुजरेगिरी करण्यातच या साहित्यिकांनी धन्यता मानली. +महात्मा जोतिबा फुल्यांनंतर खर्या अर्थाने शरद जोशींनी शेतकर्यांच्या समस्यांचा ऊहापोह आपल्या साहित्यातून केला. शेतीच्या शोषणामुळेच समाजात आर्थिक दुर्बलता निर्माण झाली हे सप्रमाण सिद्ध केले. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांनी आपल्या साहित्यातून समाजाला समजावून सांगितला. साहित्य प्रेमप्रकरण कुटुंबसमस्या यातच अडकल्यामुळे आजचे साहित्यिक शरद जोशींना साहित्यिक म्हणून मान्यता देतील काय अशी शंका येते. +साहित्याला शेती व शेतकर्यांनी अनेक विषय भरभरून दिले. गावचा पाटील त्याचा रांगडेपणा गावाचे दारिद्र्य त्यातून निर्माण होणारे संघर्ष... एक ना अनेक समस्यांचा वापर करून लिखाण करून ग्रामीण व दलित साहित्यिक म्हणून आपली पाठ थोपटून घेतली. पण साहित्यिकांनी शेती व शेतकर्यांना काय दिले असा प्रश्न विचारला गेला तर काहीच नाही असेच म्हणावे लागेल. शेतीच्या समृद्धीतूनच सामाजिक प्रश्न सुटणार आहेत. तसे लेखन साहित्यिकांकडून व्हावे एवढीच अपेक्षा! +डॉ. अतीत शाह ऑपथलमॉलजिस्ट नेत्र विशेषज्ञ मुंबई महाराष्ट्र +डॉ. अतीत शाह ऑपथलमॉलजी नेत्र विज्ञानचिकित्सा +डॉ. अतीत शाह ऑपथलमॉलजिस्ट नेत्र विशेषज्ञ +डॉ. अतीत शाह +मतदानाचा सातवा टप्पा नरेंद्र मोदींसह अनेक हायप्रोफाईल उमेदवार रिंगणात मराठी +मतदानाचा सातवा टप्पा नरेंद्र मोदींसह अनेक हायप्रोफाईल उमेदवार रिंगणात +लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी सरासरी . टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान हे झारखंडमध्ये झालं. झारखंडमध्ये . टक्के मतदान झालं. +सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेश पश्चिम बं��ाल आणि बिहारसमवेत सात राज्यांत आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून जागांवर मतदान झालं. +उत्तर प्रदेश आणि पंजाबमधल्या जागांवर बिहार आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी आठ जागांवर पश्चिम बंगालमधील नऊ हिमाचल प्रदेशमधील चार झारखंडमधील तीन आणि केंद्र शासित प्रदेश चंदीगढमध्ये एका जागेवर मतदान झालं. +मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलं ते पश्चिम बंगालवर. कोलकात्यामध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाला कलम चा वापर करावा लागला आणि पश्चिम बंगालच्या नऊ जागांवरील प्रचार निर्धारित वेळेच्या तास आधीच संपविण्यात आला होता. +मतदानाच्या दिवशीही बंगालमध्ये तोडफोड वादावादीच्या घटना घडल्या. मात्र मतदारांचा उत्साह कमी झाला नाही. दुपारपर्यंत बंगालमध्ये . टक्के मतदान झालं. +या टप्प्यात कोटी मतदारांनी मतदान केलं. उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात झाला. +पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मतदानाचा हक्क बजावला. +दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार +शिमल्यापासून जवळपास किमी दूर असलेल्या हिमाचल प्रदेशच्या किन्नोर जिल्ह्यातील कल्पा गावात श्याम शरण नेगी यांनी मतदान केलं. +प्रतिमा मथळा श्याम सरण नेगी यांनी मतदान केलं + वर्षांचे नेगी यांची स्वतंत्र भारताचे पहिले मतदार अशी ओळख आहे आणि त्यांनी पासून आजवर झालेल्या सर्व निवडणुकींमध्ये मतदान केलं आहे. +वाचा त्यांची संपूर्ण कहाणी इथे +याशिवाय अनेक सिने आणि क्रीडा जगतातल्या तारेतारकांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. +प्रतिमा मथळा हरभजन सिंग +सबा आणि फराह या दोन सयामी जुळ्या मुलींना पाटण्यात यंदा दोन स्वतंत्र मतं देता आली. गेल्या निवडणुकीत या दोघींनी मिळून एकच मत दिलं होतं. +प्रतिमा मथळा सबा आणि फराह या दोन सयामी जुळ्या मुलींना पाटण्यात यंदा दोन स्वतंत्र मतं देता आली. +तत्पूर्वी अनेक नेतेमंडळींनीही या टप्प्यात मतदान केलं. +व्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी इंदौरमधील मतदान केंद्रावर आपला हक्क बजावला. +निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मतदारसंघातून मतदानाचा अधिकार बजावला. +बिहा��चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथील मतदान केंद्रावर मतदान केलं. +माजी केंद्रीय मंत्री आणि आनंदपूर साहिबमधील काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांनी लुधियानामधील मतदान केंद्रावर मतदान केलं. +केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही पाटण्यामध्ये मतदान केलं. +भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी इंदौरमध्ये मतदानाचा अधिकार बजावला. +हायप्रोफाईल लढती +शेवटच्या टप्प्यांत सर्वांचं लक्ष असेल ते वाराणसी मतदारसंघाकडे. वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अजय राय आणि समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव आहेत. +गोरखपूर मतदारसंघातून भाजपनं प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे. सपबसप आघाडीनं रामभुआल निषाद आणि काँग्रेसच्या मधुसूदन तिवारी यांना गोरखपूरमधून उमेदवारी दिली आहे. +बिहारच्या पटना साहिब मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याविरुद्ध काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या बिहारमधील सासाराममधून निवडणूक लढवत आहेत. +पंजाबमध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी अमृतसरमधून निवडणूक लढत आहेत. गुरदासपूरमधून अभिनेता सनी देओल आणि चंदीगढमधून अभिनेत्री किरण खेर या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. +उत्तर प्रदेशमधील गाझीपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर आघाडीचे उमेदवार अफजाल अन्सारींचं आव्हान आहे. +झारखंडमधील दुमका मतदारसंघातून झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन निवडणूक लढवत आहेत. +कोठे होत आहे मतदान +मतदारसंघांची संख्या +उत्तर प्रदेश गोरखपूर वाराणसी महाराजगंज कुशीनगर देवरिया बांसगांव घोसी सालेमपुर बलिया गाझीपूर चन्दौली मिर्झापूर आणि रॉबर्ट्सगंज +पंजाब गुरदासपूर अमृतसर जालंधर होशियारपूर आनंदपूर साहिब