{"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #10YearsChallenge : हे चॅलेंज नेमकं आहे तरी काय?\\nसारांश: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. किकी चॅलेंज, मोदींचा फिटनेस चॅलेंज, डेली ऐली चॅलेंज, मोमो चॅलेंज अशा अनेक प्रकारच्या चॅलेंजेसनं २०१८ गाजवलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सध्या २०१९मधलं पहिलं चॅलेंज जोरदार ट्रेंडमध्ये आहे. या चॅलेंजचं नाव आहे #10YearsChallenge. अर्थात बॉलिवुड सेलिब्रिटीपासून ते सर्वसामान्यांपर्यंत या ट्रेंडची भुरळ पडली आहे.\n\nनेमकं काय आहे हे चॅलेंज?\n\nआता हे चॅलेंज नेमकं आहे तरी काय? हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुक्ता असेलचं. तर याचं उत्तर अगदी सोपं आहे.\n\nया चॅलेंजमध्ये तुम्हाला स्वत:चा दहा वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो हा हॅशटॅग वापरून शेअर करायचा आहे. \n\nहॉलिवुडपासून बॉलिवुडपर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी हे '10 Year Challenge' स्विकारलं आहे. डायना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #5 मोठ्याबातम्या: आनंदी गोपाळ जोशी यांना गुगलकडून अभिवादन\\nसारांश: आजच्या दैनिकांतील, वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुगल डूडल\n\n1. आनंदी गोपाळ जोशी यांना गुगलकडून अभिवादन\n\nभारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांना गुगलनं डूडल साकारून मानवंदना दिली आहे. आज आनंदी गोपाळ जोशी यांची 153वी जयंती आहे. त्या निमित्तानं गुगलनं त्यांना अभिवादन केलं आहे, असं द इंडियन एक्सप्रेसनं म्हटलं आहे. याआधी गुगलनं भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांना देखील मानवंदना दिली होती. \n\nआनंदी जोशी या 19 व्या वर्षी डॉक्टर झाल्या होत्या. अमेरिकेतील पेनसिल्विनियातून त्यांनी वैद्यकीय पदवी मिळव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #5मोठ्याबातम्या - मोदी विदर्भातही समुद्र आणतील : उद्धव ठाकरेंचा टोला\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उद्धव ठाकरेंसह मोदी\n\n1. मोदी विदर्भातही समुद्र आणतील, उद्धव ठाकरे यांचा टोला \n\nनाणार प्रकल्पावरून वाद पेटलेला असताना उद्धव ठाकरेंनी हा प्रकल्प नाणारमध्ये होऊ देणार नसल्याचा पुनरोच्चार केला. \n\n\"विदर्भ विकासाच्या केवळ गप्पा मारण्याऐवजी भाजपने हा प्रकल्प विदर्भात आणावा,\" असं शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हटल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे. \n\n\"या प्रकल्पाला समुद्राची गरज आहे, असं वाटत असेल तर भाजपनं पंतप्रधान मोदींच्या कानावर ही बाब घालावी. ते विदर्भातही समुद्र आणतील,\" असा टोला त्यांनी नागपुरात झालेल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #5मोठ्याबातम्या : खलिस्तान मुद्द्यावर जस्टिन ट्रुडोंचं अमरिंदर सिंग यांना आश्वासन\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जस्टिन ट्रुडो आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग\n\n1. 'कॅनडा फुटीरवादी चळवळींना थारा देणार नाही'\n\nफुटीरतावादी चळवळींना कॅनडा थारा देणार नाही, असं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी झालेल्या भेटीत सांगितल्याचं वृत्त 'द हिंदू' नं दिलं आहे.\n\nअमरिंदर सिंग यांनी ट्रुडो यांची बुधवारी भेट घेत विविध विषयांवर 40 मिनिटं चर्चा केली. तेव्हा सिंग यांनी खलिस्तानचा मुद्दा ट्रुडो यांच्यासमोर मांडला. त्यावर ट्रुडो यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. \n\n\"आपण कुठल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #5मोठ्याबातम्या : फेक न्यूज देणाऱ्या पत्रकारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय पंतप्रधानांकडून मागे\\nसारांश: अधिस्वीकृती असलेल्या पत्रकारांनी इथून पुढे फेक न्यूज म्हणजे खोटी बातमी दिल्यास त्यांची अधिस्वीकृती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून रद्द केली जाणार असल्याचं सूतोवाच करण्यात आलं होतं. मात्र, हा निर्णय मागे घेण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी दिले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इंडियन एक्स्प्रेसमधल्या या बातमीसह विविध वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवरील आजच्या महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे;\n\n1. फेक न्यूजचा निर्णय मागे\n\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयानं अधिस्वीकृती असलेल्या पत्रकारांसाठी आता नव्यानं नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीनुसार, जर एखाद्या पत्रकारानं 'खोटी बातमी' दिल्यास त्या पत्रकाराची अधिस्वीकृती कायमस्वरुपी रद्द केली जाणार होती. \n\nमात्र, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय मागे घेण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला दिले. आणि अशी प्रकरणं आढळू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #5मोठ्याबातम्या : महिला पैशांसाठी करतात लैंगिक छळाचे आरोप- भाजप खासदार\\nसारांश: विविध वृत्तपत्रांमध्ये आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या अशा आहेत : \n\n1. 'महिला पै शांसाठी करतात लैंगिक अत्याचाराचे आरोप'\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजपाचे खासदार उदित राज यांनी #Metto मोहिमेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. महिला पैशांसाठी लैंगिक अत्याचाराचे आरोप करतात, असं ते म्हणाले आहेत. याविषयीची बातमी हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे. \n\nवृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत उदित राज म्हणाले, काही महिला जाणूनबुजून पुरुषांवर असे आरोप करतात. \n\nआरोप केल्यानंतर पुरूषाकडून या महिला 2-4 लाख रुपये घेतात आणि नंतर दुसऱ्या पुरूषाला लक्ष्य करतात असं उदित राज म्हणाले. \n\nकदाचित पुरूषांचा हा प्राकृतिक स्वभाव असेल, असंही मी मान्य करतो. पण महिलाही सभ्य आहेत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #5मोठ्याबातम्या : लोकसभा निवडणुकांमध्ये गैरवापर टाळण्यासाठी फेसबुकने कसली कंबर\\nसारांश: आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या : \n\n1. निवडणुकां साठी फेसबुकने कसली कंबर\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निवडणुकांसाठी फेसबुक होणार सज्ज\n\nयेत्या लोकसभा निवडणुकांत फेसबुकचा गैरवापर टाळण्यासाठी फेसबूकने एक टास्क फोर्स तयार केला आहे.\n\n\"2019च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसोबत काम समन्वय साधण्यासाठी आम्ही तज्ज्ञ लोकांची टीम तयार स्थापन केली आहे,\" अशी माहिती फेसबुक जागतिक धोरणांचे उपाध्यक्ष रिचर्ड अॅलन यांनी दिली.\n\nबिझनेस स्टँडर्ड वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार फेसबुकवर दिसणाऱ्या राजकीय जाहिरातींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यापुढं राजकीय जाहिरातीला पैसे देणऱ्यांचं नाव संबंधित"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #5मोठ्याबातम्या : संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्याची क्लीन चीट\\nसारांश: आजच्या दैनिकांतील आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांनी दिली क्लीन चिट\n\nभीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. या संदर्भातील वृत्त लोकसत्तामध्ये देण्यात आलं आहे. संभाजी भिडे यांना दंगल घडवताना पाहिलं, अशी तक्रार एका महिलेनं पोलिसात दिली, पण पोलीस चौकशीत कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. \n\n'भीमा कोरेगावा'च्या घटनेला 200 वर्षं पूर्ण झाल्यानं आयोजित कार्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #Aadhar : आधार कार्डामुळे हरवलेला सौरभ सापडला, पण कसा?\\nसारांश: त्यांचा लाडुला खेळता खेळता हरवला. आधार कार्डामुळेच त्यांचा मुलगा त्यांना परत मिळाला. पण कसं शक्य होऊ शकलं हे?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आधार कार्डामुळे विनोद आणि गीता या दांपत्याला त्यांचा मुलगा (सौरभ) मिळू शकला.\n\nविनोद आणि गीता यांच्यासाठी तो क्षण धक्कादायक होता. त्यांचा पाच वर्षांचा लाडका मुलगा सौरभ अचानक खेळता खेळता गायब झाला. पानिपतला राहणाऱ्या या दांपत्यासाठी सौरभला शोधणं पानिपतच्या लढाईपेक्षाही मोठं होतं. \n\nतो रविवार होता. 2015 या वर्षातली ही घटना. चार वर्षांचा सौरभ खेळता खेळता हरवला. \n\n\"रडत रडत रेल्वे स्टेशनला गेलो. सौरभला सगळीकडे शोधलं. वर्षभराच्या दुसऱ्या मुलाला शेजाऱ्यांकडे ठेवलं आणि सौरभचा शोध घेतला. पण तो कुठेही मिळा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #BudgetwithBBC बजेटमध्ये स्वप्नांची खैरात, पण ती स्वप्नं पूर्ण कशी होणार?\\nसारांश: भारताचं जे बजेट गुरुवारी सादर झालं त्यात फक्त आश्वासनांची खैरात होती. त्यामुळे हे बजेट 2019च्या निवडणुका समोर ठेवून तयार केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अर्थसंकल्पातली स्वप्न पूर्ण कशी होणार?\n\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी जेव्हा पाचवं बजेट सादर केलं, त्यापूर्वी राजकीय विश्लेषकांनी निवडणुका लवकर होतील, असा अंदाज व्यक्त केला होता. गुरुवारी जेव्हा त्यांनी बजेट सादर केलं, तेव्हा वर्षाच्या अखेरीस निवडणुका होतील, असं चित्र दिसत आहे.\n\nभारतीय जनता पक्ष या वर्षी दहा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठीसुद्धा तयारी करत आहे. म्हणूनही हा अर्थसंकल्प महत्त्वाचा होता.\n\nभारतातील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे. या वर्षी शेतीनिगडीत क्षेत्रातील वाढ 0.91% अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #FarmersProtest : कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा NDA तून बाहेर पडू - हनुमान बेनीवाल\\nसारांश: राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या आणखी एका सहकाऱ्याने कृषी कायद्याच्या मुद्यावर वेगळं होण्याचा इशारा दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर, एनडीएला सोडचिठ्ठी देण्याचा विचार करू शकतो,\" असा इशारा हनुमान बेनीवाल यांनी दिला आहे. \n\nराजस्थानातील नागौरचे खासदार आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे संयोजक हनुमान बेनीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना संबोधित करताना दोन ट्वीट केले. \n\nबेनीवाल म्हणाले, \"तीन कृषी कायदे तात्काळ मागे घ्यावेत. स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशीही लागू केल्या जाव्यात.\" \n\nते पुढे म्हणातात, \"राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष एनडीएचा घटकपक्ष आहे, पण आमच्या पक्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #HerChoice : लिव्ह-इन रिलेशनशीप तुटल्यानंतरही तिनं बाळाला जन्म दिला, पण...\\nसारांश: प्रेमात पडताना तो परकीय आहे, माझ्या देशातला नाही, माझ्या धर्माचा नाही, माझ्या जातीचाही नाही, हा कुठला विचार मी केला नव्हता. या गोष्टींनी तेव्हा काही फरक पडला नाही. पण, आमचं लिव्हइन रिलेशनशिपचं नातं तुटून एक महिनाही झाला नव्हता आणि मी त्याच्या बाळाची आई होणार होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना वाटलं होतं की, मी वेडी झाले आहे. कारण, मी कुमारी माता होणार होते. २१ वर्षांची कुमारी असूनही मी बाळाला जन्म देणार होते. मलाही असंच वाटत होतं की मी वेडी होईन. \n\nखूप काहीतरी वाईट होईल असं वाटून मी मनातून घाबरुन गेले होते. पण, व्हायचं ते होऊन गेलं होतं.\n\nमी १९ वर्षांची होते तेव्हा पहिल्यांदा मुस्तफाला भेटले होते. ईशान्य भारतातल्या एका छोट्या शहरातली मी माझं गाव सोडून देशातल्या दुसऱ्या कोपऱ्यातल्या एका मोठ्या शहरात कॉल सेंटरमध्ये नोकरी करायला आले होते.\n\nमुस्तफा हा मूळच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #HisChoice : साच्यात अडकून न पडता स्वेच्छेनं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषांसाठी\\nसारांश: 'स्त्रीचा जन्म होत नाही, ती घडवली जाते.' साधारणतः 70 वर्षांपूर्वी फ्रेंच लेखिका आणि तत्त्वज्ञ सीमॉन दि बुवेअरा यांनी हे वाक्य त्यांच्या 'द सेकंड सेक्स' या पुस्तकात लिहिलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"समाज आवश्यकतेनुसार स्त्रीला घडवत आला आहे. तिच्यात बदलही घडवत आला आहे. तिला झुकवत आला आहे. ते साध्य करण्यासाठी अनेक कथाही रचल्या गेल्या. \n\nउदाहरणार्थ, एकदा सत्यवानाचा मृत्यू झाला. मग सावित्री यमराजाकडे गेली त्याच्याशी भांडली आणि पतीचे प्राण पुन्हा परत आणले. पण तुम्ही कधी एखाद्या पुरुषानं त्याच्या पत्नीचे प्राण परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेची गोष्ट ऐकली आहे का? कधी कोणा पुरुषाच्या अंगात सावित्रीच्या गुणांची झलक तुम्ही पाहिली आहे का?\n\nस्त्रियांनी हजारो वर्षं पुरुषांसाठी खर्ची घातल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #HowdyModi: नरेंद्र मोदींचं अमेरिकेत होणार भव्य स्वागत, 'हाऊडी मोदी'चा ट्रेंड\\nसारांश: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप हे अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये 22 सप्टेंबरला होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात एकत्र सहभागी होणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'हाऊडी, मोदी!' ( Howdy, Modi!) नावाच्या या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही सामील होणार असल्याचं व्हाईट हाऊसने रविवारी सांगितलं.\n\nअमेरिकेत एकमेकांना खेळकरपणे वा मित्रत्वाने अभिवादन करण्यासाठी हाऊडी (Howdy) हा शब्द वापरला जातो. \n\n'हाऊडी, मोदी!' नावाचा हा कार्यक्रम ह्यूस्टनमधल्या एनआरजी स्टेडियममध्ये होणार असून यामध्ये पन्नास हजार भारतीय वंशाचे अमेरिकन सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय. अमेरिकेमध्ये होणाऱ्या कोणत्याही परदेशी नेत्याच्या कार्यक्रमासाठी येणारी ही सर्वांत मोठी प्रेक्षक संख्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #MeToo : 'एक पुरुष म्हणून मी चिंतेत आहे, पण हे जे काही होतंय, चांगलं होतंय'\\nसारांश: एक पत्रकार असल्यामुळे माझा फोन जणू आता माझ्या शरीराचाच एक भाग झालाय. रोज उठल्या-उठल्या मी व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर रात्रभरात घडलेल्या घडामोडी चेक करतो. तर रात्री डोळा लागेपर्यंत इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर व्हीडिओ बघत बसतो. आणि दिवसभर हे खेळणं खिशात खणखणत असतंच.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"माझ्याही मनात एक भीती होतीच की - कुणी आपलं नाव घेऊन #MeToo तर ट्वीट नाही ना केलं?\n\nपण गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वेळी जेव्हा खिशात फोन व्हायब्रेट होतोय, मनात धडकी भरतेय - 'आता कुणाचं नोटिफिकेशन आलं? ट्विटरवर काही नवीन तर नाही ना…? कुणी आपलं नाव घेऊन #MeToo तर ट्वीट नाही ना केलं?'\n\nमाझ्यासारखीच अनेक पुरुषांच्या मनात ही भीती घर करून बसली असेल. कारण हॉलिवुडमध्ये खळबळ माजवल्यानंतर हे #MeToo वादळ जेव्हा भारतात धडकलं तेव्हा त्याच्या विळख्यात सर्वांत आधी बॉलिवुडची काही मोठी नावं समोर आली. आणि त्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #MeToo : 'दारूमुळे लैंगिक क्षमता नव्हे तर नियम तोडण्याची वृत्ती बळावते'\\nसारांश: \"दिवसभर शूटिंग करताना त्यांचं स्त्रियांबरोबरचं वर्तन हे अतिशय विनम्र आणि सामान्य असे. दारू प्यायलानंतर मात्र ते वेगळे असायचे. त्यांच्यात बदल व्हायचा. असं वाटायचं की ते दुहेरी आयुष्य जगत आहेत.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दारुच्या नशेत वागलो असं अनेक #Me too केसेसमध्ये पाहायला मिळतं आहे.\n\n#MeToo मोहिमेसंदर्भात एका ज्येष्ठ अभिनेत्रीनं सहकारी अभिनेत्यासंदर्भात काढलेले हे उद्गार आहेत. \n\n#MeTooच्या अनेक उदाहरणांमध्ये मद्यपानानंतरच्या बेताल वर्तनाचा उल्लेख सातत्यानं येत आहे. यानिमित्ताने दारूमुळे खरंच लैंगिक भावना उद्दीपित होतात का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. \n\nदारूमुळे लैंगिक क्षमतेवर परिणाम होत नाही.\n\nनियम मोडण्याची वृत्ती बळावते \n\n\"दारूमुळे प्रस्थापित नियमांची चौकट मोडण्यास बळ मिळतं. पण दारूमुळे लैंगिक क्षमता वाढी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #MeToo : लैंगिक शोषणाविरुद्ध सोशल मीडियावर लिहिल्याने काय होणार?\\nसारांश: \"माझ्यासोबत झालेल्या लैंगिक संबंधांबाबत बोलायला मला लाज वाटायचं काहीच कारण नाही. उलट हे बोलल्यानंतर जे काही झालं होतं ते माझ्याच चुकीनं तर झालं नव्हतं ना, या घुसमटीतून मी बाहेर येईल आणि ज्याला लाज वाटायला पाहिजे त्याला समाजासमोर घेऊन येईल, असं मला वाटलं.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'द वायर' या वेबसाईटमध्ये रिपोर्टर असलेल्या अनु भूयन या त्या महिलांपैकी एक आहेत ज्यांनी सोशल मीडियावर स्वत:च्या लैंगिक शोषणाबद्दल लिहायला सुरुवात केली आहे. \n\nलैंगिक शोषण म्हणजे कुणी मनाई केल्यानंतर स्पर्श करणं, स्पर्श करण्याचा प्रयत्न करणं, लैंगिक संबंधांची मागणी करणं, अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करणं, पॉर्न दाखवणं अथवा सहमती नसतानाही लैंगिक संबंधांसाठीची वर्तणूक करणं.\n\nभारतात ही गोष्ट सामान्य झाली आहे. वैयक्तिक आयुष्यात, कामाच्या ठिकाणी महिलांसोबत अशा प्रकारचं वर्तन घडत आहे आणि याबाबत कुणीच कसं बोलत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #MeToo चळवळीबद्दल मोदी सरकारच्या महिला मंत्री काय म्हणतायत?\\nसारांश: देशात सध्या सर्वाधिक चर्चिला जाणार विषय म्हणजे #MeToo. दररोज या मोहिमेत नवनवीन लोकांची नावं समोर येत आहेत. अनेक नेते, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते तसंच पत्रकार आणि संपादकांचं नाव यात समोर आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतात या चळवळीनं जोर धरल्यानंतर शुक्रवारी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची एक तपास समिती नेमण्याची घोषणा केली आहे.\n\nहे स्वागतार्ह असलं तरी मोदी सरकारसाठी एक नाव सध्या चिंतेचं कारण बनलं आहे - परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर. त्यांच्यावर अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत.\n\nदुसरीकडे मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक महिला मंत्री या विषयावर मात्र गुळमुळीत भूमिका घेताना दिसून येत आहेत. नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वरा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #WomenBoycottTwitter: महिला का घालत आहेत ट्विटरवर बहिष्कार?\\nसारांश: रोझ मॅकगोवन या हॉलिवूड अभिनेत्रीचं ट्विटर अकाऊंट बारा तासांसाठी बंद करणाऱ्या ट्विटरला आता महिलांचा रोष पत्कारावा लागत आहे. भारतातही शुक्रवारी सकाळी सुरू झालेला #WomenBoycottTwitter हा हॅशटॅग सर्वाधिक ट्रेंड करत होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निर्मात्याकडून हॉलीवूडमध्ये अभिनेत्रींचा लैंगिक छळ?\n\nरोझ मॅकगोवनने हॉलिवूडचा निर्माता हार्वी वाईनस्टेन याने केलेल्या कथित लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. त्याच्याविरोधात पहिल्यांदाच कोणीतरी असं काहीतरी बोललं होतं.\n\nरोझने यासाठी ट्विटरची मदत घेतली आणि या घटनेसंदर्भात ट्वीट करत एक फोन नंबर शेअर केला.\n\nरोजने या ट्वीटमध्ये एक खाजगी फोन नंबर शेअर केला होता. हे आमच्या नियमांचा उल्लंघन आहे, असं म्हणत ट्विटरने तिचं अकाऊंट बारा तासांसाठी ब्लॉक केलं.\n\nअकाऊंट ब्लॉक करताना ट्विटरने फक्त तिला डायरेक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #पाचमोठ्याबातम्या : नाना पाटेकरांनी अर्ध्या मिनिटात संपवली पत्रकार परिषद\\nसारांश: आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. नाना पाटेकरांनी अर्ध्या मिनिटात संपवली पत्रकार परिषद\n\nअभिनेत्री तनुश्री दत्तानं केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अभिनेता नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nमाझ्या वकिलांनी मला मीडियाशी न बोलण्याचा सल्ला दिला असल्याने मी अधिक बोलणार नाही असं म्हणत नाना पाटेकरांनी त्यांची पत्रकार परिषद अर्ध्या मिनिटात संपवली. याबाबतीतलं वृत्त झी 24 तासच्या वेबसाईटनं दिलं आहे. \n\nमला प्रसारमाध्यमांशी बोलायला आवडतं. मी नेहमीच तुमच्याशी संवाद सा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'अनुराग कश्यपने माझ्यावर जबरदस्ती केली,' अभिनेत्री पायल घोषचा आरोप\\nसारांश: अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पायल घोषने ट्वीट करून हे आरोप केले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनुराग कश्यपला टॅग करत पायल घोषने म्हटलंय, \"अनुराग कश्यपने माझ्यासोबत जबरदस्ती केली. नरेंद्र मोदी यांना मी विनंती करते की, त्यांनी याविरोधात कारवाई करावी आणि सत्य काय आहे हे समस्त देशासमोर यावे. जाहीरपणे हे सांगणे माझ्यासाठी नुकसानकारक आहे याची मला कल्पना आहे. माझी सुरक्षा धोक्यात आहे. कृपया मला मदत करा.\"\n\nपायलच्या या ट्विटला अभिनेत्री कंगना राणावतने रिट्विट केले आहे. रिट्विट करताना कंगनाने #MeToo हॅशटॅगचा उल्लेख केला. कंगना आपल्या ट्वीटमध्ये म्हणते, \"प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे. अनुराग कश्यपला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रशियाच्या हस्तक्षेपाची शक्यता'\\nसारांश: अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रशियाकडून हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे, असं अमेरिकेच्या CIA या गुप्तचर संघटनेचे संचालक माइक पाँपेओ यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"CIA या संस्थेबद्दल आपण हॉलिवूडच्या चित्रपटातून ऐकलं असेल. पण या संघटनेचं कामकाज कसं चालतं, ट्रंप यांना माहिती कशी पुरवली जाते आणि ते या संस्थेचं कामकाज ते कसं पाहतात या विषयी CIA प्रमुखांनी बीबीसीशी संवाद साधला आहे. त्यांच्याजवळ असलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी काही भाकीतं केली आहेत. \n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना महत्त्वाच्या विषयातलं कळत नाही, असा आरोप 'फायर अॅंड फ्युरी' या पुस्तकात मायकल वुल्फ यांनी केला आहे. पण या आरोपात काही तथ्य नाही, असा निर्वाळाही पाँपेओ यांनी दिला आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'आईसाठी योग्य वर हवा' - प. बंगालमधल्या तरुणाची फेसबुक पोस्ट व्हायरल\\nसारांश: \"मला माझ्या विधवा आईसाठी योग्य वर हवा आहे. नोकरीमुळे मी दिवसातला बराच वेळ घराबाहेरच असतो. अशावेळी माझी आई घरी एकटीच असते. एकाकी आयुष्य जगण्यापेक्षा प्रत्येकाला चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, असं मला वाटतं.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पश्चिम बंगालमधल्या हुगली जिल्ह्यातलं चंदननगर हे एक छोटं शहर आहे. कोलकत्यापासून 30 किमी अंतरावर असलेलं चंदननगर पूर्वी फ्रेंच वसाहत होती. नंतर हा भाग भारताला मिळाला. हे शहर जगदात्री पूजा आणि बल्ब कारागिरांसाठी प्रसिद्ध आहे. \n\nमात्र, एका तरुणाच्या फेसबुक पोस्टमुळेसुद्धा सध्या चंदननगर चर्चेत आहे. या तरुणाचं नाव आहे गौरव अधिकारी. \n\nयाच महिन्यात आस्था नावाच्या एका तरुणीनेदेखील आपल्या आईसाठी 50 वर्षांचा वर हवा आहे, असं ट्वीट केलं होतं. ते ट्वीटही बरंच व्हायरल झालं होतं. आपण आपल्या आईसाठी एक वेल सेटल्ड,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'आज रस्त्यावर नाही उतरले तर उद्या भारताबाहेर करतील'\\nसारांश: दिल्लीच्या शाहीन बाग भागातल्या महिला CAA विरुद्ध रोज निदर्शन करत आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कडाक्याच्या थंडीत रोज आपल्या मुलाबाळांना घेऊन रात्रभर रस्त्यावर बसून राहात आहेत. \n\nपण का? जाणून घ्या या व्हीडिओत.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'आधी काका, नंतर भाऊ आणि आता बाबांनीही केली आत्महत्या!'\\nसारांश: 50 वर्षीय जनार्धन महादेव उईके यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यवतमाळच्या या शेतकरी कुटुंबातली गेल्या पाच वर्षांत ही तिसरी आत्महत्या आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जनार्धन महादेव उईके यांच्या पत्नी आणि मुली\n\nयापूर्वी त्यांचे भाऊ अशोक महादेव उईके आणि पुतण्या सुदर्शन अशोक उईके यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती.\n\nउईके कुटुंबीय यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या जरूर या गावात राहतं. \n\nया आत्महत्या शेतकऱ्यांची विदारक स्थिती दाखवून देतात. \n\nआत्महत्येचं सत्र\n\nभाऊ अशोक आणि पुतण्या सुदर्शननं केलेल्या आत्महत्येमुळे कुटुंबाची जबाबदारी जनार्धन यांच्या खांद्यावर होती. जनार्धन यांनी यावर्षी कापसाची पेरणी केली होती. पण बोंडअळीमुळे उभं पीक वाया गेलं. \n\nशिव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'आप म्हणजे स्वयंस्फूर्तीनं उभ्या राहिलेल्या आंदोलनाची हत्या'\\nसारांश: आम आदमी पक्षाला नुकतीच पाच वर्ष पूर्ण झाली. 2012 मध्ये हा पक्ष स्थापन झाल्यापासून 'आप' ने नेहमीच भ्रष्टाचाराविरूद्ध लढणारा पक्ष अशीच आपली प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनातून बळ मिळालेल्या अरविंद केजरीवालांनी आपला स्वतःचा पक्ष काढला. हा पक्ष सामान्य माणसासाठी काम करेल असं म्हणत त्यांनी या पक्षाला 'आम आदमी पक्ष' असं नावं दिलं. \n\nपाच वर्षांनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की 'आप'च्या राजकीय वाटचालीबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यावर वाचकांनी त्यांची भरभरून मतं मांडली. \n\nया आहेत त्यातल्याच काही निवडक प्रतिक्रिया. \n\nसंकेत भोसले आणि धनंजय साठे यांना अरविंद केजरीवाल यांचे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' लिहिणारे लक्ष्मीकांत देशमुख साहित्य संमेलनाचे अध्यक्ष\\nसारांश: 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात बडोदा इथं हे साहित्य संमेलन होणार आहे. सनदी अधिकारी आणि लेखक असा त्यांच्या कार्याचा मोठा परीघ आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लक्ष्मीकांत देशमुख\n\nदेशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप आणि रवींद्र गुर्जर यांच्यात ही निवडणुकी झाली. त्यात देशमुख यांना 427 आणि शोभणे यांना 357 मते मिळाली. \n\nमूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या मुरूम गावचे देशमुख सध्या पुण्यात असतात. \n\nशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांची कोल्हापुरातील जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. \n\nस्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी त्यांनी सोनोग्राफी मशीन्सना सायलेंट ऑब्जर्व्हर हे यंत्र बसवण्याचा उपक्रम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांना मतदान करू दिलं नाही': पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाव्याचा फॅक्ट चेक\\nसारांश: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नागरिकत्व काँग्रेसने काढून घेतलं होतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी लातूरच्या प्रचार सभेत म्हणाले होते. पण मोदींचा दावा कितपत खरा आहे?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मोदी आणि ठाकरे\n\n\"काँग्रेसवाल्यांनी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा. मानवी हक्कांची भाषा तुम्हाला शोभत नाही. काँग्रेसनं हिंदुस्तानातल्या प्रत्येक मुलाला उत्तर दिलं पाहिजे, हिंदूस्तानातल्या प्रत्येक मुलाला न्याय दिला पाहिजे. तुम्ही काँग्रेसवाल्यांनी बाळासाहेबांचं नागरिकत्व काढून घेतलं होतं. त्यांचा मतदानाचा हक्क हिसकावून घेतला होता,\" असं मोदी 9 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लातूरमध्ये भाषण करताना म्हणाले. \n\nयावेळी प्रचारसभेत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेही उपस्थित होते. \n\nयेत्या लोक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी मला माझे स्तन काढावे लागले'\\nसारांश: अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात राहणाऱ्या सॅराफिना नॅन्सला जेव्हा कळलं की तिला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा तिने प्रतिबंधात्मक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. याला मॅस्टेक्टोमी सर्जरी म्हणतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यात कॅन्सर झालेला किंवा होण्याची दाट शक्यता असणारा स्तन ऑपरेट करुन अंशतः किंवा पूर्णपणे काढून टाकतात. सॅराफिनाने डबल मॅस्टेक्टोमी आणि त्यानंतर रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. डबल मॅस्टेक्टोमी म्हणजे दोन्ही स्तन काढणे आणि त्यानंतर रिकन्स्ट्रक्शन म्हणजे स्तनरोपण करणे. \n\nया सर्जरीमुळे तिची कॅन्सरची रिस्क खूप कमी होणार होती. मात्र, यासाठी तिला तिचे दोन्ही स्तन गमवावे लागणार होते. परिणामी सर्जरी झालेला भाग संवेदनाहिन होणार होता. तो भाग पूर्णपणे बधीर होणार होता.\n\n26 वर्षांच्या सॅराफिनाने"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पीएम केअर हा वेगळा फंड कशाला?'\\nसारांश: कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी पीएम-केअर्स फंडाची (PM Cares Fund) घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. या फंडासंदर्भात काही प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना व्हायरसच्या रुग्णांकरता मदतनिधी म्हणून या फंडाची रचना करण्यात आली आहे. \n\nअनेक वर्षांपासून सरकारी पीएम रिलीफ फंड तसंच प्रंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधी कोश असताना नव्या फंडाची आवश्यकता का? असा प्रश्न विचारला जातो आहे. \n\nकाही लोकांनी पीएम केअर फंडाला घोटाळा असल्याचं म्हटलं आहे. महालेखापरीक्षकांच्या किंवा कॅगच्या अखत्यारीत येऊ नये याकरता पीएम केअर फंडाची स्थापना केल्याचं काहींचं म्हणणं आहे.\n\nआर्थिक निगराणी ठेवणाऱ्या यंत्रणांच्या परिघात येत नसल्याने या फंडात जमा झालेला पैसा आणि त्याचा विनियोग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'क्रांतिसिंह' नाना पाटील आज असते तर...\\nसारांश: क्रांतिसिंह नाना पाटील यांची लेक हौसाबाई पाटील यांनी प्रतिसरकारच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला होता. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्वातंत्र्याच्या लढ्यात इंग्रजांच्या विरोधात दक्षिण महाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या प्रतिसरकार( पत्री सरकार)ला स्वातंत्र्यसेनानी जी. डी. बापू लाड, स्वातंत्र्यसेनानी शाहीर शंकरराव निकम आणि नाना पाटलांच्या कन्या हौसाबाई पाटील या कार्यकर्त्यांचं भक्कम पाठबळ मिळालं होतं. \n\nया पत्री सरकारला आवश्यक असणारा शस्त्र पुरवण्याचे काम त्याकाळात हौसाबाईंनी केलं होतं. त्या वेळेच्या रोमांचक आठवणी त्या आजही तितक्याच कणखरपणाने सांगतात.\n\nव्हीडिओ शूट - प्रविण राठोड\n\nएडिटीं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'क्रिकेटमुळेच मी जिवंत आहे'- अफगाणिस्तानातून थेट इंग्लंडपर्यंत मजल मारणाऱ्या मुर्तझाची कहाणी\\nसारांश: मुर्तझा अलीने 14 वर्षांचा असताना अफगाणिस्तानातून पळ काढला. तालिबानने त्याच्या कुटुंबाचा जीव घेतला होता. मजल दरमजल करत तो इंग्लंडला पोचला. तिथे त्याला एक असा माणूस भेटला, जो नंतर त्याचा जणू दुसरा बापच झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऑक्सफर्डच्या बाहेरच्याच बाजूला असणाऱ्या गावातल्या कमनॉर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष रॉजर मिटी यांनी अलीचं स्वागत केलं आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये घेऊन गेले. तिथे अलीसाठी काही क्रिकेट किट मांडून ठेवले होते. \n\n\"त्यानं माझ्याकडे असं काही पाहिलं जणू त्याला लॉटरी लागली असावी. खूप सुंदर क्षण होता तो. त्याला फारसं इंग्लिश बोलता येत नव्हतं, पण त्यावेळी तो खूप आनंदी होता,\" मिटी सांगतात. \n\nजवळपास एक वर्षापेक्षा जास्त काळ खडतर प्रवास करून अली अखेरीस इंग्लंडमध्ये दाखल झाला होता आणि ऑक्सफर्डमध्ये त्याच्या दूरच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'गरिबीमुळे महिलांबरोबर भेदभाव होतो', सेलिब्रिटींचं जागतिक नेत्यांना पत्र\\nसारांश: महिला आणि पुरुषांना समान वेतन मिळावं म्हणून जगभरातले सेलिब्रिटी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करताना दिसत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रसिद्ध निवेदिका ऑप्रा विन्फ्रे आणि मेरिल स्ट्रीप यांनी एक पत्र लिहून जागतिक नेत्यांना, जगभरातील राजकारण्यांना 'नोटीस' दिली आहे. \n\nONE या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे त्यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रावर 140 जणांच्या सह्या आहेत. \n\nजगातल्या प्रत्येक मुलीला शिक्षण आणि समान संधी मिळावी म्हणून आपण प्रयत्न करावे अशी विनंती केली आहे. \n\nब्लॅक पॅंथर चित्रपटातील कलाकार लेटिटिया व्राइट आणि थँडी न्यूटन, नताली डॉर्मर, लेना डेनहम, नताली पोर्टमन आणि इसा रे यांनी देखील या पत्रावर सह्या केल्या आहेत. \n\nगरिबीमुळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'चहा-पोहे कार्यक्रम करून लग्न झालेले मग सगळेच बांगलादेशी,' कैलास विजयवर्गीयंच्या वक्तव्यावरील प्रतिक्रिया\\nसारांश: भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय सध्या एका वक्तव्यावरून बरेच ट्रोल होत आहेत. आपल्या घरात एक नवीन खोली बांधण्याचं काम करणारे काही बांधकाम मजूर बांगलादेशी नागरिक असल्याचा आपल्याला संशय आल्याचं ते म्हणाले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र, त्यांना हा संशय कशावरून आला याविषयी सांगताना ते म्हणाले, \"हे मजूर जेवणात फक्त पोहे खात होते. त्यामुळे ते बांगलादेशी असावे,\" असं आपल्याला वाटल्याचं ते म्हणाले.\n\nदिल्लीतल्या एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात सुधारित नागरिकत्त्व कायद्याची बाजू मांडताना त्यांनी हे वक्तव्य केलं. \n\nत्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. \n\nबीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर \n\nफेसबुकवर डॉ. महेंद्र भास्कर यांनी दिलेली प्रतिक्रिया फारच मजेशीर आहे. ते लिहितात. \"माझ्या कामवाल्या बाईच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'छोटी राज्यं विकासाचं द्योतक, तर गोवा सगळ्यात प्रगत राज्य हवं'\\nसारांश: जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांनी लोकसत्ताला नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत मराठवाड्याचा विकास होणं आवश्यक असेल तर मराठवाडा स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केलं पाहिजे, असं म्हंटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की, माधव चितळेंच्या या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? वाचकांनी बीबीसी मराठीला सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. \n\nकल्याण जाधव यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे की, \"स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी मराठवाड्याला अजूनही संघर्ष करावा लागतो त्यामुळे मराठवाडा वेगळं राज्य झालंच पाहिजे.\"\n\nइनोसन्ट आत्मा या अकाऊंटनं ट्वीट केलं आहे की, \"वेगळं राज्य आणि विकास यांचा दूरदूरपर्यंत सबंध नाही. आणखी एकाला मुख्यमंत्री होता यावं म्हणून अशी विधान करण्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'ज्युलियन असांज यांनी इक्वेडोरच्या दूतावासातून हेरगिरी केली'\\nसारांश: ज्युलियन असांज यांनी हेरगिरी करण्यासाठी इक्वेडोर या देशाच्या लंडनमधील दूतावासाचा वापर केला होता, अशी माहिती इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष लेनिन मोरेनो यांनी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लेनिन मोरेनो यांनी गार्डियन या वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली. \"असांज यांना दिलेला आश्रय रद्द करण्याचा निर्णय घेण्यासाठी कोणत्याही नेत्याने प्रभाव टाकलेला नाही. असांज यांनी नियमांचा भंग केल्याने हा निर्णय घेण्यात आला.\"\n\nइक्वेडोरच्या पूर्वीच्या सरकारने असांज यांनी इतर देशांत ढवळाढवळ करण्यासाठी दूतावासात साधनं उपलब्ध करून दिली, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र लेनिन मोरेनो 2017ला सत्तेत आले. \n\nइक्वाडोरने असांज यांना 7 वर्षं दूतावासातात आश्रय देण्याचा निर्णय मागे घेतला. त्याबद्दल ते बोलत होते. आम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'साठी आमिर खान करणार चीनमध्ये रोड शो\\nसारांश: चीनच्या शिनजियांगमधील एका मुलीच्या गायनाचा व्हीडिओ तेथील सोशल मीडिया साईट वीबोवर लोकप्रिय ठरला आहे. या व्हीडिओ त संबंधित मुलगी अभिनेता आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टार चित्रपटातील 'नचदी फिरा' हे गाणं गाताना दिसून येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आमिर खानच्या उपस्थितीत ही मुलगी हे गाणं गात आहे. आमिर खान सध्या 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चीनमध्ये आहे. \n\nप्रेक्षागृहात बसलेल्या मुलीचं गाणं ऐकून आमिरनं तिची प्रशंसा केली. \"तू हे गाणं खूपच छान गायली आहेस. हे गाणं अवघड आहे,\" असं तो म्हणाला. \n\nयानंतर या मुलीनं आमिर खानला शिनजियांग क्षेत्राची सांस्कृतिक ओळख असलेली एक पारंपरिक टोपी भेट दिली. \n\nशियान शहरातल्या शिडियन विद्यापीठात 18 डिसेंबरला हा व्हीडिओ शूट करण्यात आला होता. तेव्हापासून जवळपास 70 हजार लोकांनी हा व्हीडिओ बघितला आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'तनुश्रीच्या हेतूवर शंका घेण्यापेक्षा त्यांच्या हिमतीला दाद द्या'\\nसारांश: 'हॉर्न ओके प्लीज'च्या चित्रीकरणावेळी नाना पाटेकरांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं होतं, असं अभिनेत्री तनुश्री दत्तानं म्हटलं आहे. पण तिच्या या आरोपांवरून बॉलिवुडमध्ये दोन गट पडल्याचं दिसून येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ : इतर अभिनेत्री गप्प का आहेत ? : तनुश्री दत्ता\n\nएकीकडे अमिताभ बच्चन, सलमान खान आणि आमिर खान यांनी या विषयावर बोलण्याचं टाळलं, तर दुसरीकडे फरहान अख्तर, स्वरा भास्कर, सोनम कपूर, ट्विंकल खन्ना, प्रियंका चोप्रा और अनुराग कश्यप असे कलाकार तनुश्री दत्ताच्या पाठीशी उभे राहिले आहेत. पाटेकर यांनी हे आरोप नाकारले आहेत. तसेच तनुश्रीवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. \n\n'आशिक बनाया आपने' या सिनेमापासून प्रकाशझोतात आलेल्या तनुश्रीने आरोप केला आहे की 'हॉर्न ओके प्लीज' या सिनेमाच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'तुम्ही लाख रुपयांसाठी आमचा देश सोडून जाल का?' युरोपियन राष्ट्रांची स्थलांतरितांना ऑफर\\nसारांश: चांगलं, स्थिर आणि शांततेचं जीवन जगण्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या देशात स्थायिक होता. पण आता तोच देश तुम्हाला मायदेशी परतण्यासाठी पैसे देणार असेल, तर तुम्ही काय कराल?