लुधियाना फतेहगढ साहिब फरीदकोट फिरोझपूर भठिंडा संगरुर पटियाला आणि खडूर साहिब. +मध्य प्रदेश इंदौर देवास उज्जैन मंदसौर खरगौन खंडवा रतलाम आणि धार +बिहार पटना साहिब सासाराम नालंदा पाटलीपुत्र आरा बक्सर काराकट आणि जहानाबाद. +झारखंड दुमका राजमहल गोड्डा +पश्चिम बंगाल कोलकाता दक्षिण कोलकाता उत्तर डमडम बारासात बशीरहाट जयनगर मथुरापुर डायमंड हार्बर आणि जादवपुर. +हिमाचल प्रदेश शिमला हमीरपुर मंडी आणि कांग्रा +चंदीगड चंदीगढ +वैशिष्ट क्र. सुयोग्य जागेची निवड +करंजाडे येथील सेक्टर ५ मधील शांत व प्रसन्न जागेत दिव्या टयुटोरियल्सचे वर्ग चालतात. दिव्या टयुटोरिअल्स च्या समोरच्या भागात एकही इमारत भविष्यात नसल्याने हवेशीर प्रकाशमय व अभ्यासास उपयुक्त असे शांत वातावरण आहे. मुलांच्या सायकली व पालकांची वाहणे पार्क करण्यातही अडचण येत नाही. जवळच गावदेवीचे मंदीर असल्याने सकारात्मक उर्जा आहे. २ मिनिटांच्या अंतरावर बस स्थानक असल्यााने येणे जाणे सोयिस्कर आहे. पोलिस चौकीही थोड्याच अंतरावर असल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावरता येते. थोडक्यात करंजाडे येथील शिक्षणाचे मध्यवर्ती केंद्र म्हणजेच दिव्या टयुटोरियल्स असे म्हटले जाते. +वैशिष्ट क्र. हवेशीर प्रशस्त क्लासरूम +दिव्या टयुटोरिअल्स चे एकुन पाच हवशीर वर्ग आहेत. ज्या वर्गात २० विदयार्थी आरामात बसू शकतात . काही वर्ग वातानुकुलीत आहेत. बसण्यासाठी उत्तम प्रतीचे बेंचेस आहेत. प्रत्येक वर्गात व्हाईट बोर्ड असून आवश्यक तेथे प्रोजेक्टर लावण्याचे सोय आहे. +वैशिष्ट क्र. सीसीटीव्ही निरीक्षक +प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमरा असून त्याचे चित्रीकरण किंवा पाहता येते. व्यवस्थापनाची प्रत्येक वर्गातील विदयार्थी व शिक्षकांवर कडी नजर असते. कोणत्याही वर्गात बेशिस्त वातावरण वेळखाऊ उपक्रम किंवा अनावश्यक चर्चा होत असल्यास ताबडतोब सूचना दिली जाते. तसेच विद्यार्थ्यांनी कोणतीही तक्रार केल्यास त्याबाबत रेकोर्डिंग पाहून त्या तक्रारीची शहानिशा केली जाते. +वैशिष्ट क्र. तास वीज +लोड शेडींगमुळे पंखे अथवा लाईटस बंद पडून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येवू नये यासाठी इनव्र्हटरची योजना आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला म्हणून क्लास रदद होत नाहीत. ज्यांच्या घरी वारंवार विदयुतपुरवठा खंडीत होतो त्या घरातील विदयार्थी पूर्व परवानगी घेवून अभ्यासासाठी क्लासला येवू शकतात. हा आणखी एक फायदा. +वैशिष्ट क्र. बायोमॅट्रीक उपस्थिती नोंद +हजेरी घेण्यात शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा वेळ वाया जावू नये यासाठी बायोमॅट्रीक प्रेजेंटी घेतली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांच्य�� बोटांचे ठसे घेवून विद्यार्थ्यांची क्लासला येण्याची वेळ व क्लासमधून निघण्याची वेळ नोंद केली जाते. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांच्या जाण्यायेण्याच्या वेळा केव्हाही कळू शकतात. +वैशिष्ट क्र. तास फ्री वायफाय +आजच्या तांत्रिक युगात केवळ पुस्तके हेच शिक्षणाचे माध्यम नसुन इंटरनेट यूटयुब या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे विषय समजून घेता येतो. एखादा न समजलेला विषय समजून घेता येतो. एखादा न समजलेला विषय समजून घेण्यासाठी त्या विषयवरील अनेक व्हिडीओ युटयुबवर उपलब्ध असतात. तसेच पालकांच्या स्मार्टफोन मध्ये सुंदर अॅप डाऊनलोड करता येतात. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. +वैशिष्टय क्र.७ ओंनलाईन रिपोर्टिंग +.. या वेबसाईटवर पालक दिव्या टयुटोरिअल्स विषयी अधिक माहिती जाणून घेवू शकतात. तसेच जर विद्यार्थ्यांची प्रगती पहायची असेल तर त्याचा करुन त्याची उपस्थिती निकाल इ. ची माहिती जाणून घेवू शकतात. +वैशिष्टय क्र.८ नियमित वेळापत्रक +प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याच्या अभ्यासाचे नियमित वेळापत्रक मिळते. तेवढीच वहया पुस्तके त्याने आणावयाची आहेत. अनावश्यक ओझे आणावयाचे नाही. +वैशिष्टय क्र.९ प्रशिक्षित विषयवार शिक्षक वर्ग +दिव्या टयुटोरियल्सचा वर्ग हा डबल प्रशिक्षित वर्ग असतो. म्हणजे त्यांची शैक्षणिक डिग्री घेतल्यानंतरही त्यांना संस्थेकडून विशेष प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक असतो. +वैशिष्ट क्र. १० राखीव अष्टपैलू शिक्षक वर्ग +असे काही शिक्षक आहेत की जे कोणताही विषय तितक्याच समर्थपणे शिकवू शकतात. अशा शिक्षकांची दिव्या टयुटोरिअलमध्ये आहे. नियमित शिक्षक अनुपस्थित असल्यास हे शिक्षक वर्गाची जबाबदारी घेतात. त्यामुळे कोणताही शिक्षक गैरहजर असला तरी मुलांचे नुकसान होत नाही. +वैशिष्ट क्र. ११ ग्रुप टयुशन्स +एखादया बॅचमध्ये ४ पेक्षा कमी विदयार्थी असतील तर स्वतंत्र बॅच घेता येत नाही. अशावेळी समान मिडीयम व बोर्ड असलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रुप टयुशन्स घेतले जाते. या ग्रुप टयुशनमध्ये एकावेळी एकापेक्षा अधिक शिक्षक असू शकतात. +वैशिष्ट क्र. १२ होम टयुशन्स +काही पालकांना अपरीहार्य कारणास्तव मुलांना क्लासला पाठवता येत नाही. त्यांच्यासाठी आमच्याकडे होम ट्यूशन्स व्यवस्था आहे. +वैशिष्��� क्र. १४ फी मध्ये सवलत व वॅलेट सिस्टीम +आजच्या महागाईच्या काळात पालकांना एकदम फी भरता येत नाही म्हणून फी ते हप्त्यात भरण्याची सुविधा आहे. तसेच हुशार मुलांना सवलत व पालकांच्या विद्यार्थ्यांच्या शिफारसीने विदयार्थी आल्यास त्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात फी कमी केली जाते. +वैशिष्ट क्र. १५ रोख व इतर बक्षिसे +विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांव्दारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. पैकिंच्या पैकी गुण मिळवणे वर्गाचे मोनीटर होणे विशेष कौशल्य प्रदर्शित करणे यासाठी रोख किंवा पुस्तकरूपाने बक्षिसे दिली जातात. +वैशिष्टे क्र. १६ प्रार्थनेने सुरूवात +प्रार्थनेने कोणत्याही गोष्टीची सुरूवात केल्यास मन प्रसन्न राहते. आपल्या क्लासमध्ये सकाळी व सायंकाळी