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्थलांतरितांचा प्रश्न जगभरात गंभीर झाला आहे.\n\nजर्मनीने हा पर्याय अनुसरला आहे. अन्य देशामधून इथं स्थलांतरित झालेल्या, आश्रय घेतलेल्या लोकांनी मायदेशी परतावं म्हणून जर्मनी त्यांना आर्थिक प्रोत्साहन देत आहे. 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत जर्मनी सोडणाऱ्यांना निर्धारित रकमेपेक्षा अधिक पैसे देण्याचीही जर्मनीची तयारी आहे. \n\nमायदेशात घराची व्यवस्था व्हावी म्हणून जर्मनी प्रत्येक माणसाला वैयक्तिक 1,000 युरो तर एका कुटुंबाला 3,000 युरो देणार आहे.\n\nस्थलांतरितांचे लोंढे युरोपातल्या विविध देशांसाठी समस्या ठरत आहे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'तेव्हा मूग गिळून गप्प का,' मनसेचा संजय राऊतांना टोला #5मोठ्याबातम्या\\nसारांश: 1 . तेव्हा मूग गिळून गप्प का - मनसेचा राऊतांना टोला\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवसेना खासदार संजय राऊत\n\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी शेतकऱ्यांबरोबर होती आहे आणि राहणार, पण आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. \n\nशिवसेना खासदार संजय राऊत यांचा नामोल्लेख न करता त्यांनी हा टोला हाणला आहे. 'महाराष्ट्र टाईम्सने'ने ही बातमी दिली आहे. \n\nदिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे हळूहळू देशभरात पडसाद उमटू लागले आहे. शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिल्यानंतर भाजपाच्या काही मित्रपक्षांसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'दुबईत नोकरी मिळेल अशा अपेक्षेने गेलो आणि पोहोचलो इराकमध्ये'\\nसारांश: इराकमधल्या मोसूलच्या हत्याकांडातून बचावलेल्या हरजित सिंग एकमेव भारतीयानं सांगितली सत्य परिस्थिती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गावात नोकरी मिळत नाही, दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत. त्यामुळेच हरजित सिंग यांनी इराकमध्ये नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इस्लामिक स्टेटनं त्या देशावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या ताब्यातून सुटून भारतात जिवंत परतलेले ते एकमेव आहेत.\n\nशालेय शिक्षण पूर्ण केलेल्या हरजित यांना भारतात नोकरी मिळणं कठीण आहे, पण आखाती देशात नोकरीची संधी आहे. शिवाय, तेथून महिन्याला किमान 20 हजार रुपये घरी पाठवणं शक्य होईल. त्यामुळे त्यांनी अखेर आई-वडिलांकडून नोकरीसाठी परदेशी जाण्याची परवानगी मिळव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'नरेंद्र मोदींची मुलाखत फिक्स्ड, अनेक प्रश्न अनुत्तरित' - विश्लेषण\\nसारांश: नवीन वर्षाच्या प्रथमदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANI वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. दीड तास चाललेल्या या मुलाखतीचा अन्वयार्थ राजकीय विश्लेषकांनी उलगडून सांगितला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\n'रचलेली, फिक्स्ड मुलाखत' - विजय चोरमारे, वरिष्ठ सहायक संपादक, महाराष्ट्र टाइम्स\n\nही अगदीच फिक्स्ड मुलाखत होती. 2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असतील ही घोषणा करण्यात आली. त्यावेळीही मोदींनी ANIला संपादिका स्मिता प्रकाश यांनाच मुलाखत दिली होती. पाच वर्षं पूर्ण होतानाही मोदींनी ANIचीच निवड केली. ANI त्यांचं मुखपत्र आहे. \n\nनोटाबंदीसंदर्भातलं त्यांचं बोलणं आध्यात्मिक आणि गोलमाल स्वरूपाचं होतं. त्यांच्या बोलण्यातून अनेक उपप्रश्न उपस्थित होत होते. मात्र ते विचारलेच गेले ना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'नाणार प्रकल्प रद्द झाल्याने राज्यातील गुंतवणुकीवर विपरित परिणाम'\\nसारांश: रत्नागिरी येथील नियोजित नाणार रिफायनरीचा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या प्रकल्पासाठी ज्या जागा अधिग्रहित करण्यात आल्या होत्या, त्याही परत केल्या जाणार आहेत. हा प्रकल्प ज्या भागातील नागरिकांना हवा असेल, तिथं सुरू करण्यात येईल, असंही देसाई यांनी सांगितलं.\n\nशिवसेना आणि भाजप यांच्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा होत असताना हा प्रकल्प नाणारमधून हलवण्याचं सूतोवाच करण्यात आलं होतं. \n\nदेसाई यांच्या घोषणेमुळे हा प्रकल्प नाणारमधून रद्द करण्याची औपचारिकता पूर्ण झाली आहे. नाणार प्रकल्पासाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा ही देसाई यांनी केली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'निर्भयाच्या वेळी झाला होता तसा जनआक्रोश जम्मूच्या पीडितेसाठी का नाही?'\\nसारांश: जम्मूमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर देशभरातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी यासाठी निदर्शनं सुरू असतानाच जम्मूमध्ये वकिलांनी आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा काढला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या प्रकरणानंतर भारत प्रशासित जम्मू-काश्मीरमधून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. जसा दिल्लीत निर्भया प्रकरणानंतर उद्रेक झाला, तसा या प्रकरणानंतर का झाला नाही, असा प्रश्न स्थानिक माध्यमं विचारत आहेत.\n\nकठुआ बलात्कार प्रकरणात 10 एप्रिलला चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्यामध्ये अनेक गोष्टी उघडकीस आल्यामुळं वादाला तोंड फुटलं. \n\n9 एप्रिलला काही हिंदू वकिलांनी पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यासाठी मज्जाव केला होता. या प्रकरणात आठ आरोपी आहेत. त्यांना या प्रकरणात गोवण्यात आलं आहे, असं त्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'निवडणुकांमुळे अधिवेशन पुढे ढकलणं भारतीय लोकशाहीसाठी घातक!'\\nसारांश: संसदेचं हिवाळी अधिवेशन अखेर आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणं अपेक्षित आहे. पण हे अधिवेशन सुरू व्हायच्या आधीच सर्वाधिक चर्चा आहे ती सरकारनं पुढे ढकललेल्या अधिवेशनाच्या तारखांची.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऑक्टोबरमध्ये मंत्रीमंडळाच्या संसद कामकाजविषयक समितीनं हिवाळी अधिवेशन 21 नोव्हेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर या तारखा बदलण्यात आल्या.\n\nआता हे अधिवेशन 15 डिसेंबर ते 5 जानेवारी चालणार असल्याने पहिल्यांदाच ख्रिसमसची सुटी हिवाळी अधिवेशनाच्या काळात येणार आहे.\n\nगेल्या वर्षी 16 डिसेंबरला संसदेचं अधिवेशन संपलं होतं. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्य गुजरातमध्ये निवडणुकांमुळे अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. \n\n\"भारताच्या इतिहासात निवडणुकांमुळे संसदेच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा काँग्रेस आमदार नसीम खान यांनी खरंच दिल्या? – फॅक्ट चेक\\nसारांश: काँग्रेस पक्षाचे आमदार नसीम खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यात नसीम खान आपल्या प्रचार सभेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देताना दिसत आहेत, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्यावर देशद्रोहाचा खटला चालवून दाखवावा असं आव्हान देत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हा व्हीडिओ व्हॉट्स अपवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nव्हीडिओमध्ये मुंबईच्या चांदिवली भागाचे आमदार नसीम खान एका व्यासपीठावर उभे आहेत आणि तिथं अन्य काही लोक बसलेले दिसत आहेत.\n\nपरंतु आम्ही तपासणी केली असता, असं लक्षात आलं की व्हीडिओतल्या ठरावीक भागात बदल करण्यात आलेला आहे आणि हा व्हीडिओ चुकीच्या संदर्भात व्हायरल करण्यात आला आहे.\n\nनसीम खान यांनी काय म्हटलं होतं?\n\nहा व्हीडिओ तीन वर्षं जुना असल्याचं बीबीसीने केलेल्या तपासणीत समोर आलं आहे. \n\nव्हीडिओमध्ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'पायाभूत सुविधा द्या आधी, मग खेळा बुलेट बुलेट'\\nसारांश: प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पावरून महाराष्ट्र, विशेषतः मुंबईमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लोकांच्या मते, सर्वप्रथम रेल्वेच्या पायाभूत सुविधा द्या आणि त्यानंतर मोठे प्रकल्प आणा. बीबीसी मराठीने सोशल मीडियावर वाचकांना प्रश्न विचारला होती की, मुंबईच्या रेल्वे समस्यांशी बुलेट ट्रेनचा संबंध जोडण योग्य आहे का? वाचकांनी यावर भरभरून मतं व्यक्त केली. \n\nअनेक लोकांनी बुलेट ट्रेनऐवजी लोकल सुधारा या अर्थाची मतं मांडली. तर काही जण मात्र बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प आवश्यक आहेत आणि त्यावरचा खर्च इतरत्र वळवता कामा नयेत, अशाही मताचे आहेत.\n\nसुनील पाटील म्हणतात की, जर लोकल ट्रेन्सच्या सामान्य गरजा व सुरक्षा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांपेक्षा मोठे झाले का?'#5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रकाश आंबेडकर\n\n1. प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांपेक्षा मोठे झाले का? \n\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बाबासाहेबांचा राजकीय पक्ष होता. मात्र वंचित आघाडीची स्थापना करताना प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षालाच बाजूला ठेवलं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचा विचार संपवायला निघाले असून ते बाबासाहेबांपेक्षा मोठे झाले का? असा सवाल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी केला. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. \n\nपक्षाच्या मेळाव्यात कवाडे बोलत होते. 'प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन पक्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'बलात्कार राष्ट्रीय आपत्ती' : दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी 40 हजार अत्याचार\\nसारांश: दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सीरिल रामफोसा यांनी दक्षिण आफ्रिकेत बलात्कार राष्ट्रीय आपत्ती आहे, असं म्हटलं आहे. त्याविरोधात पुरुषांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"महिलांवर बलात्कार होणे व पीडितांच्या हत्या करणे असे प्रकार सातत्याने होत असून लैंगिक हिंसा संपविण्याची वेळ आली आहे,\" असं ते म्हणाले. \n\nनिवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यांनी हे आवाहन केले आहे. \n\n\"दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी 40 हजार बलात्कारांची नोंद होते. अर्थात बलात्कारांची खरी संख्या याहून मोठी असण्याची शक्यता आहे,\" असं ते म्हणाले. खचाखच भरलेल्या दर्बन स्टेडियममध्ये ते बोलत होते. \n\nते म्हणाले, \"स्त्रियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण मोठी प्रगती केली आहे. मात्र लैंगिक हिंसाचार ही राष्ट्रीय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'बाळाला जन्म दिल्यानंतर अर्ध्या तासांतच मी परीक्षा द्यायला शाळेत परतले'\\nसारांश: आफ्रिकेतील गिनी देशातील एका तरुणीची सध्या जगभर चर्चा सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फतौमता कौरौमा नावाची ही 18 वर्षांची तरुणी मंगळवारी परीक्षा द्यायला ममाऊ शहरातील परीक्षा केंद्रात गेली. मात्र तिला तिथेच प्रसूती कळा येऊ लागल्याने परीक्षा कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं.\n\nसुदैवाने सारंकाही वेळेत पार पडल्यानं तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ सुखरूप असल्याचं कळताच तिला पुन्हा आपल्या परीक्षेची आठवण झाली आणि अवघ्या अर्ध्या तासात ती परीक्षा देण्यासाठी पुन्हा हजर झाली.\n\nपदवीचं शिक्षण पूर्ण करण्याचा मी निर्धार केला होता, असं फतौमता सांगते.\n\n\"खरंतर सोमवारी रात्रीपासूनच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'ब्राझीलचे ट्रंप' उतरले राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूक रिंगणात\\nसारांश: ब्राझीलमध्ये कडव्या उजव्या विचारसरणीचे वादग्रस्त नेते जेर बोलसोनारो यांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचं जाहीर केलं. ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जेर बोलसोनारो\n\nसोशल मीडियावर ब्राझीलचे हजारो नागरिक बोलसोनारो यांना फॉलो करतात. अनेकांना ते 'ब्राझीलचे ट्रंप' वाटतात. \n\nमाजी लष्करी अधिकारी असलेले जेर बोलसोनारो हे अनेक पोल्सनुसार माजी अध्यक्ष ल्युईझ इनासिओ लुला डीसिल्व्हा यांच्या मागे आहेत. \n\nलुला हे भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली सध्या तुरुंगात आहेत, त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. \n\nवर्णभेदी आणि समलिंगी व्यक्तींसंदर्भात बोलसोनारो यांच्या वक्तव्यांनी ब्राझीलमध्ये खळबळ उडाली होती. मात्र गुन्हेगारीने वेढलेल्या देशाला व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'भाषण ठोकून टाळ्या मिळवणारा नेता सरकार चालवू शकत नाही'\\nसारांश: गांधी नेहरू घराण्याचे वंशज आणि सोनिया गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अर्ज भरला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राहुल हेच काँग्रेसचे भावी अध्यक्ष असतील असं जवळजवळ निश्चित झालं आहे. \n\nत्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, राहुल गांधी अध्यक्ष झाले तर काँग्रेसचं भवितव्य बदलेल का? वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या, त्यातल्याच या काही निवडक प्रतिक्रिया. \n\nदादाराव पंजाबराव लिहीतात की, \"पप्पू आता शहाणा झाला आहे हे विरोधकही मान्य करतील. गुजरात निवडणुकीत त्यांचं नेतृत्व प्रामुख्यानं समोर आलं आहे. त्यांचा युवा जोश काहीतरी बदल घडवून आणू शकेल.\"\n\n\"लोकांचा अजूनही गांधी परिवारावर व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'मनसे महामोर्चा' : 'यापुढं दगडाला दगडानं, तलवारीला तलवारीनं उत्तर', राज ठाकरेंच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे\\nसारांश: 'यापुढे दगडाला दगडाने उत्तर, तलवारीला तलवारीने उत्तर देऊ. एकोप्याने रहा.' असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना हाकला या मागणीसाठी मनसेने महामोर्चा काढला. त्यावेळी ते बोलत होते. संबोधित केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"CAA-NRC च्या समर्थनासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चांना राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक शब्दात आव्हान दिलं. \n\nराज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) मुंबईत महामोर्चा काढला. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधातल्या या मोर्चाला हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. \n\nहिंदू जिमखान्यापासून आझाद मैदान असा महामोर्चा पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून मार्गदर्शन केलं.\n\nकोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'मराठा आरक्षणानंतरच काकासाहेब शिंदेंच्या आत्म्याला शांती मिळेल'\\nसारांश: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलनं करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी अशाच एका आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाचा मृत्यू झाला आणि राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला वेगळं वळण लागलं. \n\nमराठा क्रांती मोर्चाच्या जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू ही मराठा आरक्षणाच्या लढ्यात कुणी जीव गमावण्याची पहिलीच घटना घडली. \n\nज्या शिंदे कुटुंबीयांनी आपला तरुण मुलगा गमावला त्या कुटुंबीयांना आता या संपूर्ण विषयावर काय वाटतं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'मा. पंतप्रधान मोदी, कृपया आमच्या गावचे नाव बदलावे कारण...'\\nसारांश: जन्मजात काही तरी विचित्र नाव किंवा आडनाव असलेल्या अनेक व्यक्ती तुम्हाला माहिती असतील. अनेकांनी तर अधिकृतपणे त्यांना लाजीरवाणी वाटणारी ही नावंही बदलून नवीन नावं ठेवली आहेत. पण जर एका अख्ख्या गावाचं नाव तिथल्या ग्रामस्थांसाठी लाजीरवाणं असेल तर?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आपल्या गावाचं नाव बदलण्यासाठी हरप्रीत कौरने पंतप्रधानांना पत्र लिहून विनंती केली होती.\n\nहो, आहेत काही गावं, जिथल्या गावकऱ्यांना त्यांची नावं बदलायची आहेत. हरियाणा आणि राजस्थानमध्ये अशी अनेक गावं आहेत ज्यांची नावं विचित्र असल्याने ती बदलावी, यासाठी गावकरी गेली अनेक वर्ष लढा देत आहेत. \n\n\"माझ्या गावाचे नाव गंदा (घाणेरडा) आहे.\" हे पत्र हरप्रीत कौर यांनी 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं होतं. गावातील कुणाचाही अपमान करण्यासाठी हे नावच पुरेसे असल्याचं सांगत त्यांनी हे पत्र लिहून गावाचं नाव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'माझं शिक्षण एक ओझं झालंय, पण मी शिक्षणाशिवाय जगू शकत नाही'- टॉपर ऐश्वर्याचे अखेरचे शब्द\\nसारांश: तिला प्रशासकीय सेवेत जायचं होतं. कॉलेजचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. ऑनलाईन क्लास करायची तिची इच्छा होती. पण, त्यांच्याकडे कोचिंगसाठी पैसे नव्हते. वर्षभरानंतर हॉस्टेलमधून काढून टाकलं जाण्याची भीती तिला सतावत होती. शिवाय, ऑनलाईन क्लाससाठी लॅपटॉप खरेदी करण्यासाठी तिला बऱ्याच अडचणी येत होत्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ही आहे ऐश्वर्या रेड्डीची कहाणी. अभ्यासात हुशार, पण परिस्थिती अत्यंत हलाखीची. या परिस्थितीनेच तिला टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडलं. कधीकाळी शहरातली टॉपर असणारी ऐश्वर्यानं आर्थिक परिस्थितीशी दोन हात करताना आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. \n\nऐश्वर्याने 2 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. तिचे अखेरचे शब्द होते, \"माझ्या घरातल्या बऱ्याच खर्चांचं कारण मी आहे. मी ओझं बनले आहे. माझं शिक्षण ओझं आहे. शिक्षणाशिवाय मी जगू शकत नाही.\"\n\nहैदराबादपासून 50 किमी अंतरावरच्या शादनगरमध्ये ऐश्वर्या राहायची. आम्ही तिच्या घरी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'मोलकरीण विकत घ्या': बीबीसीच्या तपासात धक्कादायक अॅप्सचं पितळ उघड - व्हीडिओ\\nसारांश: विविध अॅप्सच्या माध्यमातून घरी काम करणाऱ्या स्त्रियांना कार, टीव्हीप्रमाणे विकलं जातं. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुगल प्ले आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवर ही अॅप्स उपलब्ध आहेत. \n\n'For Sale' अशी पाटी नावापुढे लावून या स्त्रियांची ऑनलाईन विक्री केली जाते. \n\nहे वाचलंत का? \n\n'लोक न विचारता आमचे फोटो काढतात': तेजसच्या रेल होस्टेसची समस्या\n\nनिकाहच्या नावाखाली इराकी मौलवी करत आहेत मुलींची दलाली\n\n'माझं अपहरण करून त्यांनी मला परदेशी वेश्याव्यवसायात ढकललं'\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी स्टेरॉइड्सचा अतिवापर टाळायला हवा'\\nसारांश: कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असताना, रुग्णालयांमध्ये इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकोल पाळणं आवश्यक आहे. बुरशीसारखा संसर्ग वाढत असून त्यामुळे मृत्यू ओढवत असल्याचं लक्षात येत आहे असं एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बुरशी जीवघेणी ठरत आहे.\n\nम्युकर मायकोसिस चेहरा, नाक, डोळ्याचा भाग, मेंदू यावर परिणाम होऊ शकतो. बुरशीचा संसर्ग वाढल्यास दृष्टी जाऊ शकते. बुरशीचा संसर्ग फुप्फुसापर्यंत जाऊ शकतो. \n\nस्टेरॉइड्सचा गैरवापर हे म्यूकर मायकोसिस मागचं महत्त्वाचं कारण आहे. कोव्हिड झालेल्या रुग्णांना मधुमेहही असेल आणि स्टेरॉइड्स देण्यात येत असतील तर बुरशीचा त्रास होण्याची शक्यता असते. म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी स्टेरॉइड्स नियंत्रण प्रमाणात देण्यात यावीत.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nकोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने भारताला तडा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'रमजान ईदच्या दिवशीही मला टोपी घालून फिरायची भीती वाटते'\\nसारांश: गेल्या वर्षी रमजानच्या दरम्यान जुनैद खान या तरुणाची दिल्लीच्या लोकल ट्रेनमध्ये जमावानं हत्या केली होती. एक वर्षानंतर जुनैदच्या घरी ईदच्या दिवशी काय वातावरण आहे?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मोठ्या शहरांना लागून असलेल्या गावांची जी स्थिती असते तशीच स्थिती खांडवली गावाची आहे. दिल्लीपासून साधारण ४५ ते ५० किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे. हो! हे तेच गाव आहे ज्या गावातल्या जुनैद खान नावाच्या १६ वर्षांच्या तरुणाची जमावानं गेल्या वर्षी जूनमध्ये हत्या केली होती.\n\nदिल्ली-मथुरा लोकल ट्रेनमध्ये जागेवरून भांडण सुरू झालं आणि त्याचं पर्यवसान मारमारीत झालं. गाडीतल्या जमावानं जुनैद आणि त्याच्या दोन भावांना साकीर आणि हासीम यांना गोमांस खाणारे आणि देशद्रोही म्हणत मारहाण केली. ज्यात गंभीर जखमी झालेल्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'राम मंदिर उत्तरेत, दक्षिणेत शबरीमाला' : हिंदुत्ववादी राजकारणाचं नवं समीकरण?\\nसारांश: \"राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणात सुप्रीम कोर्ट हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन न्याय देईल, अशी अपेक्षा आहे,\" असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह सुरेश (भैय्याजी) जोशी यांनी केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेमुळे हिंदूंमध्ये अपमानाची भावना निर्माण होत आहे. कोट्यवधी लोकांच्या भावनांशी निगडित या विषयाचा लवकर निकाल लावण्यासाठी न्यायालयानं पुनर्विचार करायला हवा,\" असंही त्यांनी म्हटलं आहे. \n\nराम मंदिर आणि हिंदू भावना यांचं मिश्रण ही RSSची जुनीच रीत आहे, असं काही अभ्यासक सांगतात. न्यायालयाला भावनांचा आदर करावा, असं जेव्हा सांगण्यात येतं तेव्हा ज्यांनी रामाच्या नावाने मते मिळवली, त्यांनी तो करावा, असं मत काही विश्लेषकांच आहे. \n\nन्यायालयाचे काम भावनांवर नाही तर घटन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'वय वाढलं तरी महिलांनी सुंदर दिसण्याचा आग्रह का?'\\nसारांश: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न समोर आले आहेत. त्यातीलच एक म्हणजे महिलांनी सतत सुंदर दिसेल पाहिजे, यासाठी असलेला दबाव, हा होय. दाक्षिणात्य अभिनेत्री अमला यांनी यांनी सविस्तर विचार मांडले आहेत. सतत तरुण आणि चांगलं दिसण्याचा दबाव केवळ अभिनेत्रींवरच नाही तर सामान्य महिलांवरही असतो, असं त्यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अभिनेत्री अमला\n\nश्रीदेवी यांच्या मृत्यूचं वार्तांकन अनेकांना रुचलं नाही. बहुसंख्यांनी या वृत्तांकनावर नाराजी व्यक्त केली होती. अमला यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांची भूमिका मांडली. \n\nया फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी वाढतं वय हा महिलांसाठी किती कळीचा प्रश्न या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. वय वाढतं असलं तरी महिलांना सतत तरुण आणि सुंदर दिसण्याची कशी अलिखित सक्ती असते, याविषयावर त्यांनी त्या पोस्टमध्ये विचार मांडले होते. \n\n\"अनेक प्रोफेशनल आणि सोशल ग्रुपमध्ये महिला कशी दिसते याला प्रचंड महत्त्व दिलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'वेश्या व्यवसायासाठी माझ्या फोटोंचा फेक अकाऊंटवरुन वापर करण्यात आला'\\nसारांश: \"मी पूर्णपणे हादरले… लोक काय विचार करतील, असं मला वाटलं.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निकोल पिटरकीनच्या एका मैत्रिणीने तिला इन्स्टाग्रामवरच्या तिच्या एका वेगळ्या सोशल मीडिया अकाउंटविषयी विचारणा केली आणि निकोलच्या पायाखालची जमीनच सरकली. \n\nस्कॉटलँडच्या अॅबर्डिनशायरमध्ये राहणारी 20 वर्षांची निकोल रिटेल वर्कर आहे. तिला तिच्या मैत्रिणीने एका सोशल मीडिया अकाउंटची माहिती दिली. या अकाउंटवर निकोलचे फोटो होतो आणि सेक्ससाठी मुली पुरवण्याची जाहिरात त्यावरून सुरू होती. \n\nबीबीसी स्कॉटलँडच्या The Nine Programme या कार्यक्रमात बोलताना निकोल म्हणाली, \"मी ते बनावट अकाउंट बघितलं आणि हादरलेच. माझ्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'शाहरूख खान, तुम्ही बॉलिवुड सिंड्रोमचे शिकार आहात' - पाकिस्तानी लष्कराकडून टीका\\nसारांश: शाहरूख खानच्या कंपनीनं नेटफ्लिक्ससाठी तयार केलेल्या एका चित्रपटामुळे पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर आणि शाहरूख खानच्या चाहत्यांमध्ये ट्वीटरवर वाद सुरू झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानमधल्या ट्वीटर युजर्सनंही या वादात उडी घेतलीये. \n\nशाहरूख खानच्या कंपनीनं नेटफ्लिक्ससाठी 'बार्ड ऑफ ब्लड' या सीरिजची निर्मिती केली आहे. ही सीरिज 27 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. \n\nशाहरूख खाननं गुरुवारी ट्विटर अकाऊंटवरून या सीरिजचा ट्रेलर जाहीर केला. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"बार्ड ऑफ ब्लड सीरिजचं स्वागत आहे. हेरगिरी, सूडाची भावना, प्रेम आणि कर्तव्य यांची ही एक रहस्यमय कथा आहे,\" असं शाहरूखनं लिहिलं होतं. \n\nगफूर यांचं ट्वीट\n\nएक दिवसानंतर आसिफ गफूर यांनी ट्रेलरच्या आधारे दावा केला की, \"शा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'शिवसेनेबरोबर जाऊ नका,' सोनिया गांधी यांना मुस्लिम संघटनांनी खरंच असं पत्र लिहिलं?\\nसारांश: राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यात काँग्रेसची द्विधा मनस्थितीत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देणं हानीकारक असेल, असं जमात-उलेमा-ए-हिंद संघटनेनं म्हटल्यचं एक पत्र सर्वत्र फिरत आहे. यात संघटनेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे. \n\nकथित पत्र\n\nया कथित पत्रात जमात-उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अर्शद मदनी लिहितात, 'मी महाराष्ट्रातील खराब राजकारणाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत विचार करत आहात हे दुर्देवी आहे. काँग्रेस पक्षासाठी हा निर्णय अत्यंत धोकादायक आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'शेतकऱ्यानं जिद्दीनं शेती केली तर तो नोकरीवाल्यालाही मागं टाकू शकतो'\\nसारांश: \"वडिलांनी आत्महत्या केली तेव्हा मला फारसं कळतं नव्हतं. आता अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. पण, वेळ आली तर मी रासायनिक खतं न वापरता शेती करून दाखवेन\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचा निर्धार\n\nनववीत शिकत असलेल्या संजिवनी गाढेला,खरंतर पोलीस अधिकारी व्हायचं आहे. पण, वेळ आली तर शेती करण्याची तयारी तिच्या खंबीर मनाचा दाखला देणारी आहे.\n\n संघर्षकथा : 'शेतकरी वडील गमावले, तरीही करणार शेतकऱ्याशीच लग्न'\n\n'वडील जिवंत असते तर माझं स्वप्न सहज पूर्ण झालं असतं'\n\n'शेतीही नको अन् शेतकरी नवराही नको!'\n\nसंजिवनी मुळची मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातली. भोकरदन तालुक्यातल्या सुभानपूर या छोट्याशा गावात ती राहते. \n\nगाढे कुटुंबीय\n\nतिचे वडील अंबादास गाढे यांनी 20"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'संघ समजून घ्यायला आलो'; जर्मनीच्या राजदूतांची नागपूर भेट\\nसारांश: जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी नागपूरमध्ये रा. स्व. संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्यावर तयार झालेल्या वादानंतर आपण संघाबद्दल जाणून घ्यायला तेथे गेलो होतो असं त्यांनी सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'द हिंदू' या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'आपण या संस्थेबद्दल माहिती घ्यायला गेलो होतो', असं लिंडनर यांनी म्हटलं आहे.\n\nते म्हणाले, \"या संघटनेबद्दल मी अनेक सकारात्मक आणि नकारात्मक लेख वाचले होते. त्यांच्या सामाजिक कार्यापासून फॅसिजमशी असलेल्या संबंधांच्या आरोपापर्यंत सर्व वाचलं होतं. मला माझं स्वतःचं मत बनवायचं होतं म्हणून मी गेलो. मी भागवत यांना अनेक प्रश्नही विचारले.\"\n\nभारतात राहाणाऱ्या राजदूतांनी संघाशी असा सार्वजनिकरित्या संवाद साधण्याच्या घटना फारशा घडलेल्या नाहीत. त्यामुळे लिंडनर या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'समोर धरण फुटलेलं होतं तेव्हा माझा मृत्यू धावत येत होता'\\nसारांश: ब्राझीलमध्ये काही दिवसांपूर्वी धरण फुटल्यामुळं 121 जणांना प्राण गमवावे लागले. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्राझीलमध्ये काही दिवसांपूर्वी धरण फुटल्यामुळं 121 जणांना प्राण गमवावे लागले. मात्र देव तारी त्याला कोण मारी ही म्हण एलियाझ नन्स यांच्याबाबतीत तंतोतत खरी ठरली. \n\nसमोरुन फुटलेल्या धरणातून चिखलाचा लोंढा गाडीवर आदळल्यानंतरही नन्स यांना काहीही झाले नाही. मृत्यूच्या दाढेतून नन्स कसे परत आले, हे त्यांच्याच शब्दांत ऐका.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'सिंह घरात नसले की करमत नाही'\\nसारांश: पाकिस्तानमधल्या क्वेट्टामध्ये अब्दुल कादिर अचकझई यांनी घरीच सिंह पाळले आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या सिंहाना आठवड्याला अंदाजे 200 किलो मटण लागतं. त्यासाठी त्यांना महिन्याला 3-4 लाख पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागतात. क्वेटामध्ये एकही प्राणी संग्रहालय नाहीये. त्यामुळे लोक सिंह पाहण्यासाठी खूप लांबून येतात.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'हवामान खात्याचा अंदाज म्हणजे, छापा असेल तर सरासरीपेक्षा जास्त आणि काटा आला तर सरासरीपेक्षा कमी!'\\nसारांश: हवामान खात्याच्या फसलेल्या अंदाजावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली. त्यावर बीबीसी मराठीच्या वाचकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असं हवामान विभागानं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. कुठे आहे मग सरासरीपेक्षा जास्त पाऊस?, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.\n\nहवामान खात्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर त्याच्या नेमकं उलटं होतं. हवामान खात्यानं चुकीचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्याचंही शेट्टी म्हणतात.\n\nयाच पार्श्वभूमीवर आम्ही बीबीसीच्या वाचकांना हवामानाच्या खात्याच्या अंदाजांविषयी काय वाटतं असं वि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ...आणि INS तारिणीच्या 6 समुद्रकन्या पृथ्वीची प्रदक्षिणा करून परतल्या\\nसारांश: 'INSV तारिणी' ही सागरकन्यांची शिडाची बोट गोव्याच्या किनाऱ्यावर येताना नौदलाचे अधिकारी दुर्बिणीतून पाहत होते. त्यांच्या बोटीचा माग घेत नौदलाचं हेलिकॉप्टरही आकाशात भिरभिरत होतं. भारतीय नौदलासाठी एक अत्यंत अभिमानाचा क्षण येऊन ठेपला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी 'तारिणी' च्या पथकाचं स्वागत केलं.\n\nतारिणीच्या टीमची बोट जेव्हा किनाऱ्याला लागली तेव्हा भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचं स्वागत केलं. एवढं कौतुक का, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आठवण करून देऊया - नौदलाच्या सहा महिला अधिकाऱ्यांनी या शिडाच्या बोटीतून जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे! \n\nया टीमचं नेतृत्व करत होत्या कॅप्टन लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, तर त्यांच्या सोबत होत्या लेफ्टनंट कमांडर पी. स्वाती, लेफ्टनंट कमांडर प्रति"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ...जेव्हा त्याला रानडुकरामागे नग्न धावावं लागलं\\nसारांश: बर्लिनमधल्या एका न्युडिस्ट (नग्नपंथीय) माणसाला निसर्गात फिरणं जास्तच महागात पडलं. एका रानडुकराने या माणसाची प्लॅस्टिक बॅग पळवली ज्यात त्याचा लॅपटॉप होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"न्युडिस्ट म्हणजे ती माणसं ज्यांना 'नैसर्गिक' अवस्थेत राहायला आवडतं. पाश्चात्य देशांमध्ये या नग्नपंथीय लोकांचे अनेक गट असतात. \n\nअशीच एक नागडी व्यक्ती जर्मनीत एका बागेत फिरत असताना ही घटना घडली. रानडुकराने या व्यक्तीचा लॅपटॉप पळवल्यानंतर या व्यक्तींनेही त्या रानडुकराचा आणि तिच्या दोन पिल्लांचा पाठलाग केला. \n\n\"ही घटना खूपच मजेशीर होती. गंमत म्हणजे त्या नग्न माणसानेही यावर हसून प्रतिक्रिया दिली. ही घटना म्हणजे निसर्गाने निसर्गाला नैसर्गिकरित्या दिलेले उत्तर होतं जणू,\" असं बर्लिनमधल्या अभिनेत्री आणि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ...तर ब्रेक्झिटवर तर पुन्हा मतदान घ्या - लंडनचे महापौर कडाडले\\nसारांश: लंडनचे महापौर सादीक खान यांनी ब्रेक्झिटवर पुन्हा सार्वमत घ्यावे अशी मागणी केली आहे. ब्रेक्झिट संदर्भात युरोपियन युनियनशी ब्रिटिश सरकार करत असलेल्या वाटाघाटींवर त्यांनी टीका केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे की नको यासाठी 23 जून 2016ला ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात आले. यामध्ये ब्रेक्झिट म्हणजेच ब्रिटनच्या बहुसंख्य नागरिकांनी युरोपियन युनियनच्या बाजूने कौल दिला होता. सध्या ब्रिटन ब्रेक्झिट संदर्भात युरोपियन युनियनसोबत वाटाघाटी करत आहे. येत्या सहा महिन्यांत ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार आहे. \n\nखान म्हणाले, \"एक तर ब्रिटनला काही मिळणार नाही किंवा चांगलं मिळणार नाही. सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या ब्रिटनच्या भल्यासाठी कमी आणि बोरिस जॉन्सन यांच्या राजकीय म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 100 बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणारी मधुमिता\\nसारांश: विदेशी माध्यमांमध्ये सध्या मधुमिता पांडे हे नाव चर्चेत आहे. तिच्या पीएचडी प्रबंधासाठी ती भारतातील बलात्काराचा आरोप असलेल्या 100 जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मधुमिता पांडे\n\nमूळची भारतीय असलेली 26 वर्षांची मधुमिता इंग्लंडमधील एंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीतील क्रिमिनॉलॉजी विभागात पीएचडी करत आहे. \n\nजेव्हा मधुमिता 22 वर्षांची होती तेव्हा दिल्लीतील तिहार जेलमध्ये जाऊन तिनं बालात्कारातील आरोपींच्या मुलखती घेतल्या होत्या. गेल्या तीन वर्षात तिने अशा 100 आरोपींच्या मुलाखती घेतल्या आहेत. \n\nमधुमितानं 2013 ला या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. त्यापूर्वी काही महिने आधीच दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरण घडलं होतं. \n\nबीबीसी एशियन नेटवर्कशी बोलताना मधुमिता म्हणाली, '1"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 10वी,12वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, मुलांना पेपर लिहायला जास्त वेळ मिळणार - वर्षा गायकवाड\\nसारांश: दहावी, बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री\n\nया वर्षात मुलांचा लेखन सराव कमी झाल्याने मुलांना पेपर लिहीण्यासाठी जास्त वेळ देण्यात येणार आहे. त्यासाठी पेपर सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. \n\nकधी होणार परीक्षा ?\n\nदहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 दरम्यान होईल. \n\nबारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होईल. \n\nलेखी परीक्षेनंतर 15 दिवसांनी प्रॅक्टिकल परीक्षा होईल.\n\n22 मे ते 10 जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होईल. \n\nदहावी बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. \n\nविद्यार्थ्यांना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 13,000 वर्षं जुनी बीअर इस्रायलच्या गुहेत सापडली\\nसारांश: सर्वांत जुनी बीअर कदाचित पाच हजार वर्षांपूर्वीची आहे, असा आजवर संशोधकांचा अंदाज होता. पण इस्रायलच्या एका गुहेत सापडलेल्या बीअरच्या काही खुणा हा इतिहास बदलण्याचा संकेत देत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीअरचा उगम नक्की कधीचा?\n\nइस्रायलमधल्या हैफा या भागातल्या एका गुहेत सुमारे 13,000 वर्षं जुनी बीअर सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. प्रागैतिहासिक काळी शिकारी करणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीच्या अवशेषांचा अभ्यास करताना त्यांना ही बीअर सापडली.\n\nयाआधी बीअरला ब्रेडचं जोड उत्पादन समजलं जायचं. पण या नव्या शोधामुळे या समजावरही पडदा पडण्याची शक्यता आहे. \n\nपण आधी ब्रेड आली की बीअर, हे सांगणं कठीण असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं. \n\nमृतांच्या अंत्यविधीसाठी तसंच काही श्रद्धांजली कार्यक्रमांसाठी मेजवानीचा भा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 140 साप पाळणाऱ्या महिलेचा सापांच्या संगतीत मृत्यू\\nसारांश: अमेरिकेत एक महिला गळ्याला अजगराचा विळखा पडलेल्या अवस्थेत मृत आढळली आहे. विशिष्ट पट्ट्यांची त्वचा असलेला हा अजगर 8 फूट लांबीचा होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लॉरा हर्स्ट (36) असं या महिलेचं नाव आहे. इंडियाना प्रांतातल्या ऑक्सफोर्ड शहरात ही घटना घडली आहे. \n\nज्या घरात हा सगळा प्रकार घडला तिथे जवळपास 140 साप आणि अजगर होते. या सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीच हे घर वापरण्यात येत होतं. \n\nया सापांपैकी जवळपास 20 साप लॉरा यांच्या मालकीचे होते आणि त्या आठवड्यातून दोन दिवस सापांना बघण्यासाठी इथे यायच्या. \n\nविशेष म्हणजे हे घर बेनटॉन काउंटीचे पोलीस अधिकारी डॉन मनसन यांच्या मालकीचं आहे. ते शेजारच्याच घरात रहायचे. त्यांनी 'द जर्नल अँड कुरियर' या स्थानिक वृत्तपत्राला दिले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 1500 किलो वजनाच्या 'महाकाय' सिंहाचे जीवाश्म सापडले\\nसारांश: केनियामध्ये वैज्ञानिकांना महाकाय सिंहाचे जीवाश्म सापडले आहे. या जीवाश्माचा अभ्यास केल्यानंतर वैज्ञानिकांना असं लक्षात आलं की हा सिंह आताच्या सिंहाच्या तुलनेत किमान पाचपट मोठा असावा. अफ्रिकेत सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी या सिंहाची प्रजाती राहत होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाकाय सिंहाचे कल्पनाचित्र\n\nया प्रजातीचं नाव 'सिंबाकुबवा कुटोकाफ्रिका' (महाकाय अफ्रिकन सिंह) आहे. हा सिंह मॅमथ किंवा महाकाय हत्तीची शिकार करत असावा असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला आहे. नॅशनल जिओग्राफिकनं सांगितलं आहे की हा सिंह साधारण पाच-साडेपाच फूट उंच असू शकतो आणि त्याची लांबी आठ-दहा फूट इतकी असू शकते. \n\nआता ही प्रजाती नष्ट झाली आहे. हायनोडोन्ट्स नावाचा सस्तन प्राण्यांच्या गटातल्या सिंहाच्या प्रजातीचं नष्ट होण्याचं कारण काय आहे हे अद्याप वैज्ञानिकांना समजू शकलं नाही. हायनोडोन्ट्स या नावावरून आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 1900 वर्षांपूर्वीच्या या ममीत दडलंय काय?