प्रार्थना केली जाते. +वैशिष्टे क्र. १७ वृत्तपत्र वाचन +प्रार्थनेनंतर लगेचच मराठी व इंग्रजी वृत्तपत्राचे वाचन केले जाते. त्यातुन विदयार्थीची एकाग्रता श्रवणकौशल्याची वाढ होते. वाचलेल्या वृत्तावर आधारित प्रश्न विचारले जातात. +वैशिष्टे क्र. १८ पाया पक्का केला जातो. +गणित इंग्रजी विज्ञानासारखे महत्वाचे विषय सुरू करण्यापूर्वी. त्या त्या विषयांचे मूलभुत ज्ञान पक्के करण्यासाठी घेतला जातो. हा कोर्स सुटटीच्या कालावधीत घेतला जातो. +वैशिष्टे क्र. १९ पालकांना मार्गदर्शन +यशस्वी पालकत्व या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले जाते. यासाठी त्या त्या विषयातील तज्ञ आमंत्रीत केले जातात. +वैशिष्टे क्र. २० तणावमुक्त शिक्षणातून प्रगती +विद्यार्थी व पालक यांच्यावर शिक्षणाचा मानसिक ताण पडू नये. याकरिता आम्ही तणावमुक्त शिक्षणपध्पतीचा अवलंब करतो. यात ऐच्छिक होमवर्क होमवर्कची सक्ती नाही हसत खेळत शिक्षण उपक्रमांव्दारे शिक्षण इ. प्रयोग केले जातात. त्यातून मुलांना अभ्यासाची गोडी लागून प्रगती चांगली होते. मुलांना क्लासमध्ये होमवर्क पूर्ण करण्यास मदत करणे हा या उपक्रमाचाच भाग आहे. +वैशिष्टे क्र. २१ गुणात्मक मुल्यांकन पध्दत + ही एक अशी संकल्पना आहे. जी फक्त आपणास दिव्या टयुटोरिअल्स मध्ये पहावयास मिळेल. या सिस्टमद्वारे विद्यार्थ्यास वक्तशिरपणा नियमितपणा शिस्त प्रगती इ. सर्वांसाठी गुण मिळतात. सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास वर्गात मोनिटर चा दर्जा दिल�� जातो. तसेच त्याला बक्षिसे फी सवलत मिळण्याची संधी दिली जाते. +वैशिष्टे क्र. २२ +पालकांनी मागणी केल्यास एकाच ठिकाणाहून क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाहनाची व्यवस्था केली जाते. या फॅसिलिटीसाठी पालकांना योग्य तो मोबदला फी व्यतिरिक्त दयावा लागतो. +अॅना राँटजेन यांच्या अंगठी असलेल्या हाताचे ऐतिहसिक क्षकिरण छायाचित्र +...क्षकिरण पासून हुडकले +या पानातील शेवटचा बदल ५ मार्च २०१६ रोजी १९३९ वाजता केला गेला. +१२३ मनाच्या अंगणात लेखक अरुण वि. देशपांडे + १२२ सोप्पी ओळख बांधकाम शास्त्राची लेखक महेश यशराज +१२४ नाते जन्माचे लेखिका शोभा बोंद्रे +१२३ मनाच्या अंगणात लेखक अरुण वि. देशपांडे + अरुण वि. देशपांडे आयुष्य मन कि बात +१२३ मनाच्या अंगणात लेखक अरुण वि. देशपांडे ३००३२०१३ +रुपये १२५ पृष्ठे १०४ ललित लेख +हल्लीच्या पिढीला अंगण म्हणजे काय हे कदाचित माहित नसेल किंवा ते विसरले असतील अश्या पिढीबरोबर लेखकाने मनाच्या अंगणात निवांत गप्पा मारण्यासाठी मस्त मैफिल जमविली आहे. +लेखक नोकरीला होते व त्यांनी २००६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. १९८६ पासून साहित्य क्षेत्राशी त्यांचा संबंध आला. तेव्हापासून ते नियमितपणे भरपूर लिखाण करत आहेत. आजपर्यंत त्यांनी ३४ पुस्तके लिहिली आहेत. बँकेत नोकरी करत असताना सुद्धा लेखनाचा व्यासंग जोपासणे हि गोष्ट तरुण पिढीने विचार करण्यासारखी आहे. +लेखांचे विषय +एका अर्थाने देशपांडे सरांची हि मन कि बात आहे. मन हा एक गहन विषय आहे. +१९९१ सालानंतर खाउजा खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण चे वारे भारतात वाहू लागले. उद्योग व्यवसाय नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. लोकांच्या हातात पैसा खेळू लागला. मध्यम वर्गाची नवश्रीमंत आर्थिक ताकद वाढली. जीवनमान सुधारले पण मानसिक अस्थिरता स्पर्धा ताण तणाव ह्यात कमालीची वाढ झाली. काळ्या पैशातही वाढ झाली. भ्रष्टाचारचा राक्षस वाढू लागला. +माणूस जास्त आत्म केंद्रित झाला. मी आणि माझे पलीकडे त्याला दिसेनासे झाले. ह्या गडबडीत मन कोठे हरवले हे त्याला समजलेच नाही. अश्या मन हरवलेल्या वर्गासाठी हि मन कि बात सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. +चांगला माणूस बनण्यासाठी सुद्धा आपल्याला आवश्यक असतो.समाजमन बदलणे हे काही सोपे काम नाही. पण समाजाची सुरवात स्वतच्या कुटुंबापासून होतेत्यामुळे हा गप्पांच��� फड जमविला आहे. +लेखकाने प्रामुख्याने नाते संबंध विवाह वैवाहिक आयुष्य वेळेचे व्यवस्थापन निवृत्ती समाजसेवा आणि मनाचे विकार ह्यावर लिहिले आहे. ह्या प्रश्नांवर लिहिताना काही सोपे उपाय सुद्धा सुचविले आहे. वर्तणुकीत नेमके कोणते बदल आणि कसे केले पाहिजेत ह्या संबंधी मोलाचा सल्ला सुद्धा दिला आहे. +एका अर्थाने मनाचे पेस्ट कंट्रोल करण्याची गरज अधोरेखित केली आहे. हे पटवून देताना कवितेचा आधार सुंदर रीतीने घेतला आहे. +पुस्तकातील मनावरील विचारांचे संकलन कवितेत मांडण्याचा प्रयत्न करतो. मी काही हाडाचा कवी नाही हे मुद्दाम नमूद करतो. +मन म्हणजे मन असते. तुमचे आणि आमचे सेमच असते. +पण मन दुसऱ्याला दाखविता येत नाही हे दुख असते. +मन म्हणजे फांदीवरल्या पक्षासारखे असते. +एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडत असते. +मन म्हणजे उमलणाऱ्या कळीसारखे असते. +मन म्हणजे शंकरावर अभिषेक करणाऱ्या अभिषेकपात्रासारखे असते. +विचारांची धार चालूच असते. +कोणी म्हणतात की मन हृदयात असते. +पण काही माणसाना हृदयच नसते. +बुद्धी मेंदूत असते. पण काही लोकांना +त्यामुळे देवाच्याकौलापेक्षा मनाचा कौल तुमचे आयुष्य तारू शकते. +तुम्ही कधी विचाररहित मन अनुभवले आहे का +मित्रानो सांगाल मला की मन म्हणजे काय असते आणि ते कोठे असते +उजेडात असणारी सोबत हि नेमकी किती खरी आणि किती खोटी हा प्रश्न उरतोच. अंधारात सोबत नसते पण आपले मन आपल्याला कधीच सोडून जात नाही.