\\nसारांश: इजिप्तमधील पिरॅमिड आणि ममी हा जगभरात आजही औत्सुक्याचा विषय आहे. नव्या संशोधनात उच्चक्षमतेच्या सिंक्रोटॉन एक्सरेचा वापर करून या ममीच्या अंतरंगाचा उलगडा करण्यात प्रयत्न संशोधक करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ही ममी असलेल्या 5 वर्षांच्या मुलीचं पोर्ट्रेट या ममीवर आहे.\n\nममीला गुंडाळण्यात आलेल्या कपड्याच्या आत काय आहे, याचं त्रिमितीय विश्लेषण करण्याचा प्रयत्न संशोधक यावेळी करत आहेत. \n\nही ममी एका पाच वर्षांच्या मुलीची आहे. या ममीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मृतदेह तर जतन करण्यात आला आहेच, याशिवाय या मुलीच्या चेहऱ्याचं चित्रही ममीच्या मुखावर लावण्यात आलं आहे. याला ममी पोर्ट्रेट म्हणतात. \n\nममी बनवण्याची इजिप्शियन पद्धती आणि पोर्ट्रेट रेखाटण्याची रोमन पद्धती एकाच प्रकारे ममी पोर्ट्रेटमध्ये दिसते. अशा प्रका"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 200 रुपयांची उधारी देण्यासाठी 'तो' खासदार केनियावरून औरंगाबादला आला\\nसारांश: देश कोणताही असो. सर्वत्र शेतकऱ्याची संस्कृती मातीशी जोडलेली असल्याचं या घटनेवरून दिसून येतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रिचर्ड टोंगी आणि काशिनाथ गवळी\n\nकाशिनाथ मार्तंडराव गवळी. वय 75. औरंगाबादच्या वानखेडेनगरचे रहिवासी. खाली किराणा दुकान आणि वरच्या बाजूला राहण्यासाठी चार मजले, अशा प्रकारचं त्यांचं घर. \n\nरविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास काशिनाथ नेहमीप्रमाणे घरी आले. थोडावेळ बसून हातपाय धुतले. रोजच्या वेळापत्रकानुसार साडेसातच्या सुमारास ते जेवायला बसले.\n\nवयानुसार आपलं रात्रीचं जेवण ते लवकरच करतात. काशिनाथ गवळी जेवत असताना मुलगा नंदकुमार याने त्यांना हाक मारली. कुणीतरी आल्याचं त्यानं सांगितलं. \n\nकाशिनाथ यांनी जेवण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 2002च्या दंगलींनंतर तोगडिया, मोदींमध्ये दरी?\\nसारांश: हातात धारदार त्रिशूल, कपाळावर टिळा, गळ्या भोवती भगवा स्कार्फ आणि समोर लोकांची गर्दी. मंचावर उभी असलेली ही व्यक्ती समर्थकांसमोर काही अशा प्रकारे भाषणं देते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या व्यक्तीची ही वक्तव्यं वेगवेगळ्या प्रसंगांची आहेत. या भाषणांना उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळतो. अशी वक्तव्यं करणारे प्रवीण तोगडिया कँसरवर उपचार करणारे डॉक्टर आहेत. पण गेल्या काही दशकांपासून त्यांचा वैद्यकीय क्षेत्राशी संबंध राहिलेला नाही. ते आता हिंदुत्वाची 'प्रॅक्टिस' करतात.\n\nआता चर्चेत का आहेत तोगडिया?\n\nविश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचं नाव जेव्हा कानावर पडतं तेव्हा लोकांना त्यांच्या नावाबरोबरच अनेक वादग्रस्त शब्दही ऐकू येतात.\n\nसध्या तोगडिया यांच्यावि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 2019 मध्ये निवडणुका, क्रिकेट वर्ल्ड कप, नव्या वेब सीरिज आणि बरंच काही...\\nसारांश: राजकारण, खेळ, चित्रपट, व्यापार, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांसाठी 2018 हे वर्षं घडामोडींनी भरलेलं होतं. सुप्रीम कोर्टाचे अनेक मोठे निर्णयही सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नवे सिनेमे, न्यायालयातून मोठे निर्णय, क्रिकेट वर्ल्ड कप आणि लोकसभा निवडणुकांचं वर्ष म्हणजे 2019\n\nजमावाकडून झालेल्या हिंसक घटना, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद, राफेल व्यवहारातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आक्रमक झालेले विरोधक, CBIमधील अंतर्विरोध आणि बरंच काही सरत्या वर्षात घडलं. \n\nयापैकी काही मागे सोडून सर्वांनीच नव्या वर्षांच स्वागत केलं. यापैकी काहींचे पडसाद नव्या वर्षांतही उमटतील.\n\nपण तोवर नवीन वर्षांत काय काय घडणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तेव्हा घेऊया 2019"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 2020: नववर्षाचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने करू नका - सिडनीच्या नागरिकांची मागणी\\nसारांश: नव्या वर्षाच्या स्वागतासाठीची सर्वत्र धामधूम सुरू आहे. अनेक ठिकाणी नाईट शोज आयोजित करण्यात आले आहेत, म्युझिक कॉन्सर्ट्स आहेत आणि फटाक्यांची आतषबाजी होणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र एका ठिकाणी हा जल्लोष करण्याला जरा विरोध होतोय - ऑस्ट्रेलियातं मुख्य शहर सिडनी येथे. \n\nजगभरात नववर्षाचं आगमन सर्वांत आधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होतं. दरवर्षी जल्लोषाचे पहिले फोटो दिसतात ते सिडनीतल्या त्या हार्बर ब्रिजवरचे, जिथे हजारो-लाखो फटाक्यांनी मध्यरात्रीचा आसमंत उजळून निघतो.\n\nमात्र यंदा या आतषबाजीवर 'नाहक' खर्च करू नये, अशी स्वाक्षरी मोहीम उघडण्यात आली आहे. सिडनीतल्या जवळपास अडीच लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या स्वाक्षऱ्या असणारी याचिकाही कोर्टात दाखल केलीय."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 2026 फुटबॉल वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत होणार\\nसारांश: 2026 फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनाचे अधिकार अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांना मिळाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फुटबॉल\n\nयाआधी 2002 मध्ये दक्षिण कोरिया आणि जपान यांनी संयुक्तपणे वर्ल्डकपचं आयोजन केलं होतं. पण कुठल्याही एका देशाने फुटबॉल विश्वचषकाचं आयोजन केल्यास त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या बोजासंदर्भात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. म्हणून या संयुक्त यजमानपदाची घोषणा करण्यात आली आहे. \n\nअमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांनी आयोजनासाठी संयुक्त आवेदन सादर केलं होतं. या तीन राष्ट्रांनी मिळून मोरोक्कोला मागे टाकत 2026 वर्ल्ड कपच्या आयोजनाचे अधिकार पटकावले.\n\nFIFA शी संलग्न सदस्य राष्ट्रांपैकी 134 मतं अमेरिक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 5G तंत्रज्ञानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो का?\\nसारांश: ब्रिटनमधल्या काही शहरांमध्ये आता 5G मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या नव्या तंत्रज्ञानासोबतच तिचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो का, हा प्रश्नही विचारला जातोय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दक्षिण कोरिया, स्पेन, स्वित्झरलँडसारख्या काही देशांमध्ये आणि अमेरिकेतल्या काही प्रातांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे आणि येत्या दोन-चार वर्षात इतरही देशांमध्ये 5G मोबाईल सेवा सुरू होणार आहे. असं असताना या तंत्रज्ञानाविषयी कोणती चिंता भेडसावत आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी काही ठोस पुरावे आहेत का?\n\n5G तंत्रज्ञानाचं वेगळेपण काय?\n\nपूर्वीच्या इतर सेल्युलर तंत्रज्ञानाप्रमाणेच 5G नेटवर्कदेखील रेडियोलहरींच्या सिंग्नलवर अवलंबून आहे. हे सिग्नल अॅँटेना किंवा मास्टवरून तुमच्या मोबाईलवर पाठवले जातात.\n\nआपण क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 5G नेटवर्क कसं आहे? चीनमध्ये वेगवान डेटा सेवा सुरू\\nसारांश: चीनच्या टेलिकॉम कंपन्यांनी देशातील ग्राहकांसाठी 5G सेवा सुरू केली आहे. या सोबतच चीनने जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चीनची सरकारी टेलिकॉम कंपनी चायना मोबाईल, चायना युनिकॉम आणि चायना टेलिकॉम यांनी गुरुवारी आपल्या 5G डेटा प्लॅनची घोषणा केली. \n\nचीन आणि अमेरिकेत व्यापारी आणि तंत्रज्ञानाबाबतचं वेगळंच युद्ध सुरू असताना ही घोषणा करण्यात आली आहे, हे विशेष. \n\nचीनपूर्वी दक्षिण कोरिया, अमेरिका आणि इंग्लंडने यावर्षी 5G सेवा सुरू केली आहे. 5G अर्थातच पाचव्या पिढीचं मोबाईल नेटवर्क आहे. साहजिकच आपण अनुभवतो त्यापैक्षाही अधिक वेगवान इंटरनेट स्पीड 5G मध्ये लोकाना अनुभवता येणार आहे. \n\nडेटा प्लॅनची किंमत \n\nआधी चीनने 5G सेवेची सुर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Abhinandan dance video: पाकिस्तानात अभिनंदन वर्तमान यांनी भारतात परतण्यापूर्वी खरंच डान्स केला होता? - फॅक्ट चेक\\nसारांश: भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी मायदेशी परतण्याआधी पाकिस्तानात खरंच डान्स केला का? कारण सोशल मीडियावर तसं दाखवणारा एक व्हीडियो सध्या पसरवण्यात येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानने त्यांना भारताकडे सुपूर्द करण्याआधी अभिनंदन डान्स करत होते, असा या व्हीडिओमध्ये दावा करण्यात आला आहे. आणि फक्त भारतातच नव्हे, पाकिस्तानमध्येही हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे.\n\nभारतात #WelcomeHomeAbhinandan तर पाकिस्तानमध्ये #PeaceGesture या हॅशटॅगसहीत हा व्हीडिओ पोस्ट केला जात आहे. \n\nभारतात विशेषत: तेलुगूसहित इतर भाषांमधल्या मथळ्याखाली हा व्हीडिओ पोस्ट केला गेला. अभिनंदन मायदेशी परतल्यापासून हा व्हीडिओ हजारोवेळा शेअर करण्यात आला आहे. \n\nपण बीबीसीच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचं द"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Abhinandanची सुटका हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची प्रतिमा उजळवणारा निर्णय?\\nसारांश: 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी CRPFच्या तुकडीवर हल्ला केला. त्यानंतर 26 ते 28 फेब्रुवारीदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांवर हवाई कारवाई केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या कारवाईदरम्यान भारताचं एक मिग विमान पाकिस्तानात कोसळलं आणि या विमानाचे पायलट अभिनंदन वर्तमान यांना पाकिस्ताननं आपल्या ताब्यात घेतलं.\n\nपण पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या संसदेत घोषणा की \"शांततेचा संदेश म्हणून\" भारतीय पायलटला सोडण्यात येईल आणि शुक्रवारी रात्री अभिनंदन भारतात परतलेही. \n\nइम्रान खान यांनी उचललेलं हे पाऊल त्यांची प्रतिमा उंचावण्यास मदत करू शकतं का, हा प्रश्न आहे. \n\n26 ते 28 फेब्रुवारीदरम्यानच्या कारवाईवर एकीकडे भारताच्या राजकीय नेतृत्वानं तातडीनं कोणतंही अधिकृत वक्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Asaduddin Owaisi: काश्मिरी तरुणांचं कट्टरतावादाकडे वळणं, हे भाजपचं अपयश\\nसारांश: काश्मिरमध्ये तणावाची परिस्थिती असताना राजकीय प्रचार करत असल्याबद्दल विरोधक भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहेत. AIMIMचे नेते आणि खासदार असदउद्दीन ओवेसी यांनीही या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"असदउद्दीन ओवैसी\n\nयाबरोबरच त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही टीका केली. \"आमच्याकडे अणुबाँब आहे, असं इम्रान खान म्हणतात. पण मग आमच्याकडे नाहीये का? आम्हाला सांगण्याऐवजी त्यांनी 'जैश-ए-शैतान' आणि 'लष्कर-ए-शैतान'चा बंदोबस्त करावा,\" असंही ओवैसी आपल्या पक्षाच्या 61व्या स्थापना दिनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. \n\nभारतीय वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची भारतात सुखरूप परतणं, हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं यश असल्याचा भाजपचा दावा आहे. मात्र काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Auschwitz: नाझी छळछावणीच्या 'गेट ऑफ डेथ'चा हेलावून टाकणारा अनुभव\\nसारांश: दुसऱ्या महायुद्धात पोलंडमध्ये नाझींनी उभारलेल्या छळ छावण्यांविषयी ऐकताच अंगावर काटा येतो. या छळछावण्यांमध्ये जवळपास 10 लाख लोकांनी आपले प्राण गमावले. यातले बहुतांश लोक ज्यू होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या छळछावण्यांमध्ये कैद असलेल्या लोकांची सुटका होऊन आज 27 जानेवारी रोजी 75 वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे. \n\nकाही वर्षांपूर्वी मी पोलंडला गेले होते. त्यावेळी या छळछावण्यांना भेट देण्याची संधी मला मिळाली. नेमकं सांगायचं तर 27 डिसेंबर 2008चा दिवस होता. \n\n25 डिसेंबर रोजी लोकांनी मोठ्या उत्साहात नाताळ साजरा केला होता. नाताळच्या उत्सवानंतर मीही विचार केला की पोलंडला अधिक जवळून जाणून घेवूया.\n\nपोलंडचा इतिहास जाणून घ्यायचा म्हणजे तिथल्या छळछावण्याचा उल्लेख येतोच. पोलंडम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Australia Fire: हजारो उंटांची होणार कत्तल\\nसारांश: ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात असणाऱ्या हजारो उंटांना हेलिकॉप्टरमधून गोळ्या घालून ठार मारण्यात येणार आहे. दुष्काळ आणि प्रचंड उष्म्यामुळे उंटांची ही कत्तल करण्यात येणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बुधवारी या कत्तलीला सुरुवात झाली असून पुढचे 5 दिवस ही कत्तल सुरू राहणार असून उंटांच्या मोठ्या कळपांमुळे शहरांचं आणि इमारतींचं नुकसान होत असल्याची तक्रार दक्षिण ऑस्ट्रेलियातल्या अॅबओरिजिनल (आदिवासी) समाजानं केली होती. \n\n\"पाण्याच्या शोधात हे कळप रस्त्यात फिरत आहेत. आम्हाला आमच्या लहान मुलांची काळजी वाटते,\" कनपी भागात राहणाऱ्या मारिटा बेकर सांगतात. \n\nकाही जंगली घोड्यांचीही कत्तल करण्यात येणार आहे. \n\nया प्राण्यांची कत्तल करण्यासाठीचे नेमबाज ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरण आणि जल खात्यातील असतील. \n\nअनांगू प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Auto Expo 2020 : टाटा, मारुती, किया, महिंद्रा - सगळ्यांचाच 'कार'भार आता इलेक्ट्रिक होतोय\\nसारांश: दर दोन वर्षांनी होणाऱ्या दिल्ली ऑटो एक्सपोचा आज पहिला दिवस. मंदावलेल्या वाहन उद्योग आणि चीनहून आलेल्या कोरोना व्हायरसच्या सावटाखाली यंदाचा हा गाड्यांचा मेळावा होतोय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिल्लीनजीकच्या नॉयडामध्ये 15वा ऑटो एक्सपो होतोय.\n\nमात्र या व्हायरसच्या भीतीसारखीच एक कल्पना या एक्सपोमध्ये प्रत्येकाच्या मनाला शिवतीये - इलेक्ट्रिक कार्सची. आणि जर्मन किंवा चिनी नव्हे तर भारतीय कंपन्यांनी या इलेक्ट्रिक कार्सच्या शर्यतीत आघाडी मारली आहे.\n\nयापैकी सर्वच गाड्या काही तुमच्याआमच्यासाठी तयार नव्हत्या - काही कॉन्सेप्ट कार्सही आणि बाईक्सही होत्या, ज्याद्वारे या कंपन्या त्यांची भविष्याची वाट किंवा विचारसरणी स्पष्ट करतात, अत्यानुधिकतेची स्वप्न दाखवतात.\n\nमग आज कोणकोणत्या कंपनीने कोणकोणती स्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: BBC Innovators - पाहा व्हीडिओ : व्हीडिओ लिंकद्वारे गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी 'सेहत कहानी'\\nसारांश: दगडी पायऱ्या उतरत फातिमा नावाच्या दाई आपल्या दवाखान्यापाशी पोहोचतात. \"मी नऊ महिन्याची गरोदर आहे, अशात मला प्रवास करणं थोडं अडचणीचं आहे. पण मी माझ्या रुग्णांसाठी येते!\" त्या सांगतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ : BBC Innovators : 'सेहत कहानी'नं आतापर्यंत एक लाख 40 हजार लोकांना मदत केली आहे.\n\nजगभरात गरोदरपणात होणाऱ्या मृत्यूंपैकी 99 टक्के मृत्यू रोखता येऊ शकतात, असं एक अंदाज सांगतो. फक्त गरजेच्यावेळी फातिमासारख्या प्रशिक्षित दाई किंवा एखादी डॉक्टर उपलब्ध असायला हवी. \n\nगरोदरपणात किंवा प्रसूतीच्यावेळी निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे पाकिस्तानात दर 20 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होतो, असं सेंटर फॉर एक्सलंस फॉर रुरल डेव्हल्पमेंटचं म्हणणं आहे.\n\nसेहत कहानी\n\nफातिमा 'सेहत कहानी' संस्थेसोबत काम करतात."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: BBC Innovators: बाळांचा जीव वाचवणारी शँपूची बाटली\\nसारांश: बांगलादेशच्या एका अवलिया डॉक्टरनं शँपूच्या बाटलीतून कमी किंमतीचं जीवनरक्षक यंत्र तयार केलं आहे. ज्या यंत्रानं आतापर्यंत अनेक बालकांचे प्राण वाचवले आहेत. विकसनशील देशांमधील हॉस्पीटलमध्ये व्हेंटिलेटरसारख्या यंत्रांवर लाखो रूपये खर्च करण्याची क्षमता नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डॉ. मोहम्मद जोबायर चिश्ती\n\nमात्र त्यावर पर्याय म्हणून डॉ. मोहम्मद जोबायर चिश्ती यांनी विकसित केलेलं यंत्र हॉस्पीटलचा लाखोंचा खर्च आणि मुके जीव असं दोन्हीही वाचवत आहे.\n\n\"प्रशिक्षणार्थी (इंटर्न) म्हणून ती माझी पहिली रात्र होती आणि तीन मुलांना मी हे जग सोडताना पाहिलं. मी स्वत: इतका हतबल झालो की मला अश्रू अनावर झाले.\"\n\n1996 साली, डॉ. मोहम्मद जोबायर चिश्ती हे बांगलादेशातील सिल्हेट मेडिकल कॉलेजच्या बालरोगविभागात काम करत होते. न्यूमोनिया मुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची त्या संध्याकाळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: BCCI: सौरव गांगुलीची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता\\nसारांश: महाराजा, बंगाल टायगर, प्रिन्स ऑफ कोलकाता, ऑफ साईडचा गॉड आणि दादा यांसारख्या अनेक नावांनी परिचित असलेल्या सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) नवा अध्यक्ष तर गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह मंडळाचे नवे सरचिटणीस बनू शकतात, असं वृत्त आहे. \n\nनामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवारी आहे. पण निवडणूक न होण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण आतापर्यंत कोणत्याच उमेदवाराने विरोधात अर्ज दाखल केलेले नाहीत. अथवा त्याची कोणतीही चर्चाही नाही. बीसीसीआयच्या मंडळाच्या पाच सदस्यांची निवड 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. \n\nबीसीसीआय आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनमद्ये काम केलेले माजी क्रिकेटपटू ब्रजेश"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Balakot : पाकिस्तानमधले प्रत्यक्षदर्शी सांगतात, 'असं वाटलं की भूकंपच आला' : BBC Exclusive\\nसारांश: भारतीय वायुसेनेच्या लाढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या सरहद्दीत घासून बालाकोटमधल्या जैश-ए-मोहम्मदच्या एका तळाला लक्ष्य केलं. या परिसरात राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितलं की नेमकं मंगळवारी पहाटे काय घडलं ते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनानं केलाला हल्ला प्रचंड भीतीदायक होता, ज्यामुळे सगळ्यांचीच झोप उडाली.\n\nबालाकोटच्या जाबा टॉपमध्ये राहणारे मोहम्मद आदिल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"हा हल्ला इतका भयंकर होता, की एका क्षणी असं वाटलं जणू भूकंपच आला आहे. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nते पुढे सांगतात, \"पहाटेचे तीन वाजले होते. खूप जोरजोरात आवाज येत होते. असं वाटतं होतं की जणू भूकंप येतोय. आम्ही रात्रभर झोपलो नाही. पाच-दहा मिनिटांनंतर आम्हाला कळलं की इथं स्फोट झाले आहेत.\"\n\nआदिल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Bigg Boss: Siddharth Shukla ठरला 13व्या सीझनचा विजेता\\nसारांश: अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉसच्या 13व्या सीझनचा विजेता ठरला. शनिवारी रात्री कलर्स टीव्हीवर झालेल्या अखेरच्या टप्प्यात सिद्धार्थ आणि असीम रियाज यांच्यात अंतिम मुकाबला रंगला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला सलमान खान बरोबर\n\nयापूर्वी 6 फायनलिस्ट होते - सिद्धार्थ, आसिम यांच्याव्यतिरिक्त शहनाज गिल, आरती सिंह, पारस छाब्रा आणि रश्मी देसाई. \n\nअंतिम एपिसोडमध्ये एलिमिनेशनपूर्वी पारस छाब्रा याने स्वतःहून बिग बॉस हाऊसमधून 10 लाख रुपये घेऊन बाहेर पडणं पसंत केलं. त्यानंतर आरती सिंह, शहनाझ गिल आणि रश्मी देसाई या एक एक करून एलिमिनेट होत गेल्या.\n\nरश्मी देसाई आणि आसिम रियाज\n\nअखेर बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज यांच्यातला सामना होता. तेव्हा सिद्धार्थला विजयश्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Brexit : थेरेसा मे यांचे प्रस्तावित बदल संसदेने दुसऱ्यांदा नाकारले\\nसारांश: ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचा ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून आणखी एक मोठा पराभव झाला आहे. ब्रिटनच्या संसदेने ब्रेक्झिट करारावरील प्रस्तावित बदलांना मोठ्या संख्येनं नाकारलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा प्रस्ताव फोटाळून लावण्याची ही दुसरी वेळ आहे. 242 विरुद्ध 341 अशा मोठ्या फरकाने ब्रिटनच्या खासदारांनी हा प्रस्ताव नाकारला. याआधी जानेवारीत त्यांन हा प्रस्ताव नाकारला होता. मतांचं हे अंतर जानेवारीत विरोधात पडलेल्या मतांपेक्षाही अधिक आहे. \n\nसोमवारी रात्री युरोपियन महासंघाच्या नेत्यांशी मे यांनी चर्चा केली होती. खासदारांनी प्रस्तावित बदल स्वीकारावा किंवा सरसरकट ब्रेक्झिटलाच नकार द्यावा असं आवाहन मे यांनी केलं होतं.\n\nहा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता 29 मार्चला कोणतीही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Brexit: युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर, 47 वर्षांचं नातं संपुष्टात\\nसारांश: ब्रिटन आणि युरोपीय युनियन हे औपचारिकरीत्या वेगळे झाले आहेत. भारतीय वेळेनुसार आज सकाळी साडे चार वाजता ब्रिटन युरोपीय युनियनमधून बाहेर पडलं आहे. युरोपियन युनियनचा ब्रिटन 47 वर्षं सदस्य होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्रिटनमधील नागरिकांमध्ये यावरून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत. \n\nब्रेक्झिटची घोषणा करण्यापूर्वी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्हीडिओवरून एक संदेश दिला. त्यांचं म्हणणं होतं की ज्या लोकांनी 2016 मध्ये ब्रेक्झिटचं नेतृत्व केलं त्यांच्यासाठी ही नवी पहाट असेल. \n\nबोरिस जॉन्सन यांनी ट्वीट केलं आहे की आपल्या देशासाठी हा अभूतपूर्व क्षण आहे. याने आपल्या देशाच्या जीवनाला कलाटणी मिळणार आहे. ब्रेक्झिट शक्य झाल्यामुळे ज्या संधी उपलब्ध होणार आहेत त्यांचा लाभ घ्यावा. \n\nआपल्यातलं सामर्थ्य ओळखून पुढं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: CAA - NRC: महाराष्ट्राचे गृहमंत्री एकनाथ शिंदे - राज्यात डिटेन्शन सेंटर उभारू देणार नाही #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एकनाथ शिंदे\n\n1. महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटर उभारणार नाही - गृहमंत्री एकनाथ शिंदे\n\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) सुस्पष्टता नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही जाती, धर्माच्या बांधवांनी घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटरही उभारू देणार नाही, असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केलं आहे.\n\nलोकमतनं ही बातमी दिलीय. \n\n\"काही मंडळी मुस्लीम बांधवांना शिवसेनेच्या जवळ जाऊ नका, असं सांगतात. मात्र जोपर्यंत तुम्ही जवळ येणार नाहीत, तोपर्यंत शिवसेना काय आहे, हे तुम्हाला समज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: CAA शाहीन बाग: सार्वजनिक ठिकाणांचा वापर आंदोलनांसाठी होऊ शकत नाही- सुप्रीम कोर्ट\\nसारांश: सार्वजनिक स्थळांचा वापर हा अनिश्चित काळासाठी आंदोलनं-निदर्शनं करण्यासाठी होऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शाहीन बाग इथं नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात अनेक दिवस चाललेल्या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं ही भूमिका स्पष्ट केली. \n\nकोणतीही व्यक्ती आंदोलन करण्याच्या उद्देशानं सार्वजनिक ठिकाणं किंवा रस्ता अडवून ठेवू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी धरणं देऊन बसणं स्वीकार्य नाहीये आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यायला हवी, असंही न्यायालयानं म्हटलंय. \n\nसर्वोच्च न्यायालयानं म्हटलं, \"शाहीन बागचा भाग रिकामा करवून घेणं ही दिल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: CAA-NRC वरून मालेगावच्या मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण का आहे?\\nसारांश: जानेवारीतल्या हिवाळ्यात सकाळचे 10 वाजले आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगांवच्या जुन्या किल्ल्याला लागून असलेल्या महानगर पालिकेच्या बाहेर रस्त्यावर आम्ही उभे आहोत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रोजच्या कामासाठी महापालिकेत लोकांची वर्दळ अद्याप सुरू व्हायची आहे. पण मागच्या बाजूला असलेलं जे जन्म मृत्यू नोंदणी बाहेर मात्र रांग आहे. दाराबाहेर असलेल्या रस्त्यावर गर्दी आहे. त्या रस्त्यावर टेबल मांडून अर्ज लिहून देणाऱ्या एजंटांकडे गर्दी आहे. आणि या गर्दीच्या चेहऱ्यावर चिंता आहे, भीती आहे.\n\nहे सहज लक्षात येतं या रांगांमध्ये बहुतांश, जवळपास सगळे, अर्जदार मुस्लिम आहे. मालेगांवसारख्या मुस्लिमबहुल, साधारण 80 टक्के मुस्लिम लोकसंख्या असणा-या शहरात रांगेत सगळे मुस्लिम असणं ही फार आश्चर्य वाटण्यासारखी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: CAA: Jamia विद्यापीठ हिंसाचारात दिल्ली पोलीस म्हणतात गोळीबार केला नाही, मात्र तिघांना लागल्या 'गोळ्या'\\nसारांश: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी निदर्शनं होत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जामिया मिलिया विद्यापीठ परिसरात गोळीबार झाला होता का?\n\nसध्या दिल्लीच्या जाफ्राबाद भागात पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष पेटला आहे. आंदोलकांनी दगडफेक केली असून काही बसेसची तोडफोड केल्याचं ANI वृत्तसंस्थेने सांगितलं आहे. त्याला उत्तर देत पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचंही ANIने सांगितलं आहे. \n\nत्यामुळे दिल्लीत सध्या तणाव कायम आहे.\n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nदरम्यान, रविवारी जामिया मिलिया विद्यापीठामध्ये झालेल्या हिंसक झटापटींमध्ये आपल्याला गोळी लागल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: CAA: का धास्तावले आहेत पश्चिम बंगालचे मुस्लीम?\\nसारांश: एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा या दोन्हीमुळे पश्चिम बंगालमधले मुस्लीम अल्पसंख्यांक लोक धास्तावले. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी झाल्यास आपण बंदिवासात टाकले जाऊ किंवा देशाबाहेर फेकले जाऊ अशी भीती त्यांना वाटतेय. \n\nअसं होऊ नये म्हणून ते कागदपत्र जमवण्याची धावपळ करत आहेत. \n\nया लोकांच्या परिस्थितीचा आढावा बीबीसीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छार्रा यांनी घेतला आहे.\n\nहेही पाहिलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: CAA: देवेंद्र फडणवीस म्हणतात राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?\\nसारांश: आपली खुर्ची वाचवण्यासाठी सावरकरांचाही अपमान सहन करायला काही लोक तयार आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"Twitter पोस्ट समाप्त, 1\n\nCAA च्या समर्थनात आम्ही उतरु असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. काही लोक जाळपोळ आणि हिंसाचाराला चिथावणी देत आहेत असं ते म्हणाले. CAA बद्दल गैरसमज पसरवला जात आहे. हा गैरसमज दूर करण्याचं काम आम्ही करु असं फडणवीस म्हणाले. \n\nजोपर्यंत CAA विरोधी लोक आपली तोंडं बंद करणार नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरु. CAA च्या समर्थनार्थ रॅली काढण्याची परवानगी नाकारल्यानंतर फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांती मैदानावर सभा घेतली. \n\nराज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: CAA: सुप्रीम कोर्टाची नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला स्थगिती देण्यास नकार\\nसारांश: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"CAAच्या विरोधात दाखल झालेल्या एकूण 143 याचिकांवर एकत्रित सुनावणी आज सुप्रीम कोर्टाने घेतली. या याचिकांमध्ये केरळ सरकारच्या याचिकेचाही समावेश होता. नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनाबाह्य असल्याचं या याचिकेमध्ये म्हटलं आहे. \n\nसरन्यायाधीश शरद बोबडे, जस्टिस एस अब्दुल नझीर आणि जस्टिस संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर CAA विरोधातील याचिकांची सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला CAAविरोधातील याचिकांना उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिली आहे.\n\nडिसेंबर महिन्यात दिल्लीतील जामिया मिलिया इस्ला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: CAB: दिल्लीत निदर्शनं, जामिया मिलिया विद्यापीठात बसेसची जाळपोळ\\nसारांश: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाममध्ये पेटलेलं लोण राजधानीतही पोहोचलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिल्लीच्या भारत नगर परिसरातही एक बस अशी पेटवून देण्यात आली.\n\nरविवारी संध्याकाळी मथुरा रोडवर अनेक बसेसना आंदोलकांनी पेटवून दिलं. ती आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही आंदोलकांनी पेटवून दिलं.\n\nओखला, कालिंदी कुंज आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात जाळपोळ पाहायला मिळाली.\n\nजामियामध्ये गेल्या काही दिवसांपासून एकीकडे आंदोलन करत असलेले विद्यार्थी आणि दुसरीकडे दिल्ली पोलीस, असा संघर्ष सुरू आहे, तो रविवारी दुपारीही पाहायला मिळाला. \n\nदिल्लीच्या भारत नगर परिसरातही एक बस अशी पेटव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: CBIचे संचालक आलोक वर्मा यांना पदावरून हटवले #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आलोक वर्मा\n\n1. आलोक वर्मा यांची हटवले \n\nसीबीआयचे संचालक म्हणून 77 दिवसांनी परतलेल्या आलोक वर्मा यांना दुसऱ्याच दिवशी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. CBIच्या संचालकांची नेमणूक करणाऱ्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीमध्ये गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. समितीचे अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जून खर्गे या समितीत आहेत, त्यांनी या निर्णयाचा विरोध केला. याबाबत लोकसत्ताने वृत्त प्रसिद्ध केले आहे.\n\nकेंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Chhapak: अॅसिड हल्ल्यापासून स्वतःला कसं वाचवाल?\\nसारांश: हा गुजरातमधला सेल्फ डिफेन्स क्लास आहे. नवसारी शहरात या मुलींना शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षणाचे धडेही दिले जातात. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इथे अॅसिड हल्ला छेडछाड, शारीरिक हल्ला आणि कारमधून कोणी पळवून नेत असेल तर बचाव कसा करायचा हेही शिकवतात. \n\nइथले प्रशिक्षक विल्पी कासर सांगतात, \"नकोशा स्पर्शाला विरोध करायचा असेल तर पेन्सिल हल्ला, केस ओढणं, रेप डिफेन्समध्ये खाली पाडणं, अॅसिड हल्ल्यापासून स्वतःला वाचवणं हे सगळं आम्ही शिकवतो. तसंच रिक्षा किंवा कॅब ड्रायव्हर तुम्हाला भलत्याच ठिकाणी घेऊन जात असेल तर कसं वाचाल? तुम्ही त्याचे केस ओढू शकता, ओढणीने गळा दाबू शकता. मला मुलींना हेच सांगयचंय की बोला, विरोध करा.\"\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Christchurch Mosque : न्यूझीलंडः मशिदीतील गोळीबारात भारतीय वंशाचे 6 लोक मारले गेल्याची शक्यता\\nसारांश: न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्च येथील मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारात मृत पावलेल्यांची संख्या 49 झाली आहे. या हल्ल्यात भारतीय वंशाचे 6 नागरिक मारले गेल्याची शक्यता वर्तवली आहे. मृतांमध्ये पुण्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताचे न्यूझीलंडमधील उच्चायुक्त संजीव कोहली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, प्रारंभी मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत 2 भारतीय आणि भारतीय वंशाचे 4 लोक मृत्युमुखी पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. \n\nक्राइस्टचर्च हल्ल्यात आतापर्यंत \n\nही माहिती अधिकृत नसून न्यूझीलंड सरकारनं अद्याप त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही असंही त्यांनी सांगितलं.\n\nसंजीव कोहली म्हणाले, \"भारतीय उच्चायुक्तालयाच्या हेल्पलाइनवर लोकांचे फोन येत आहेत. ही माहिती त्याच चौकशीतून आणि ख्राइस्टचर्चमधील भारतीय समुदायाकडून मिळालेल्या मा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Citizenship Amendment Bill : असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली\\nसारांश: AIMIMचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली आहे. या प्रकाराला संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला AIMIMचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी विरोध केला.\n\nविधेयकाविषयी बोलताना त्यांनी म्हटलं, \"या विधेयकामुळे देशात पुन्हा एक विभाजन होत आहे. हिटलरच्या कायद्यापेक्षाही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक वाईट आहे.\"\n\nओेवेसींनी प्रत फाडल्याचा भाग हा सभागृहाच्या कामकाजातून हटविण्याचा निर्णय सभापतींनी घेतला. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाविषयी बोलताना म्हटलं, \"आसामधील नागरिकांची मनात अद्याप गोंधळ कायम आणि मुस्लिमांच्या मनात भीतीचं वातावरण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Citizenship Amendment Bill: शिवसेना काँग्रेससोबत जाणार की भाजपसोबत?\\nसारांश: लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेना खासदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र मतदानाच्यावेळी या विधेयकाच्या बाजूने कौल दिला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काही दिवसांपूर्वीच राज्यात आणि केंद्रात भाजपपासून वेगळी होत विरोधी बाकांवर बसलेली शिवसेना या नागरिकत्व विधेयकावर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण महाराष्ट्रात शिवसेनेचे सहकारी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं या विधेयकाला विरोध केला आहे. \n\nराज्यसभेत नागरिकत्व विधेयकावर शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार, याबाबत संदिग्धता मात्र कायम आहे. \n\nलोकसभेत नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा दिला असला, तरी विधेयकाद्वारे नागरिकत्व मिळणाऱ्या निर्वासितांना 25 वर्षे मताधिकार देऊ नये अशी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Corona Virus: चीनने 10 दिवसांत तयार केलं 1000 खाटांचं हॉस्पिटल\\nसारांश: चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. या विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या वुहान शहरात अवघ्या 10 दिवसात हजार खाटांचं रुग्णालय बांधण्यात आलं. रुग्णांची संख्या अजूनही वाढतच आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हुशेशन हॉस्पिटल नावाच्या या रुग्णालयात कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार असून कोरोना विषाणूशी लढण्यासाठी वाहिलेलं हे दुसरं रुग्णालय आहे. \n\nमात्र आपले प्रयत्न कमी पडत असल्याची कबुली चिनी सरकारने दिला आहे. \n\nसध्या या विषाणूमुळे 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 17,000 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. चीनच्या बाहेर फिलिपिन्समध्येही एका जणाचा मृत्यू झाला आहे. \n\nचीनच्या बाहेर या रोगामुळे मृत्यू झालेला हा पहिलाच व्यक्ती आहे. हा रुग्ण 44 वर्षीय असून तो वुहानचा रहिवासी आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Delhi Exit Poll: पुन्हा केजरीवाल येऊ शकतात, पण जागा कमी होण्याची शक्यता\\nसारांश: दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. सर्व एक्झिट पोल्समध्ये एक गोष्ट समान आहे की सत्ताधारी आम आदमी पार्टीला पुन्हा बहुमत मिळू शकतं, पण त्यांच्या जागा कमी होऊ शकतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केजरीवाल\n\nएकूण 70 जागांपैकी आम आदमी पार्टी (आप) या सत्ताधारी पक्षाला 2015 सालच्या निवडणुकीत 67 जागा मिळाल्या होत्या. आता मात्र त्या जागा कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. \n\nभारतीय जनता पार्टीला गेल्या वेळी 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्या जागा वाढू शकतील, असं एक्झिट पोल्सचे आकडे सांगत आहेत. \n\nकाँग्रेस पक्षाचा भोपळा गेल्या वेळी फुटला नव्हता. याही वेळी त्यांना एक जागा मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागू शकतो. \n\nआज तक- AXISच्या पोलने आम आदमी पार्टीला सगळ्यांत जास्त 59-68 एवढ्या जागा मिळू शकतील अस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Freedom Trashcan: लिपस्टिक\\nसारांश: अमेरिकेत नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, कामाच्या ठिकाणी मेकअप करून वावरणाऱ्या महिलांना इतर महिला सहकाऱ्यांच्या तुलनेत अधिक पगार मिळतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"500 अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड आर्थिक पसारा असलेली ही कॉस्मेटिक इंडस्ट्री सौंदर्याचा आभास देते, असं टीकाकार सांगतात. \n\nकाही आशियाई देशांमध्ये गोऱ्या कांतीला उजाळा देणाऱ्या प्रॉडक्टसची चलती आहे. पण अनेक ठिकाणी कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट्सच्या जाहिराती निषेधाला किंवा आंदोलनाला आमंत्रण देतात.\n\nया जाहिराती बनवतानाच मूळ व्हीडिओत मोठया प्रमाणावर बदल केले जातात. या जाहिराती पाहून सर्वसामान्य महिला स्वत:ची मॉडेल्सशी तुलना करू लागतात. \n\nदिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Freedom trashcan: पोछा किंवा पोतेरे\\nसारांश: घरगुती कामं ही महिलांचीच जबाबदारी आहेत, असं पारंपरिक समज समाजात रूढ झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"समाजात अनेक ठिकाणी ही परंपरा झुगारून देण्याचे प्रयत्नही झाले आहेत. परंतु छान, टापटीप, सुरेख घर असावं ही अपेक्षा काही कमी झाली नाही, आणि त्यासाठी घरच्या करत्या बाईकडूनच अपेक्षा असते, मग ती पूर्णवेळ असो की अर्धवेळ कामावर जाणारी असली तरी. \n\n2016मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार इंग्लंडच्या घरांमध्ये महिला पुरुषांपेक्षा 60 टक्के जास्त अशी कामं करतात, ज्यांचा मोबदला मिळत नाही. \n\nदिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा\n\nमेक-अप\n\n\"पुरुषांनी मेक-अप केला नाही तर त्यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: GDP : 2020-21 आर्थिक वर्षात विकासदर 7.3% ने घटला\\nसारांश: 2020-21 या संपूर्ण आर्थिक वर्षासाठी जीडीपी 7.3% ने घटला आहे. तसंच देशाची वित्तीय तूट 2020-21 आर्थिक वर्षासाठी 9.3% राहीली आहे. जी 9.5% राहण्याचा सरकारचा अंदाज होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. \n\nदरम्यान जानेवारी - मार्च 2021 च्या चौथ्या तिमाहीत मात्र जीडीपी 1.6% ने वाढला आहे. हा कालावधी पहिल्या लाटेनंतर लॉकडाऊन हटवून हळूहळू अर्थव्यवस्था पुन्हा निर्बंध मुक्त होतानाचा आहे. त्यामुळे जीडीपी पॉझिटिव्ह असेल असाच अंदाज होता. साधारण आताचे आकडे वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणेच आहेत.