मन जेव्हा अस्वस्थ असेल तेव्हा मनाचे मन व्हा आणि मनाची समजूत काढा म्हणजे सर्व गोष्टी सोप्या होतात. आपल्या मनाबरोबर संवाद साधा असे लेखक पदोपदी सांगत आहे. +एकत्र कुटुंब आणि नातेसंबंध ह्या विषयी लिहिताना लेखक भाऊक होतो. एकत्र कुटुंब जपले पाहिजे असे मनावर कोरण्याचा प्रयत्न करतो. परंतु मोठ्या शहरातून हे शक्य होतेच असे नाही. त्याला अनेक संयुक्तिक कारणे आहेत . उ. ह. लहान जागा च्या विस्तारित कक्षा तरुण पिढीच्या मौज सुख ह्याच्या बदललेल्या व्याख्या कामाचा ताण श्रीमंतीने मनात बोकाळलेली स्वार्थी वृत्ती माणसाने कळपातून फुटणे हा अतिरेकी व्यक्ती स्वातंत्र्याचा परिणाम आहे बहुतेक. माझ्या मते जरी वेगळे राहिले तरी मने जुळलेली असावीत. +कुटुंब व्यवस्थेचा पाया हा कुटुंबातील व्यक्तीच्या उपयुक्ततेवर ठरतो असे माझे मत आहे. प्रत्येक माणसाचा अग्रक्रम असतो आ��ि त्याच्यासाठी तो बरेच वेळा बरोबरही असतो. जेव्हा अग्रक्रमाचा मेळ कुटुंबात समाजात बसत नाही तेव्हा झगडा सुरु होतो. दुसऱ्याला सांभाळून घेण्यासाठी स्वतचा इगो आकारात असणे गरजेचे आहे. जर प्रत्येक माणसाला सहवेदनेचे महत्व कळले आणि त्याने हि भावना अंमलात आणली तर कुटुंबात समाजात देशात आणि जगात सुख शांती नांदायला वेळ लागणार नाही. +नातेसंबंध हा खूप गहन विषय आहे. रक्ताचे नाते असताना सुद्धा संबंध बरेच वेळा चांगले नसतात. त्या उलट रक्ताचे नाते नसताना सुद्धा संबंध खूप चांगले असतात. असे का होते नातेसंबंध का जुळतात कसे जुळतात कधी तुटतात का तुटतात ह्या विषयाचा कितीही अभ्यास केला तरी नेमके उत्तर मिळेल ह्याची खात्री देता येत नाही. माझ्या मते नातेसंबंध मनात उमलले पाहिजेत. मनात उमललेले नातेसंबंध आपल्याला आयुष्यभर साथ देतात आणि आपले आयुष्य सुगंधी करतात +लेखक विवाहाबद्दल लिहिताना खूप हळवा होतो. हे पवित्र संबंध का तुटतात ह्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. परिस्थिती खरेच गंभीर आहे. नवराबायकोचे प्रेम हे ओंजळीत धरलेल्या पाण्यासारखे असते. खूप प्रेम खूप प्रेम म्हणून ओंजळ बंद करायला गेलात तर न मिळाल्यामुळे वैवाहिक जीवनात प्रश्न निर्माण होतात. +खऱ्या प्रेमात त्याग करायची तयारी असावी लागते. हिंमती शिवाय प्रेम सफल होत नाही. दुसऱ्याला सांभाळून घेण्यासाठी स्वतचा इगो आकारात असणे गरजेचे आहे. +आपले आयुष्य म्हणजे असंख्य घटनांची साखळी असते. काही घटना अनपेक्षित असतात काही घटना घडणार हे माहित असते पण त्याची वेळ माहित नसते काही घटनांची वेळ माहित असते. प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण प्रतिक्रिया देत असतो . त्याऐवजी आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आयुष्यातील बरीच कमी होण्यास मदत होते. अर्थात ह्या साठी त्या घटनेवर आधी विचार करावा लागतो. +ज्या वेळी महिलांना बरोबरीचा दर्जा खऱ्या अर्थाने प्राप्त होईल त्या वेळी जागतिक महिला दिन साजरा करण्याची गरज भासणार नाही. खरेतर नवरा बायकोनी माप ओलांडून गृह प्रवेश केला पाहिजे कारण कुटुंबाचे सुख शांती आणि मर्यादा सांभाळण्याची जबाबदारी दोघांची आहे . +आयुष्यात मानसिक शांती हवी असेल तर नाही ऐकायची आणि नाही म्हणण्याची सवय केली पाहिजे. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर मी काय करू शकतो मी काय करणार किती कुठपर्यंत तडजोड करणार स्वतला काय नको मी काय करणार नाही हे नक्की हवे. बरेच वेळा हृदयाचा आवाज आतला आवाज मनाचा कौल ऐकणे फायद्याचे ठरते. सुखी वैवाहिक जीवनासाठी त्याग करायची तयारी आहे का असल्यास किती ह्याची सीमा रेषा आखा आणि त्याग करण्याची सवय अंगी बाणवा. त्यानंतरच लग्नाचा विचार करा. +लेखक सौंदर्याबद्दल काही मते मांडतो. . चेहऱ्या मागील चेहरा हि ओळख जर तुमच्या वर्तनातून लोकांना दिसली तर त्यांचे तुमच्या चेहऱ्याकडे लक्षच जाणार नाही. तुमचा चेहरा कदाचित ते कालांतराने विसरतील पण तुमचा खरा चेहरा मात्र त्यांच्या मनात कायमचा कोरला जाईल . +निवृत्ती हि निवृत्ती असते व्यवसायातून नोकरीतून सेवेसाठी.आयुष्यभर जे समाजाने दिले ते भरभरून परत देण्यासाठी. प्रत्येक माणसाने निवृत्ती नंतरच्या आयुष्याचा विचार करून छंद जोपासले पाहिजेत आणि जमेल ती समाजसेवा केली पाहिजे असे आग्रहाने सांगतो. +लेखक तरुण पिढीसाठी वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी चांगल्या सूचना करतो. +लेखक अनेक विषयावर गप्पा मारतो पण तुम्ही पुस्तक वाचणारच आहात त्यामुळे माझे विवेचन आटोपते घेतो. +पुस्तकातील चित्रे +पुस्तकातील चित्रे आशयाला पूरक आहेत. पृष्ठ क्रमांक १२ वरील मनाच्या अंतरंगात डोकावू कि नको असा विचार करणारा माणूस मला खूप भावला. मनाचे चित्ररूप छान वाटले. पृष्ठ क्रमांक ३२ आणि ८१ वरील फोटो हि खूप आवडले . +पुस्तकाचा मोठा आहे. पुस्तक एका बैठकीत वाचून होते. +गंमतीने असे म्हणावेसे वाटते कि ह्या गप्पा रात्रीच्या शांत वेळी एव्हड्या रंगतात कि पहाटेच्या गार वाऱ्याने आपण भानावर येतो. प्रभाकराची उषा पूर्व क्षितीजावर रंगाची उधळण करायला आतुर झालेली असते आणि चंद्र काढता पाय घेण्याच्या तयारीत असतो. पक्षांची किलबिल कानाला गप्पांचा परिणाम वाढवणारी असते. +नवीन आवृत्तीत लेखकाच्या परवानगीने खालील दुरुस्ती करावी अशी प्रकाशकाला नम्र विनंती +वैचारिक लेखांच्या पुस्तकात प्रकरण क्रमांक आणि अनुक्रमणिकेत पृष्ठ क्रमांक असेल तर वाचताना बरे पडते कारण अनेकवेळा एखादा विषय अनेक लेखात येत असतो आणि त्यामुळे वाचताना त्या विषयाला न्याय मिळण्यासाठी हे सोयीचे होते. +प्रकरण क्रमांक १२ घरकुलाचे वैभव नवीन पानावर सुरु न करता पृष्ठ क्रमांक ५३ वर शीर्षक न देत छापले आहे.ह्याची कृपया प्रकाशकाने नोंद घ्यावी. +वर्तमानात जगा भ���तकाळात गुंतू नका भविष्याची अति काळजी करू नका. +भूतकाळातील चुका वर्तमानात टाळा आणि भविष्याचा आराखडा तयार करा व वर्तमानात कामाला लागा. +आयुष्य हे चौरस आहारासारखे असले पाहिजे. शिक्षण नोकरी व्यवसाय पैसासंपत्ती आईवडील इतर कुटुंबीय मित्र तब्बेत व्यायाम आहार आराम. छंद करमणूक ह्या सर्व गोष्टींना योग्य प्रमाणात स्थान देता आले तर दिवसाची प्रत्येक संध्याकाळ तुम्हाला निवांतपणे घालवता येईल. बघा विचार करून. +आयुष्य म्हणजे असतो नात्यांचा खेळ +खेळता खेळता कळतही नाही कधी संपतो वेळ +आणि उभे ठाकते ती वेळ +इतरांचा खेळ चालूच रहातो +आपण पुन्हा जन्म घेतो मांडाया नवीन खेळ +आठवणी ह्या आठवणी असतात. +प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. +काही आठवणी गोड असतात तर काही आठवणी कटू असतात. +पण गोड आणि कटू गोष्टी शरीराला आवश्यकच असतात. +मित्रानो वेळात वेळ काढून हे पुस्तक नक्की