\n\nएप्रिल महिन्यातील वित्तीय तूट 78,700 कोटी होती. गेल्यावर्षी हीच तूट 2.79 लाख कोटी होती.\n\nकोरोना व्हायरसमुळे देशपातळरील लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: GDP : भारताच्या विकास दरात ऐतिहासिक 23.9 टक्क्यांची घसरण, अर्थव्यवस्था मंदावली\\nसारांश: सोमवारी (31 ऑगस्ट) सरकार चालू आर्थिक वर्षासाठी एप्रिल ते जून या तिमाहीचे जीडीपीचे आकडे जाहीर झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या तिमाहीसाठी भारताचा जीडीपीचा दर -23.9 टक्के असल्याचं स्पष्ट झालं. या काळात भारतात लॉकडाऊन सुरू होता.\n\nयाचाच अर्थ भारताच्या विकास दरात 23.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. तिमाही दरामधली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी घसरण आहे. 1996 पासून भारतानं तिमाही जीडीपीची मोजणी करायला सुरुवात केली आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nगेल्या काही वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग मंदावला आहे. मात्र, एप्रिल-जून तिमाहीचे जीडीपीचे आकडे हे गेल्या काही दशकातले सर्वांत वाईट आकडे असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: GDP ची आकडेवारी होणार जाहीर, पण GDP मोजतात तरी कसा?\\nसारांश: सोमवारी (31 ऑगस्ट) एप्रिल ते जून या तिमाहीसाठी जीडीपीची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था कशी आहे आणि पुढे दिशा कशी असेल याचं हे निदर्शक ठरणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जीडीपी देशाच्या आर्थिक स्थितीचं प्रतीक असतं.\n\nगल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जीडीपी' ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात 'सकल राष्ट्रीय उत्पन' या संकल्पनेची नेहमीच चर्चा असते. पण हे जीडीपी नक्की असतं तरी काय? \n\nकोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न द्योतक आहे. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय. \n\nजीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध होते. \n\nकृषी, उद्योग आणि सेवा या तीन आघाड्यांवर उत्पादन वधारलं किंवा घटण्याच्या सरासरीद्वारे जीडीपीच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: GOT Season 8: 'गेम ऑफ थ्रोन्स'मधल्या या 9 गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील\\nसारांश: 'गेम ऑफ थ्रोन्स' नावाच्या टीव्ही महामालिकेचा अखेरचा सीझन येतोय. जगभरात त्याची चर्चा जोरदार सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एकापेक्षा एक पात्र आणि काहींचे अनपेक्षित अंत\n\nमुंबईमध्ये या मालिकेचे मोठमोठाले होर्डिंग लागले आहेत तसंच सोशल मीडियावरही त्याचे तुफान ट्रेंड्स दिसत आहेत. ज्यांनी ही मालिका पाहिली आहे, ते इतरांना ती बघण्यास विनवण्या करताना दिसतात.\n\nत्यामुळे एका इंग्रजी मालिकेचं भारतात एवढं काय कौतुक, असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. तशी तर अनेक कारणं आहेत, पण या मालिकेतल्या या 9 धक्कादायक गोष्टींमुळे तर ही मालिका नक्कीच जगभरात गाजतेय. \n\nपण त्यापूर्वी, ही मालिका नेमकी काय आहे, त्यात काय गोष्ट आहे, या व्हीडिओत नक्की"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: GST च्या मुद्द्यावरून भाजप आणि तामिळ सिनेमा इंडस्ट्री आमने-सामने\\nसारांश: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तामिळ सिनेमा 'मरसल' वर भाजपनं जोरदार आक्षेप घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मेरसलमधील दृश्य\n\nतामिळ अभिनेता विजय यांची मुख्य भूमिका या सिनेमात आहे. या सिनेमात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST वर प्रश्न उपस्थित करत खिल्ली उडवण्यात आली आहे. तसंच कॅशलेस इकॉनॉमीची सुद्धा चेष्टा करण्यात आली आहे. \n\n\"सिंगापूरमध्ये फक्त 7 टक्के GST आहे तरीसुद्धा वैद्यकीय सेवा मोफत आहेत. आपल्याकडं 28 टक्के GST देऊनही वैद्यकीय सेवा मोफत मिळत नाही\" असं एक वाक्य मरसलमध्ये आहे.\n\nतामिळनाडूतील भाजप नेत्यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला आहे. मरसल या तामिळ शब्दाचा अर्थ 'भीतीदायक' असा होतो. \n\nतामिळ अभिनेता वि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: H1B व्हिसाचा वाद, अमेरिकेत जाणं होणार कठीण?\\nसारांश: अमेरिकेच्या H1B व्हिसाबाबतचे नियम बदलण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रस्तावाबद्दल सध्या भारतात जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांमध्ये आणि भारतातील त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तणावाचं वातावरण आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण नेमकं प्रकरण काय आहे?\n\nH1B हा व्हिसाचा एक प्रकार आहे. या व्हिसामुळे लोकांना अमेरिकेत तात्पुरत्या काळासाठी कामाचा परवाना मिळतो. हा व्हिसा असणाऱ्यांचे आईवडील किंवा जोडीदाराला H4 व्हिसावर अमेरिकेत राहण्याचा परवाना मिळतो.\n\nबराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत H1B व्हिसाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले होते. या बदलांनुसार 2015 पासून H4 प्रकारचा व्हिसा असणाऱ्यांनाही कामाचा परवाना देण्यात आला होता.\n\nआता ट्रंप प्रशासन H4 व्हिसा असलेल्यांचा कामाचा परवाना रद्द करून H1B व्हिसाच्या मुदतवाढीवर रोख"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: HDFC बँकेच्या नवीन क्रेडिट कार्डवर, डिजिटल लाँचवर RBIने बंदी का घातली?\\nसारांश: एचडीएफसी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) काही निर्बंध लावले आहेत. नवीन क्रेडिट कार्डची विक्री करण्यास तसेच कोणतेही नवीन डिजिटल व्यवहार सुरू करण्यास आरबीआयने तात्पुरती बंदी घातली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यासंदर्भात एचडीएफसी बँकेने भारतीय शेअर बाजाराला पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. 2 डिसेंबरला आरबीआयने एचडीएफसी बँकेच्या प्रक्रियांवर मर्यादा आणल्या आहेत.\n\nपत्रात दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून एचडीएफसी बँकेच्या मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट युटिलिटी प्रक्रियांमध्ये अनेकदा व्यत्यय आला. गेल्या महिन्यातच 21 नोव्हेंबरला प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये व्यत्यय आला होता.\n\nया पार्श्वभूमीवर आरबीआयने एचडीएफसी बँकेला नवीन क्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Hanau Attack: जर्मनीतील हल्ल्यांमागे 'अति उजव्या विचारसरणी'चे लोक, पोलिसांचा संशय\\nसारांश: जर्मनीच्या हनाऊ शहरात गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 9 जणांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. जर्मनीच्या स्थानिक प्रसारमाध्यमांतून ही माहिती मिळाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अरेना बार कॅफे\n\nबातम्यांनुसार, एका अज्ञात हल्लेखोराने हनाऊमधील एका बारमध्ये गोळीबार केला. तर शहराजवळच्या केसेल्तोद परिसरातही एका बारमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. \n\nहा हल्ला अति उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. \n\nस्थानिक माध्यमांनी सांगितल्यानुसार या एका हल्ल्यातील संशयिताची ओळख पटली आहे. त्या व्यक्तीचं नाव तोबियस आर आहे. त्याच्याकडे लायसन्स असलेली बंदूक होती. हल्ल्यानंतर त्याने आत्महत्या केली.\n\nबंदुकधारी हल्लेखोरांनी स्थानिक वेळेनुसार रा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IAF कारवाई : बालाकोटची कारवाई निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन का? पाकिस्तानी माध्यमांचा सवाल\\nसारांश: बालाकोटची कारवाई ही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केली जात असल्याचा सवाल पाकिस्तानी माध्यमांमध्ये विचारला जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये असलेलं जैश-ए-मोहम्मदचं तळ उद्ध्वस्त केलं. असं भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितलं.\n\nमंगळवारी भारतीय वायुदलाने हल्ला केल्याची बातमी आल्यापासून ते या क्षणापर्यंत भारतीय वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रं आणि सोशल मीडियावर भारताच्या कारवाईचीच चर्चा सुरू आहे. \n\nभारताने हा हल्ला कसा केला, कधीपासून तयारी केले याचे वर्णन आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळत आहे. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हीडिओ देखील व्हायरल झाला आणि लोक फॉरवर्ड करताना सांगत होते की हा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IND vs ENG : रोहित शर्माकडे टी-20 कर्णधारपद देण्याच्या मागणीने पुन्हा धरला जोर\\nसारांश: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याच्याकडे टी-20 संघाचं कर्णधारपद देण्यात यावं, अशी मागणी वारंवार होत असते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताने काल (गुरुवार, 18 मार्च) इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात निसटता विजय मिळवल्यानंतर या मागणीने सोशल मीडियावर पुन्हा जोर धरल्याचं दिसून येत आहे. \n\nभारत आणि इंग्लंडदरम्यान सध्या पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या मालिकेत भारत 2-1 ने पिछाडीवर होता. \n\nचौथ्या सामन्यातही पराभव पत्करावा लागून भारत ही मालिका गमावणार अशी चिन्ह होती. पण या सामन्यात भारताने विजय मिळवून 2-2 अशी बरोबरी साधली आहे. \n\nकाल झालेल्या सामन्यात भारतीय संघाचं कर्णधारप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2020 : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, अबू धाबीत रंगणार सलामीची लढत\\nसारांश: इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL च्या तेराव्या हंगामाला आजपासून (19 सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स अशी सलामीची लढत असेल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संयुक्त अरब अमिराती (UAE) ची राजधानी अबू धाबी इथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता पहिला सामना सुरू होईल.\n\nIPL चं वेळपात्रक आणि गुणतालिका :\n\nगुणतालिका :\n\n10 नोव्हेंबरला अंतिम सामना\n\nIPL 2020 चा 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती म्हणजेच (UAE) मध्ये सुरू होणार आहे. ही स्पर्धा 10 नोव्हेंबपर्यंत चालेल. कोव्हिड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे.\n\nIPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिली मॅच होणार आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2020 चे वेळापत्रक जाहीर, मुंबई-चेन्नई मॅचने उडणार धुरळा\\nसारांश: कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर अनेक अडथळ्यांना पार करत यंदाच्या आयपीएल हंगामाचा नारळ 19 सप्टेंबरला मुंबई आणि चेन्नई लढतीने फुटणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने वेळापत्रकाची घोषणा केली. मुंबई-चेन्नई ही मॅच 19 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता अबूधाबी इथे सुरू होईल. \n\nरविवारी दुबईत दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब समोरासमोर असतील. सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स एकमेकांसमोर उभे ठाकतील.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nचेन्नईचा संघ आणि व्यवस्थापनातील 13 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने चेन्नई सलामीची लढत खेळणार का? याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु बहुतांश सदस्य कोरोनाच्या दुसऱ्या चा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2020: अँनरिक नॉर्किया- कानामागून आला आणि स्पीडस्टार झाला...\\nसारांश: बुधवारी (14 ऑक्टोबर) दिल्ली आणि राजस्थान यांच्यात रंगलेल्या सामन्यात सगळ्यात चर्चित राहिली अँनरिक नॉर्कियाची भन्नाट वेगाने बॉलिंग.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अँनरिक नॉर्किया\n\nनॉर्कियाने चार ओव्हरच्या स्पेलमध्ये तुफान वेगाने बॉलिंग करताना राजस्थानच्या बॅट्समनची भंबेरी उडवली. वेगासह अचूकता राखत नोकियाने दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेत दिल्लीच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. नॉर्कियालाच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. \n\nनॉर्कियाने बुधवारी झालेल्या मॅचमध्ये 156.22 ताशी किलोमीटर वेगाने बॉल टाकला. या स्पर्धेत नॉर्किया सातत्याने दीडशेपेक्षा जास्त वेगाने बॉलिंग करतोय आणि प्रतिस्पर्धी बॅट्समनला अडचणीत आणतो आहे. \n\nअँनरिक नॉर्किया\n\nयंदाच्या हंगामातला वेग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2020: एबीच्या वादळात कोलकाता निष्प्रभ\\nसारांश: क्रिकेटविश्वात एबी डीव्हिलियर्सला 360 डिग्री प्लेयर म्हणून ओळखलं जातं. ज्या खेळपट्टीवर बाकी बॅट्समन रन्ससाठी झगडत असताना डीव्हिलियर्सने चौकार-षटकारांची लयलूट करत बेंगळुरूला दणदणीत विजय मिळवून दिला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एबी डीव्हिलियर्स\n\nबेंगळुरूने पहिल्यांदा बॅटिंग करताना 194 रन्स केल्या. कोलकाताला फक्त 112 रन्सचीच मजल मारता आली. \n\nबेंगळुरूच्या बॅटिंगवेळी बाराव्या ओव्हरमध्ये बेंगळुरूची स्थिती 2 बाद 94 अशी होती. आरोन फिंच आणि विराट कोहली यांना संथ खेळपट्टीमुळे एकेक रनसाठी झगडावं लागत होतं. \n\nफिंच आऊट झाल्यावर मैदानात अवतरलेल्या एबीने त्याच्या शैलीत फटकेबाजीला सुरुवात केली. मैदानाच्या कानाकोपऱ्यात चौकार-षटकारांची आतषबाजी करत एबीने स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं. \n\nएबी-विराट जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 46बॉलमध्ये 100 र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2020: मराठमोळा ऋतुराज आहे चेन्नईचा भावी शिलेदार\\nसारांश: महाराष्ट्रातर्फे खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने सलग तीन अर्धशतकी खेळी करत चेन्नईच्या आयपीएल मोहिमेचा शेवट विजयाने केला. दमदार खेळासह ऋतुराजने तो चेन्नईचा भावी शिलेदार असल्याचं सिद्ध केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऋतुराज गायकवाड\n\nपंजाबसाठी करो या मरो असले्या लढतीत चेन्नईने 9 विकेट्सनी विजय मिळवला. ऋतुराजने नाबाद 62 रन्सची खेळी केली. \n\nप्रत्येक हंगामात प्लेऑफ्स गाठणारा संघ अशी ओळख असलेल्या चेन्नईला यंदा प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागला. ऋतुराजची बॅटिंग हा चेन्नईच्या मोहिमेचा आशादायी क्षण होता. \n\nमहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने 22 सप्टेंबरला मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला पदार्पणाची संधी दिली होती. मात्र त्यानंतर चेन्नईचे ग्रह फिरले आणि ते पराभवाच्या गर्तेत सापडले. \n\nतरुणांनी चमक दाख"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2020: सुपर ओव्हरचा थरार; दिल्लीचा पंजाबवर विजय\\nसारांश: आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दिल्ली-पंजाब मॅच टाय झाली. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने पंजाबला नमवलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मार्कस स्टॉइनस\n\nदिल्लीने मार्कस स्टोनिइसच्या खेळीच्या जोरावर 157 धावांची मजल मारली. मयांक अगरवालच्या दिमाखदार खेळीने पंजाबचा विजय जवळपास पक्का केला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये मयांक आऊट आला आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. मयांकने 60 बॉलमध्ये 7 फोर सिक्ससह 89 धावांची खेळी केली. \n\nसुपर ओव्हरमध्ये राहुल आणि पूरन आऊट झाल्याने पंजाबची इनिंग दोन रन्सवरच संपुष्टात आली. दिल्लीसाठी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी हे आव्हान पेललं. \n\nतत्पूर्वी बिनबाद 30 वरून किंग्ज इलेव्हन पंजाबची अवस्था 35\/4 अशी झाली. लोकेश र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2021 : कोरोना विषाणू आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कसा घुसला?\\nसारांश: इंडियन प्रीमियर लीगमधल्या खेळाडूंना कोरोना विषाणूची लागण झाली आणि आता या स्पर्धेचा चौदावा हंगाम स्थगित करावा लागाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण ही वेळ कशामुळे आली? आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव कसा झाला? असे प्रश्न पडतात. \n\nखरं कर बीसीसीआयनं आयपीएलमध्ये सर्वांच्या सुरक्षिततेची ग्वाही दिली होती. आठही टीम्सचे सदस्य, अधिकारी आणि स्पर्धेशी संबंधित जवळपास सर्वांचीच वारंवार कोव्हिड चाचणी केली जात होती. \n\nतरीही कोरोना विषाणू हे कवच कसा भेदू शकला, याचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न. \n\nआयपीएलमध्ये काय होते सुरक्षेचे उपाय? \n\nआयपीएलमध्ये यंदा सर्व सामने प्रेक्षकांविना झाले आणि सर्व खेळाडू बायो-बबलमध्येच राहात होते. म्हणजे त्यांना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2021: आयपीएलचे पुढील सामने रद्द, बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव\\nसारांश: आणखी दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने इंडियन प्रीमिअर लीगचा चौदावा हंगाम स्थगित करण्यातआला आहे. बीसीसीआयनं याबाबत पत्रक जारी करून माहिती दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आयपीएल 2021 हंगाम स्थगित करण्यात आला आहे.