वाचा. आपल्या मनाचा कानोसा घ्या. पुस्तक मात्र मनाची कवाडे बंद न करता वाचा. +असे छान पुस्तक लेख लिहिल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन. अशी उत्तम पुस्तकांची निर्मिती सरांच्या लेखणीतून व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. +२२१२२०१४ + १२३ मनाच्या अंगणात लेखक अरुण वि. देशपांडे +शब्दवेल अजिंठावेरूळऔरंगाबादबद्दल काही टुरिस्ट निरीक्षणे +१. फार प्रखर नसलेला पण चांगला फोकस होऊ शकणारा टॉर्च ही अजिंठामधील चित्रे बघण्यासाठी एकदम आवश्यक गोष्ट आहे. मोबाईलचे टॉर्च अजिबात उपयोगी नाहीत. +२. अजिंठामधील गुहा क्रमांक १ आणि २ ह्यांतच बहुतेक कुटुंबासोबत आनंद मिळवायला आलेल्या लोकांची करमणूक संपते. अरे इथेपण तसंच आहे इथे काहीच नाही अशी आंबट द्राक्षे देत देत ते १ ते २६ हा अजेंडा पूर्ण करायच्या मागे लागतात. त्यामुळे लोकांच्या प्रचंड सेल्फी उत्साहाने सुरुवातीला पकलात तरी सब्र का मीठा फल मिळणार. +३. अजिंठामध्ये फर्जी गाईड गुहेगुहेत मिळतात. ते खरेतर गुहेतील प्रवाश्यांचे वर्तन नियंत्रित करण्यासाठी नेमलेले स्टाफ आहेत. पण गाईड काय बोलतात हे ऐकून ऐकून आणि त्यात थोडी दंतकथा आणि थोडा आपलाच मीठमसाला मिसळण्याचे कसब असं करून ते आपलं एक दुकान उघडून आहेत. गुहेतील चित्रांबाबत काहीच न माहिती पडण्यापेक्षा त्यांचे सुरस कथन जरा हिंट देते. पण हे चित्र कोणते आहे ही वस्तुनिष्ठ माहिती सोडली तर बाकी प्युअर ढाचे! आणि त्यांची ही वरकड कमाई करतान��� गुहेतील लोकांच्या वर्तनावर विशेषतः कॅमेऱ्याचे फ्लॅश ह्याबद्दल ते काहीच करत नाहीत. गुहा १ व २ मध्ये १५ मिनिटांच्या कालावधीसाठी ४० लोक सोडावेत असा निर्देश आहे. पण तोही पाळला जात नाही. +४. अजिंठाबद्दल बेस्ट टुरिस्ट रेफरन्स भारतीय पुरातत्व विभागाने काढलेले पुस्तक आहे. हे पुस्तक सोबत घेऊन विजेरीच्या प्रकाशात ते वाचत वाचत गुहा पाहणे हे थोडे कष्टाचे असले तरी मजेदार आहे. हे पुस्तक नसेल तर स्थानिक प्रकाशनाची संक्षिप्त पुस्तके मिळतात. तीही ठीक आहेत. त्या पुस्तकांची छापील किंमत १०० असेल तर पुस्तक ३०४० लाही मिळते. +पुरातत्व विभागाचे अजिंठाबद्दलचे पुस्तक +५. अजिंठाजवळचे उपहारगृह हे निर्लज्ज मोनोपोली शोषण आहे. त्यात ते जी.एस.टी. नंबर छापलेल्या प्रिंटेड पावत्याही देत नाहीत. स्वच्छताही जेमतेम आहे. +६. पाण्याची बाटली आणि काही ग्लुकोज बिस्किटेतत्सम सोबत असणे फायद्याचे आहे. कारण १ ते २६ गुहा निवांत रवंथ बघणे हा सहज ४ तासांचा कार्यक्रम आहे. +७. अशी अफवा आहे कि २०१९ मध्ये अजिंठा पर्यटकांसाठी बंद केले जाणार आहे! +८. वेरूळ बघण्यासाठी एकदिवस ठेवणे आवश्यक आहे. केवळ कैलाश मंदिर गुहा क्रमांक १६ म्हणजे वेरूळ नाही. अर्थात अनेक भाविक पर्यटक तेवढेच बघून कलटी मारतात हे पथ्यावर पडू शकतेच. +९. कैलास मंदिर नीट समजून बघून घ्यायला २ तास लागतात. गाईडला पर्याय नाही. अन्यथा १५ मिनिटात दर्शन आणि बाहेर. +१०. कैलास मंदिरात असणारी शिल्पे हा माझा अशा शिल्पांशी आलेला पहिलाच संबंध. . +आमच्या गाईडच्या म्हणण्यानुसार हे शिल्प म्हणजे भारतीयांनी फ्रेंच किसचा शोध लावला ह्याचे प्रमाण! + शिल्पे कैलास मंदिर +११. हम्पीमधील मंदिरांवरील शिल्पे आणि कैलास मंदिराची शिल्पे ह्यांत बरंच साम्य आहे विशेषतः हजारराम मंदिर हम्पी येथील रामायणाची कॉमिक्स स्ट्रीपसारखी मांडणी आणि कैलास मंदिरामधील मांडणी. गोष्ट सांगण्याची मानवी तहान आणि तिची पूर्तता शिल्पांनी अजरामर केलेली आहे. +रामायण कैलास मंदिर +१२. वेरूळ आणि अजिंठा येथल्या बुद्ध लेण्यातील फरक निरीक्षक नजरेला जाणवण्यासारखा आहे. बौद्धजैन आणि हिंदू धर्ममते आणि त्यांच्या अनुषंगाने फिरणारे लोकजीवन आणि राजकारण हेच लेण्यांच्या निर्मितीच्या पाठी असणारे मूळ कारण आहे असा आता माझा वर्किंग हायपोथेसिस आहे. +१३. देवगिरीदौलताबाद किल्लाच्या सु���ुवातीलाच चांद मिनारपाशी असणाऱ्या पर्यटकांनी दुर्लक्षित संग्रहालयात काही लक्षणीय भग्नमूर्ती आहेत. +देवगिरीदौलताबाद किल्ल्याजवळील संग्रहालय +१४. भारतातील शिल्पांमध्ये असणाऱ्या स्त्री शिल्पांची शारीरिक वैशिष्ट्ये विशेषतः स्तन आणि कंबरकमनीयता हाही एक कुतूहलाचा विषय आहे. +१५. बीबी का मकबरा हे एक प्रीवेड शूटचे डेस्टिनेशन आहे. कबरीपाशी प्रीवेड शूट हा जबरी तात्विक जोक आहे. जीवनाची सांगता वाग्दत्त वधूवरांनी भिनवूनच संसार करावा असा काही प्रकार असावा किंवा त्यांना काही पडलेलीच नसावी. अजंठाला असला काही प्रकार दिसला नाही. पण यशोधरा आणि राहुलसमोर भिक्षापात्र घेऊन उभ्या असलेल्या बुद्धाच्या गुहेसमोर प्रिवेड शूट ही कल्पनाच रोमांचक आहे! केवळ पोचलेले किंवा हुकलेले लोकच हे करू शकतात. +१६. बीबी का मकबराच्या आजूबाजूला असणारी उदासी पांघरलेली उद्याने आणि त्यात जाडे कि नर्म धूप मध्ये वावरणे +बीबी का मकबराच्या परिघातील उद्यान +१७. एकूण आपल्याशेकडो वर्षे अशी आपल्यासारखेच लोक वावरत होते. आपण पुढे आलो आहोत ही गलतफैमी आहे. आपण स्पायरलमध्ये वर किंवा खाली जात आपल्याच काही मितींना रीव्हिजीट करत आहोत हे जास्त बरं मॉडेल आहे. +१८. कॅमेरा ही गोष्ट उत्पन्नाच्या मिती ओलांडून पसरली आहे. लोकांचे टीपकागद झाले आहेत आणि ते कशाच्याही पार्श्वभूमीवर स्वतःलाच शोषून घेत आहेत. + प्रवास मळमळ शेंदूरी दगड +एक्सपर्ट सांगते वेब स्क्रॅपिंग कसे वापरावे +. आज वेब शोधकर्ते विविध वेबसाइट्सवर त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरपूर डेटा शोधण्याचा प्रयत्न करतात आणि रोचक परिणामांसह येतात जे त्यांच्या व्यवसायामध्ये सुधारणा करण्यात मदत करतात. असे करण्यासाठी ते वेब स्क्रॅप आयएनजी वापरतात . ही एक नवीन आणि उत्तम तंत्र आहे जे त्यांना आपोआप विविध वेब पृष्ठांवरील माहिती गोळा करण्यास मदत करते. अशाप्रकारे ते सर्व काम हाताने न करता महत्वाच्या डेटाचे मोठ्या प्रमाणातील बँका जमा करू शकतात. खालील वेब स्क्रॅपिंगचा वापर कसा करता येईल याचे एक उत्तम मार्गदर्शक आहे. +वेबसाइट्स कसे परिचलित करावेत +आपण उत्पादने किंवा कोणत्याही इतर सूच्या संपर्क तपशील किंवा किमती निभावणे इच्छित असल्यास त्यांना एक वेब ब्राउझर वापरण्याची आवश्यकता आहे. वेब स्क्रॅपिंगचा वापर करून नोकरी फक्त एक कोड तयार करून केली जाते यास स्कॅपर देखील म्हटले जाते. हे घासण्याचे यंत्र वेब शोधकर्त्यांसाठी सर्व काम करते. उदाहरणार्थ हे सर्व संबंधित माहिती शोधते जे वापरकर्त्यांना एकाधिक दस्तऐवजांमध्ये शोधू इच्छितात आणि त्यास विशिष्ट स्वरुपनात रूपांतरीत करतात. हे डेटा प्रतिमा ग्रंथ उत्पादन वस्तू ईमेल फोन पत्ते किमती आणि बरेच काही या स्वरूपात असू शकतात. +जाणून घेण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी +ज्या वेबसाइट्स उभ्या जायची इच्छा आहे त्यांना माहित असणे आवश्यक आहे की प्रत्येक वेब पृष्ठ वेगळे आहे आणि त्याचे स्वतःचे नियम व अटी आहेत. उदाहरणार्थ काही वेबसाइट्स वेळोवेळी त्यांच्या मांडणीमध्ये बदल करतात. या सर्व बदलांना लक्ष देण्याकरिता भरपूर प्रयत्न आणि बरेच तास काम करावे लागते. वेब शोधकर्त्यांनी नियमांचे पालन करण्यास सावध असणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना समस्या असू शकतात. असे केल्याने ते इंटरनेटवर विविध वेबसाइटवरील काही मिनिटात सामग्री कॉपी करू शकते. +सर्व प्रासंगिक माहिती मिळवा +वेब स्क्रॅपिंग व्यवसायांसाठी आणि व्यक्तींना बाजारपेठ संशोधनासाठी काही प्रभावी साधने प्रदान करते. हे विशेष साधने त्यांना त्यांच्या नोकरीसाठी सर्व आवश्यक डेटा मिळविण्यात त्यांना उत्कृष्टरीत्या विश्लेषित करण्यास आणि त्यांना शोधत असलेले परिणाम मिळविण्यात मदत करू शकतात. परिणामी ते आपल्या प्रतिस्पर्धींवर मात करू शकतात ते त्यांच्या विक्रीला वेळेत वाढवू शकतात. वेब स्क्रॅपिंग उपकरणाचा वापर करून ते निर्मात्यांच्या किंवा पुरवठादारांच्या विविध सूच्या तसेच उत्पादने आणि अधिक संचिका फाइलमध्ये संग्रहित असू शकतात. +डाउनलोड सोल्यूशन्स +या प्रभावी स्क्रॅपिंग टूल्स वापरून वेब शोधक प्रत्यक्षात ऑफलाइन वाचण्यासाठी अनेक उपाय डाउनलोड करू शकतात.हे त्यांना खूप वेळ वाचवू शकते आणि नंतर ते फक्त एक बटण दाबून आपल्या संगणकाच्या सोईवरून वाचू शकतात आणि त्यांचे विश्लेषण करू शकतात. हे सर्व डेटा स्वतः शोधण्याचा प्रयत्न करण्याच्या तासांची बचत करतो. परिणामी ते सक्रिय वेब कनेक्शनवर कमी अवलंबून असतात कारण ते नंतर त्यांच्या संसाधना वाचू शकतात. +संभाव्य कर्मचायांची शोधा +आज अनेक व्यवस्थापक आपल्या कार्यसंघामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट रिक्त पदांसाठी लोकांना शोधण्याचा प्रयत्न करणार्या कार्यकर्त्यांना सामील होण्यासाठी तज्ज्ञ उमेदवार शोधण्याचा प्रयत्न करतात. या साधनांचा वापर करताना ते सहजपणे ज्या लोकांना पाहिजे ते त्यांना शोधू शकतात. +बाजारपेठ उत्पादन किंमती लवकर शोधा +जर ते काही उत्पादांच्या किमतींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत असेल वेब स्क्रॅपिंगचा वापर करुन ते आपोआप शोधू शकतात.वेब स्क्रॅपिंग त्यांना एकाधिक ऑनलाइन स्टोअर्स आणि बाजारपेठ्यांपासून आवश्यक असलेल्या सर्व किमतींचा मागोवा घेण्यास मदत करू शकते. +मानववन्यजीव संघर्ष चिघळण्यापूर्वीच वाघांचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हालाच वाघांना ठार मारण्याचे आदेश द्यावे लागेल आ. वडेट्टीवार +प्रतिनिधी ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी वन विभागातील मानववन्यजीव संघर्ष चिघळण्यापूर्वीच वाघांचा बंदोबस्त करावा. अतिरिक्त वाघ व बिबटे अन्यत्र स्थलांतरित करावे अन्यथा आम्हालाच वाघांना ठार मारण्याचे आदेश गावकऱ्यांना द्यावे लागतील असा इशारा काँग्रेस विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी उपवनसंरक्षक कार्यालयात आयोजित प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या बैठकीत दिला. +ब्रम्हपुरी उपवनसंरक्षक कार्यालयात वाघ व बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के.अग्रवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नितीन काकोडकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला आमदार विजय वडेट्टीवार जि.प. सदस्य राजेश कांबळे ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण उपवनसंरक्षक कुलराजसिंग गोखले उपस्थित होते. ब्रम्हपुरी परिसरात सात दिवसात तीन तर सव्वापाच महिन्यात १५ लोकांना वाघ व बिबटय़ाने ठार केले. येथे सध्या ४२ वाघ ८२ बिबट आणि २२ छावे आहेत. त्यातही ४२ वाघांमध्ये २७ मादी असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करू असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. +ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात संख्येने वाघ अधिक आहेत. मानववन्यजीव संघर्षांवर वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया अभ्यास प्रकल्प राबवत आहे. वाघांच्या स्थलांतरणाचा प्रयोग यशस्वी झालेला नसला तरी त्यावर विचार सुरू असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी सांगितले. +मल्टीडायम वेबसाइटवर एसपीएफ़ रेकॉर्ड आणि अॅप्स डीकेआयएम कुठे ठेवावे +आमच्या ईमेलसह स्पॅम फिल्टर्ससह समस्या येत आहेत. ते आमच्या ग्राहकांद्वारे अर्ध्या वेळेस प्राप्त होत नसतील . आम्ही एसपीएफ़ आणि डीकेआयएम योग्यरित्या सेट केल्याचे सुनिश्चित करण्याचा निर्णय घेतला. +ेट मला येथे खरेदी आणि लिंक केलेल्या काही बाह्य डोमेनसह होस्ट करीत आहे. +आता समजा की आम्ही व्यवस्थापनामध्ये ईमेल व्यवस्थापनाच्या बाह्यतेत आहोत जिथे आपल्याकडे फक्त एकमात्र कंपनी डोमेन म्हणून मुख्य डोमेन आहे परंतु ते जीमेलवरून दुय्यम डोमेन वापरत आहेत आणि होस्टिंग सर्व्हरशी थेट संपर्क करीत आहे. इतर फक्त हे डोमेन खरेदी करतात की मुख्य डोमेनचे उपनाव म्हणून काम करतात तरीही खात्यांमध्ये ते उपनाम म्हणून मानले जात नाही. +हे लक्षात ठेवून मला हे काम करण्यात खूप मोठी समस्या येत आहे. ही वर्तमान परिस्थिती आहे +मुख्य डोमेनसह पाठविलेली ईमेल अचूकपणे प्रमाणीकृत आहेत. +हाताळलेली होस्टिंगस्टम्पद्वारे पाठविलेली ईमेल कदाचित प्रमाणीकृत केली जाऊ शकत नाहीत परंतु चांगले कार्य करण्यास दिसत आहे. +अलिखित खात्यांसह पाठविलेले ईमेल पाठविले जातात परंतु मुख्य डोमेनद्वारे . +मी सेट केले समाविष्ट . गुगल. कॉम होस्टिंग पॅनेलमध्ये एसपीएफ म्हणून प्रति डोमेन. परंतु वर कोणते सर्व्हर मी ला जोडावे मुख्य डोमेन ते सर्व मी ते मुख्य डोमेनवर सेट केले आहे आणि हे नेहमीच कार्य करत असल्याचे दिसते. +जर आपण मुख्य डोमेनवर डीकेआयएम आपल्या मध्ये जोडला तर ते आपल्यासाठी डीकेआयएम की व्युत्पन्न करतील आणि आपल्याला मध्ये जोडण्यासाठी सार्वजनिकबाजू देईल. आपल्याला या खाजगीमुख्य प्रवेश नसेल आणि बाह्य मेल गेटवेवर म्हटल्या जाणार्या संदेशांसह साइन इन करण्यात सक्षम होणार नाही. +जर आपल्याकडे ईमेल पाठविण्याकरीता नियुक्त बाह्य डोमेन असेल तर हे सुनिश्चित करा की डोमेनकडे स्वत साठीच एसपीएफ रेकॉर्ड तसेच डीकेआयएम मेलगेटवेवर कॉन्फिगरेशन आणि मध्ये कॉन्फिगर केले आहे. +येथे एक सुलभ साधन आहे आणि चाचणी आहे . मेलटेस्टर. +जर आपल्या क्लायंटकडून मेल अद्याप प्राप्त झाले नाही तर आपले मेलगेटवे लॉग तपासा कदाचित एक कनेक्शन त्रुटी आहे किंवा आपल्या मेल सिस्टममध्ये बाऊन्सबॅक संदेश असू शकतात जे डिलीवरी एरर्सचे वर्णन करतात. +मला हे स्पॅम असोसिएनमार्फत माझ्या प्रलंबित मार्के���िंग संदेशावर प्रक्रिया करण्यासाठी देखील हे सुलभ आहे. +मल्टीडायम वेबसाइटवर एसपीएफ़ रेकॉर्ड आणि सेमल अॅप्स डीकेआयएम कुठे ठेवावे +जिल्हा परिषद उभारणार क्रीडा प्रबोधिनी . +जिल्हा परिषद उभारणार क्रीडा प्रबोधिनी +दोन कोटींची तरतूद कोल्हापूरच्या धर्तीवर उपक्रम +पुणे दि. विविध खेळांमध्ये तरबेज असलेल्या ग्रामीण भागातील मुलामुलींना योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे ते पुढे जात नाही. मात्र आता क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने क्रीडा प्रबोधिनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने यंदाच्या अंदाजपत्रकात प्रबोधिनीसाठी दोन कोटींची तरतूद केली आहे. +कोल्हापूरमध्ये उभारण्यात आलेल्या प्रबोधिनीच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यामध्ये ही क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात येणार असून एका वर्षातही ही सुविधा उभारण्याचा मानस असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यातील विविध भागांमधील विद्यार्थी कबड्डी क्रिकेट खो खो तिरंदाजी गोळाफेक भालाफेक लांब उडी उंच उडी कुस्ती अशा विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविताना दिसतात. मात्र त्यांचे या खेळांतील प्राविण्य आणि खेळातील सातत्य हे फक्त शालेय जिवनापुरतेच मर्यादित राहत आहेत. या खेळाडूंना खेळांमध्ये योग्य मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण मिळत नसल्याने खेडाळू अर्ध्यावरच खेळ सोडत असल्याचे निदर्शनात आले आहे. ऑल्मिपिकमध्ये ज्या वेळी चीन शंभर पदके पटकावितो तेंव्हा भारताला एखादे पद मिळते. ही परिस्थिती ग्रामीण भागांतील खेळाडूंकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे. +या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळावे त्याचबरोबरच त्यांचे शिक्षणही पूर्ण व्हावे यासाठी जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी उभाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. पुणे शहराच्या लगतच्या परिसरामध्ये ते एकर जागेत ही प्रबोधिनी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागेचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ऑल्मिपिकमध्ये समाविष्ट सर्व क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे. तसेच प्रबोधिनीमध्ये निवासी शाळाही असणार आहे अस��� वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. + मरावे परी देहरूपी उरावे! + भारतीय महिला पुन्हा पराभूत +अक्षय कुमार विद्या बालन तापसी पन्नू सोनाक्षी सिन्हा शरमन जोशी यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश असलेला मिशन मंगल चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लाँचला अक्षय कुमारसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. या चित्रपटाचा भाग होणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे असं अक्षय म्हणाला. भारताच्या मंगलयान मोहिमेचा खर्च हा माझ्या चित्रपटाच्या एकूण बजेटपेक्षाही कमी होता अशा शब्दात अक्षयनं कौतुक केलं. +२.० या चित्रपटाचं एकूण बजेट हे ५०० कोटी होतं. मात्र मंगलयान मोहीमेचा खर्च हा केवळ ४५० कोटी रुपये होता. या मोहिमेसाठी अमेरिकेनं ६ हजार कोटी खर्च केले होते असं अक्षय म्हणाला असल्याची माहिती दी इंडियन एक्स्प्रेसनं दिली. +आम्हाला सुरूवातीला मार्स ऑरबिटर मिशनबद्दल फारशी माहिती नव्हती मात्र या चित्रपटात काम करताना आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या असंही अक्षय म्हणाला. जगन शक्ती यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. + भारताच्या स्वप्नपूर्तीची असामान्य कथा + प्रभास आणि अक्षयमध्ये टक्कर अटळ +मिशन मंगलमध्ये अक्षयची भूमिका केवळ २५ मिनिटांची +फेसबुकवर आता अवयवदान! आरोग्य.कॉम मराठी +फेसबुकवर आता अवयवदान! +०३ मे २०१२ +जगभर लोकांमध्ये संवाद आणि चर्चेचे माध्यम म्हणून काम करणारी सोशल मीडिया वेबसाइट फेसबुक आता अवयवदानाची मोहीम हाती घेणार आहे. या संदर्भात फेसबुकने अनेक देशांसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. यामुळे फेसबुकवर लोक आता स्वतःच्या अवयवदानाचे रजिस्ट्रेशन करू शकतील. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस एनएचएस विभागाने फेसबुकशी अवयवदानासंदर्भात भागीदारी केली आहे. अवयवदान पुरेशा प्रमाणात होत नसल्याने ब्रिटनमध्ये दररोज तीन लोकांचा मृत्यू होतो असे एनएचएसचे म्हणणे आहे. +अवयवदानाची गरज +एकट्या ब्रिटनमध्ये हजार लोकांना कुठल्या ना कुठल्या अवयवांची गरज आहे तर अमेरिकेमध्ये अवयवांची गरज असणाऱ्या लोकांची संख्या लाख हजारांपेक्षा जास्त आहे आणि जगभरात त्यापेक्षाही जास्त. या मोहिमेमुळे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग खूपच उत्साहात आह���त. +अमेरिकेमध्ये नुकतेच मिसुरीमध्ये वादळ आले होते. वादळात हरवलेले आपले सामान लोकांनी फेसबुकच्या माध्यमातून शोधले आणि एकमेकांपर्यंत पोचवले. जपानमध्येसुद्धा फेसबुकच्या मदतीने लोक आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना शोधत आहेत. त्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून लोकांच्या अवयवदानासारख्या आणखी काही समस्या सोडवू शकतो का याचा मी विचार केला. मार्क झुकेरबर्ग आता फेसबुकच्या टाइमलाइनवर अवयवदानाची माहिती देता येईल. प्रोफाइलमध्ये याची माहिती असेल. +स्टीव्ह जॉब्जची प्रेरणा +एनएचएसच्या सॅली जॉनसन अवयवदानाच्या मोहिमेतल्या फेसबुकच्या भागीदारीला महत्त्वाचे मानतात. सुरवातीला ब्रिटनसोबतच अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि नेदरलॅंड्स या देशांसोबत काम सुरू होईल. त्यानंतर या मोहिमेत इतर देशांनाही सामील केले जाईल. +अवयवदानाच्या विचाराची प्रेरणा झुकेरबर्गला ऍपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्जच्या मैत्रीतून मिळाली. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने पीडित असलेल्या जॉब्जचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्याआधी त्याच्या शरीरात यकृताचे प्रत्यारोपण केले होते. +गुडघ्याची दुखणी +गुडघ्याची दुखणी +गुडघ्यावर शरीराचे वजन येत असते. मात्र हा भार पेलण्यासाठी गुडघ्यांची अधिक डोळसपणे काळजी घ्यायला हवी. ती घेतली जात नाही. त्यामुळे वाढत्या वयामध्ये गुडघ्याच्या दुखापती वाढतात आणि अस्थिव्यंगाच्या तक्रारीही बळावतात. त्यामुळे गुडघ्याची दुखणी कोणती हे समजून घ्यायला हवे + डॉ मितेन शेठ अस्थिविकार आणि गुडघेविकार तज्ज्ञ +शरीराच्या नव्वद टक्के वजनाचा भार हा गुडघ्यावर येतो. हा अवयव आणि त्याला बांधून ठेवणाऱ्या अस्थिबंधाच्या दुखापतींकडे दुर्लक्ष केल्यास हानी होऊ शकते. अत्यंत सूक्ष्म तंतूंपासून बनलेले गुडघ्यातील अस्थिबंध हाडांच्या सांध्यांना जोडून ठेवण्याचे काम करतात. मांडी आणि पोटरीला जोडणाऱ्या गुडघ्यावर या तंतूंचे आवरण असते. गुडघ्याच्या खालील गादी हे शरीराचे वजन पेलते. त्यामुळे लिगामेंटची दुखापत ही गंभीर स्वरूपाच्या संधिवाताला कारण ठरते. व्यायामाचा अभाव तसेच आहाराबाबत बदललेल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा वाढून लहान वयातच सांधेदुखीचा आजार बळावत आहे. मैदानी खेळ खेळणारे खेळाडूदेखील तरुण वयातच सांधेदुखीच्या तक्रारी घेऊन येत आहेत. दोन हाडांना जोडून ठेवणारे हे सूक्ष्म तंतू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. +अचानक झालेला अपघात खेळताना झालेली दुखापत अचानक लागलेला मार उडी मारताना चुकीच्या पद्धतीने खाली येणे यामुळे गुडघ्यातील अस्थिबंधाला इजा होण्याची शक्यता असते. +गुडघ्याच्या अस्थिबंध दुखापतीची लक्षणे + अचानकपणे आणि तीव्रतेने होणाऱ्या वेदना + शारीरिक हलचाली करताना सांध्यांमध्ये वेदना + गुडघा हलवताना किंवा चालताना त्रास होणे सांधा जखडून जाणे व पूर्ण सरळ करण्यास त्रास होणे +गुडघ्याची तपासणी करताना सांध्याभोवती रुग्णांना वेदना होतात. सांध्याची विशेष तपासणी करताना त्या वेदना वाढतात किंवा गुडघ्याअंतर्गत स्नायूंची अनैसर्गिक हालचाल जाणवते. अस्थिबंध दुखापतीची खात्री एमआरआय चाचणीद्वारे केली जाते. एक्सरेवर हाडांना फ्रॅक्चर आहे का हे निश्चितपणे कळते. +प्रथमोपचारात गुडघ्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही गंभीर जखमांवर उपचार करणे अधिक महत्त्वाचे आहे. विश्रांती घेणे आणि बर्फाचा शेक घेणे नक्कीच फायदेशीर ठरते. व्यायाम करणेदेखील फायदेशीर ठरू शकते. दुखापत असूनही सूज कमी करणे शक्ती आणि हालचाली कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतलेली औषधेदेखील त्रास कमी करण्यास मदत करतात. उपचारांचा कालावधी हा दुखापतीच्या स्वरूपावर आणि तीव्रतेवर अवलंबून असतो. बहुतेक जखमा औषधोपचाराने बऱ्यादेखील करता येऊ शकतात. मात्र काही जखमा या शस्त्रक्रियेनेच बऱ्या होऊ शकतात. +फॅटी लिव्हर लक्षणे तपासण्या आणि उपचारमहत्तवाचा लेख +एनडीए भरतीच्याबहाण्याने फसवणूक + एनडीए भरतीच्याबहाण्याने फसवणूक +उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्याला १३२ लाखांचा गंडाम टा +एनडीए भरतीच्याबहाण्याने फसवणूक +उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्याला १.३२ लाखांचा गंडा +राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये एनडीए एअर फोर्स फ्लाइंग ऑफिसर पदाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचे सांगून विविध कारणांस्तव एक लाख ३२ हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने नियुक्तीची बनावट पत्रे पाठविल्याचेही आढळून आले आहे. एनडीएमध्ये प्रशिक्षणासाठी हजर झाल्यानंतर हा सर्व फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. +नवीन त्रिपाठी वय २२ रा. राणीगंज उत्तर प्रदेश यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार रामचंद्र तिवारी यांच्यासही तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन मूळचा उत्तर प्रदेशचा असून त्याने बीएचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण घेताना मित्राकडून एनडीए परीक्षेची माहिती मिळाली. त्याचा मित्रही एनडीएची तयारी करत होता. त्यामुळे नवीनने एका वेबसाइटवर सप्टेंबर २०१७मध्ये एनडीए प्रवेशासाठी अर्ज भरला. त्यानुसार मुंबई येथे परीक्षा दिली. परीक्षेचा जानेवारी २०१६ मध्ये निकाल लागला. त्यानंतर नवीनला एका ईमेलवरून एप्रिल २०१६ मध्ये एनडीएमध्ये निवड झाली असून मुलाखतीसाठी गांधीनगर येथे बोलावण्यात आल्याचे कळविण्यात आले. मे २०१६ मध्ये नवीनची तीन दिवस मुलाखतही झाली. त्यावेळी तिवारी नावाच्या व्यक्तीने आपण एनडीएमध्ये लष्करी अधिकारी असल्याचे भासवले होते. त्यानंतर काही दिवसांतच नवीनला नियुक्तीचे पत्रही आले. त्यामध्ये २९ जुलै २०१७पासून एनडीए खडकवासला येथे प्रशिक्षण सुरू होणार असल्याचे कळविण्यात आले.