\n\nमंगळवारी (4 मे) मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील लढत दिल्ली येथे होणार होती. मात्र त्याआधीच हैदराबाद संघातील वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली. दिल्ली संघातील अमित मिश्रालाही कोरोना झाल्याचं वृत्त आहे. \n\nया निर्णयाविषयी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले, \"बीसीसीआय आणि IPL गव्हर्निंग काऊन्सिलने 2021 चा आयपीएल सीझन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचं एकमताने ठरवलं आहे. आम्हाला खेळाडू, सामन्यांशी संबंधित इतर व्यक्ती, कर्मच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2021: पाकिस्तानविरोधात खेळण्याऐवजी IPL ला प्राधान्य, मॅचही गेली अन् सीरिज\\nसारांश: दक्षिण अफ्रिकेच्या पाच खेळाडूंनी देशाकडून खेळण्याऐवजी आयपीएलला प्राधान्य दिलं. चांगले खेळाडू मॅचमध्ये नसल्यामुळे त्यांना मॅच गमावावी लागली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"क्विंटन डी कॉक\n\nदक्षिण आफ्रिकेच्या पाच क्रिकेटपटूंनी आयपीएलला प्राधान्य दिल्यामुळे दोनच दिवसात त्यांना एक सामना आणि एक मालिका गमावावी लागल्याचे सूर उमटत आहेत. \n\nते पाच जण कोण? दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार क्विंटन डी कॉक, आपल्या भेदक बॉलिंगसाठी ओळखले जाणारे कागिसो रबाडा-अँनरिक नॉर्किया ही जोडगोळी, आशियाई उपखंडात किलर मिलर नावाने प्रसिद्ध डेव्हिड मिलर, धोनीचा विश्वासू बॉलर लुंगी एन्गिडी. \n\nपाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेतला पहिला सामना पाकिस्तानने जिंकला. दुसऱ्या सामन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL : धोनीचं नोबॉलसाठी अंपायरशी भांडणं आणि चेन्नई सुपर किंग्जचा थरारक विजय\\nसारांश: IPLच्या इतिहासात असे अनेक किस्से घडले आहेत, ज्या वर पूर्ण पुस्तक लिहिलं जाऊ शकतं. जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात अंतिम ओव्हरमध्ये जे घडलं ते मात्र यापूर्वी कधीही घडलं नव्हतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला चार विकेटनी हरवलं. \n\nचेन्नई समोर विजयासाठी 152 धावांचं लक्ष्य होतं. जे कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या 58 आणि अंबाती रायडूच्या 57 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने पूर्ण केलं. शेवटच्या बॉलवर विजयासाठी 4 धावांची गरज असताना सेंटनरने बेन टोक्सच्या बॉलवर षटकार खेचत विजयाचं लक्ष्य पूर्ण केलं. \n\nतत्पूर्वी राजस्थान रॉयल्सने बॅटिंग करताना 20 षटकांत 151 धावा केल्या. त्यात बेन स्टोक्सच्या 28 आणि जोस बटलरच्या 23 धावांचा समावेश आहे. \n\nखेळात यशापयश सुरूच अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL : विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं भाग्य बदलणार का?\\nसारांश: सलग सहा सामने हरल्यामुळे टीकेचा सामना करावा लागलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं शनिवारी आयपीएल-12 मध्ये आपला पहिला विजय नोंदवला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अत्यंत रोमहर्षक सामन्यात बंगळुरूनं किंग्ज इलेव्हन पंजाबला आठ विकेट्सनं हरवलं. बंगळुरूसमोर विजयासाठी 174 धावांचं लक्ष्य होतं. एबी डिव्हिलियर्सनं केलेल्या नाबाद 59 धावा आणि कर्णधार विराट कोहलीच्या 67 धावांच्या जोरावर बंगळुरूनं 19.2 धावात विजयाचं लक्ष्य पूर्ण केलं. \n\nबंगळुरूच्या या विजयानं क्रिस गेलची नाबाद 99 धावांची खेळी झाकोळली गेली. गेलनं 64 चेंडूंमध्ये 99 धावा केल्या. यामध्ये 10 चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. नाणेफेक हारल्यानंतर पंजाबची टीम पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरली. 20 ओव्हर्स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL फायनलः धोनी आणि राशीद खान यांच्यातल्या युद्धात कोण जिंकणार?\\nसारांश: गेल्या मंगळवारी जेव्हा याच IPLच्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये 'चेन्नई सुपरकिंग्स'चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा 'सनरायझर्स हैदराबाद'चा राईट आर्म लेग स्पिनर राशीद खान याच्या गुगलीवर बोल्ड झाला तेव्हा अवघ्या स्टेडिअममध्ये शांतता पसरली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेली त्याची पत्नी साक्षी धोनी हीच्यासाठीही हे धक्कादायकच होतं. धोनी जेव्हा बोल्ड झाला तेव्हा चेन्नईचा स्कोर होता, चार विकेटवर 39 रन.\n\nअसं असलं तरी चेन्नईने 140 धावांचं लक्ष्य फॅफ डू प्लेसी याच्या नाबाद 67 धावांच्या मदतीने 19.1 ओव्हरमध्ये 2 विकेट राखून गाठलं.\n\nपहिला क्वॉलिफायर जिंकण्याबरोबरच चेन्नईने फायनलमध्ये स्वतःचं स्थान निश्चित केलं. आता रविवारी त्याच 'सनरायझर्स हैदराबाद'बरोबर अंतिम सामना होणार आहे.\n\n'सनरायझर्स हैदराबाद'ने दूसऱ्या क्वॉलिफायरमध्ये 'कोलकाता नायइ टरायड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL लिलावः जयदेव उनादकट सर्वात महागडा खेळाडू\\nसारांश: आयपीएलच्या 12 व्या सीझनसाठी जयपूर येथे सुरु असलेल्या लिलावामध्ये जयदेव उनादकटसाठी सर्वाधिक बोली लागली असून राजस्थान रॉयल्सने जयदेवला 8.40 कोटींना खरेदी केलं आहे. अर्थात, त्याच्यासाठी सर्वाधिक बोली लागण्याची ही पहिलीच वेळ नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या वर्षी झालेल्या लिलावामध्ये जयदेव उनादकटला राजस्थान रॉयल्सनेच 11.5 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेसाठीही भरभक्कम बोली लावण्यात आली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने शिवम दुबेसाठी पाच कोटी रुपयांची किंमत मोजली आहे. अक्षर पटेललाही दिल्ली कॅपिटलने पाच कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. \n\nकॅन्सरवर विजय मिळवून मैदानात पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंहवर शेवटपर्यंत कुणीही बोली लावली नव्हती. अगदी शेवटी मुंबई इंडियन्सने युवराजला बेस प्राईजला अर्थात 1 कोटी रुपयाला खरेदी केलं.\n\nचेतेश"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ISWOTY : कोनेरू हंपी ठरल्या यावर्षीच्या इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरच्या मानकरी\\nसारांश: बीबीसीतर्फे दिला जाणारा इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर हा पुरस्कार बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हंपी यांना जाहीर झाला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. \n\nहंपी सध्या जागतिक रॅपिड चेस स्पर्धेच्या विजेत्या आहे. तसंच केर्न्स कपही त्यांच्या नावावर आहे. हा पुरस्कार जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, \" हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे तर भारतीय बुद्धिबळ विश्वासाठी मोलाचा आहे. बुद्धिबळ हा क्रिकेटसारखा मैदानी खेळ नाही. मात्र या पुरस्कारामुळे जगाचं लक्ष बुद्धिबळाकडे वेधलं जाईल असा मला विश्वास आहे.\"\n\nत्या पुढे म्हणाल्या, \"आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ISWOTY: महिला खेळाडूंना पुरुष खेळाडूंच्या तुलनेत मिळते केवळ एक तृतीयांश प्रसिद्धी : बीबीसी रिसर्च\\nसारांश: खेळांबद्दलच्या बातम्यांचा विचार केला, तर महिला खेळाडूंना दिली जाणारी प्रसिद्धी ही पुरुष खेळाडूंच्या तुलनेत तीस टक्क्यांपेक्षाही कमी असते, असं बीबीसीनं केलेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2017 ते 2020 या कालखंडात प्रसिद्ध झालेल्या दोन हजारहून अधिक बातम्यांचं विश्लेषण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. महिला खेळाडूंशी संबंधित बातम्यांपैकी केवळ 1 टक्का बातम्यांनाच पहिल्या पानावर जागा मिळते. \n\nमाध्यमांमध्ये महिला खेळाडूंना दिलं जाणारं महत्त्व\n\n2017 मध्ये 10 बातम्यांपैकी केवळ एकच बातमी ही महिला खेळाडूबद्दलची होती. अर्थात, 2020 हे वर्ष उजाडेपर्यंत परिस्थिती बरीच बदलली होती. मात्र या काळातील वार्तांकनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतारही दिसून येत होते. त्याचं एक कारण म्हणजे नेहमी होणाऱ्या ऑलि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Ind vs SA: रांची टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसीने का आणला 'प्रॉक्सी कॅप्टन'?\\nसारांश: क्रिकेटमध्ये टॉसला निर्णायक महत्त्व असतं. भारतीय उपखंडात होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या वेळी टॉसभोवती लक्ष केंद्रित होतं, कारण पाचव्या दिवशी भेगाळलेल्या पिचवर बॅटिंग करणं कुणालाच नकोसं असतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन कसोटींसाठी भारत दौऱ्यावर आहे. पुणे आणि विशाखापट्टणममध्ये झालेले कसोटी सामने जिंकत भारतीय संघाने मालिका जिंकली.\n\nसातत्याने टॉस हरत असल्याने आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीने शनिवारपासून रांचीत सुरू झालेल्या टॉसवेळी तेंबा बावुमा या खेळाडूच्या रूपात चक्क प्रॉक्सी कॅप्टन आणला. \n\nभारताचा कर्णधार विराट कोहलीने कॉइन उडवलं, आफ्रिकेचा अधिकृत कर्णधार फाफ डू प्लेसी असतानाही, बाजूला उभ्या असलेला प्रॉक्सी कर्णधार तेंबा बावुमाने कौल सांगितला. पण हा प्रॉक्सी कॅप्टन दक्षिण आफ्रिकेचं नशी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IndVsAus: भारतीयांना कधीही कमी लेखू नका - लँगर\\nसारांश: भारतीयांना कधीही कमी लेखण्याची चूक करू नका असं ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी म्हटलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अजिंक्य रहाणे\n\nअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा टीम इंडियाने ब्रिस्बेन टेस्ट जिंकत बॉर्डर-गावस्कर सीरिज 2-1 अशी जिंकली. नियमित कर्णधाराची अनुपस्थिती, दुखापतींचा ससेमिरा, वांशिक शेरेबाजी, दमदार प्रतिस्पर्धी यांना टक्कर देत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच नमवण्याची किमया केली. \n\nया पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कोच जस्टीन लँगर यांनी सीरिजचं प्रक्षेपण करणाऱ्या चॅनेलशी बोलताना प्रांजळपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. \n\nलँगर म्हणाले, \"ही कसोटी मालिका अतिशय चुरशीची झाली. सामना म्हटला की"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: India Vs New Zealand T20 : रोहित शर्मा, सुपर ओव्हरचा थरार अन् सोशल मीडिया\\nसारांश: भारताचा हिटमॅन रोहित शर्माचीच चर्चा कालपासून सगळीकडे आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांचा तिसरा टी-20 सामना, रोहित शर्मा आणि सुपर ओव्हर या तीन गोष्टी गेले दोन दिवस सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरू असलेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर खेळवण्यात आला. \n\nपण हा सामना टाय होऊन सुपर ओव्हरपर्यंत जाऊन पोहोचला. सुपर ओव्हरमध्येही अतिशय रंगतदार स्थिती निर्माण झाली होती. पण शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारुन रोहित शर्माने भारताला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. \n\nसामन्यात काय घडलं?\n\nन्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. रोहित शर्माच्या 65 आणि विराट कोहलीच्या 38 धावांच्या बळावर 20 षटकां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Indian Air Force: भारतीय वायुसेना - 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'च्या नियुक्तीनंतर पुढे काय?\\nसारांश: वायुसेना प्रमुख हसत होते, नौदलप्रमुख मान डोलावत होते आणि भूदल प्रमुख शांत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी भारतीय सैन्याच्या सर्वोच्च पदी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नेमणूक करण्याची घोषणा केली तेव्हा हे दृश्य पहायला मिळालं. \n\nही आधुनिक काळाची गरज असल्याचं सांगत ते म्हणाले, \"सीडीएस तीन सेनांवर फक्त लक्ष न ठेवता सैन्यातल्या सुधारणा पुढे नेण्याचं कामही ते करतील.\"\n\nसीडीएस - चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे काय?\n\nसीडीएस म्हणजे भूदल, नौदल आणि वायु दल या तिन्ही सेनांच्या प्रमुखांचा बॉस. सैन्याच्या बाबतीतल्या गोष्टींमध्ये हे सरकारचे एकमेव सल्लागार असू शकतात. अनेक लोक मग वि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IndvsEng: कृणाल पंड्याचा वनडे पदार्पणात फास्टेस्ट फिफ्टीचा विक्रम\\nसारांश: रवींद्र जडेजा संघात नसल्याने पदार्पणाची संधी मिळालेल्या अष्टपैलू कृणाल पंड्याने संधीचं सोनं करत वेगवान अर्धशतकी खेळी केली. कृणालने 26 बॉलमध्येच अर्धशतकाला गवसणी घालत पदार्पणात वेगवान अर्धशतकाचा विक्रम रचला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कृणाल पंड्या\n\n1990 मध्ये जॉन मॉरिस यांनी पदार्पणात 35 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. कृणालने त्यांचा विक्रम मोडला. \n\nविराट कोहली आणि शिखर धवन या दिल्लीकरांनी टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येची पायाभरणी करून दिली. मात्र ठराविक अंतरात दोघेही बाद झाल्याने टीम इंडियाची घसरण झाली. \n\nकोहलीने 56 तर धवनने 98 रन्स केल्या. शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच धवन बाद झाला आणि टीम इंडियाची घसरगुंडी पाहायला मिळाली. श्रेयस अय्यर (6) तर हार्दिक पंड्या एक रन करून तंबूत परतले. \n\nयानंतर लोकेश राहुल आणि कृणाल पंड्या यांनी जो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: International Day of Disabled Persons : कमी उंचीवर मात करत NEET पास झालेल्या बहिणींची गोष्ट\\nसारांश: \"यशाचं उंच शिखर गाठायचं असेल तर मनात जिद्द पाहिजे. स्वत:वर विश्वास असला पाहिजे. ध्येय साध्य करताना अडचणी येतीलच. त्यांचा धीराने सामना केला पाहिजे. स्वप्नांचा पाठलाग करताना शारीरिक अडचणींना कधीच अडसर म्हणून समजू नका.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जुबैदा आणि हुमैरा इंद्रीसी\n\nहे शब्द आहेत मुंबईच्या नागपाडा परिसरात रहाणाऱ्या 23 वर्षांच्या जुबैदा इंद्रीसीचे.\n\nजन्मत:च शारीरिक वाढीसाठी लागणारे 'ग्रोथ हॉर्मोन' कमी असल्याने जुबैदाची वाढ सामान्य मुलांसारखी झाली नाही. जुबैदाची उंची आहे फक्त 3.5 फूट. \n\nतिची सख्खी बहीण 22 वर्षाची हुमैरासुद्धा तिच्यासारखीच आहे तिचीही उंची फक्त 3.9 फूट आहे.\n\nनियतीने दोघींनाही शारीरिकरीत्या कमकूवत केलं. पण, यशाचं शिखर गाठण्याची जिद्द आणि मानसिक शक्तीच्या बळावर या बहिणींनी वैद्यकीय शिक्षणाच्या 'नीट' या प्रवेश परीक्षेत घ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: JNUचे नजीब अहमद खरंच ISमध्ये गेलेत का? - फॅक्ट चेक\\nसारांश: सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कथित इस्लामिका स्टेट ( IS किंवा आयसिस) झेंड्याच्या पार्श्वभूमीवर काही शस्त्रास्त्रधारी उभे आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हा फोटो जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नजीब अहमदचा आहे असा दावा काही उजव्या विचारसरणीच्या फेसबुक पेजवरून करण्यात येत आहे. बीबीसी फॅक्ट चेकच्या टीमने यामागचं सत्य काय आहे याची पडताळणी केली आहे. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी #MainBhiChowkidar या नावाने सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केलं. त्यानंतर नजीब अहमद यांच्या आई फातिमा नसीन यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारला, की 'जर तुम्ही चौकीदार आहात तर माझा मुलगा कुठे गेला आहे त्याचं उत्तर द्या.' \n\nपुढं त्या विचारतात, 'अद्याप आखिल भारतीय विद्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: LGBT हक्क: व्हॅटिकन चर्चने उपस्थित केलं ट्रान्सजेंडर समुदायाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह\\nसारांश: लैंगिकतेच्या आधुनिक संकल्पननांवर तसंच लैंगिक स्वातंत्र्यावर आक्षेप घेणारं एक पत्रक व्हॅटिकननं ऐन जूनमध्ये, जेव्हा LGBT हक्कांसाठी प्राईड मार्च आयोजित केले जातात, तेव्हाच काढलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'स्त्री आणि पुरुष: ईश्वराने त्यांना बनवलं' (Male and Female He Created Them) नावाचं हे 31-पानी पत्रक कॅथलिक शिक्षण महामंडळाने (Congregation of Catholic Education) जारी केलं असून त्यात 'शिक्षणव्यवस्थेतील संकटा'वर भाष्य करण्यात आलं आहे.\n\nसध्या सुरू असलेला 'स्त्री, पुरुष आणि इतर' असा वाद निसर्गाच्या संकल्पनेला नष्ट करू शकतं आणि पारंपरिक कुटुंबव्यवस्था अस्थिर करू शकतं, असं व्हॅटिकनला वाटतं. म्हणून हे पत्रक लहान मुलांबरोबर काम करणाऱ्या सर्वांसाठी मार्गदर्शक तत्त्व म्हणून जारी करण्यात आलं आहे. त्यावर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: MPSC: या 6 कारणांमुळे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी चिडलेत\\nसारांश: \"ही पाचवी वेळ आहे आयोगानं परीक्षा पुढे ढकलण्याची. तेही ऐनवेळी निर्णय जाहीर करतात. आम्हाला याचा प्रचंड आर्थिक आणि सामाजिक भूर्दंड सोसावा लागतो. मी गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात तयारी करतोय. प्रचंड आर्थिक ताण आहे.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रानिधिक फोटो\n\nमुळचा सोलापूरचा असलेलाया महेश घरबुडे गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. बीबीसी मराठीशी बोलताना त्याने ही प्रतिक्रिया दिली. \n\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.\n\nया निर्णयाविरोधात पुण्यात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.\n\nपण हे विद्यार्थी अचनाक एवढे का संतापले? या निर्णयाला तीव्र विरोध कर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Makar Sankranti: नागपूरच्या 'अट्टल' पतंगबाजांच्या 7 गोष्टी\\nसारांश: मकरसंक्रांतीला सूर्य मकरराशीत जातो. मात्र नागपुरात संक्रांतीला सूर्य उगवताच तमाम नागपूकरांची पावलं गच्चीकडे वळतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नागपुरात संक्रांत म्हणजे पतंगबाजी\n\nखरंतर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच संध्याकाळी 4 वाजले की नागपूरच्या विविध परिसरातून 'ओेsssकाट' आणि 'ओेsssपार'च्या आरोळ्या ऐकू येतात. जशीजशी संक्रांत जवळ येते तसा या आरोळ्यांनी नागपूरचा आसमंत निनादून जातो.\n\n...आणि संक्रांतीच्या दिवशी तर उत्साह बघण्यासारखा असतो. पतंग शौकिनांसाठी हा सण एखाद्यापेक्षा उत्सवापेक्षा कमी नसतो. चला तर मग नागपुरातल्या संक्रांतीशी निगडित सात महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. \n\n1. मांजा घोटणं\n\nमांजा घोटणं म्हणजे पतंग उडवण्याच्या दोऱ्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Miss Universe: कृष्णवर्णीय महिलांसाठी हे वर्ष महत्त्वाचं का आहे?\\nसारांश: जगातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाच सौंदर्यस्पर्धांसाठी यंदाचं वर्षं खूप खास ठरलं. कारण या पाचही स्पर्धांमध्ये कृष्णवर्णीय तरुणींनी बाजी मारली आहे. सौंदर्यस्पर्धांच्या आजपर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जमैकाची टोनी - अॅन सिंग ही 69 व्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेची विजेती ठरली. 111 देशांतील स्पर्धकांना मागे टाकत जमैकाच्या या 23 वर्षीय विद्यार्थिनीने विजय मिळवला. 'मिस वर्ल्ड'चा किताब मिळवणारी टोनी ही चौथी जमैकन तरुणी ठरली आहे. \n\nमानसशास्त्र आणि महिलाविषयक अभ्यासक्रमात पदवी मिळवलेल्या टोनीला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन डॉक्टर बनायचं आहे. \n\nस्पर्धा जिंकल्यावर तिनं ट्वीट करुन म्हटलं, \"जमैकातल्या सेंट थॉमसमधल्या त्या लहान मुलीसाठी आणि जगभरातल्या सगळ्या लहान मुलींसाठी - स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात घ्या तु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: NEET PG Exam: 'कोरोना संकटात ड्यूटी करणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य'\\nसारांश: केंद्र सरकारने एमबीबीएसनंतर पीजीसाठी होणारी नीट प्रवेश प्रक्रिया म्हणजे NEET-PG किमान चार महिन्यांसाठी स्थगित केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना आरोग्य संकटात वैद्यकीय सेवा देणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाणार असल्याचंही सरकारने म्हटलं आहे. \n\nपीटीआय या वृत्तसंस्थेने पीएमओच्या हवाल्याने सांगितलं, \"शंभर दिवस कोव्हिडसाठीची ड्यूटी पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना आगामी सरकारी भरती प्रक्रियेत प्राधान्य दिलं जाईल.\"\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nया निर्णयामुळे मोठ्या संख्येने अनुभवी डॉक्टर कोव्हिड सेंटर्स आणि हॉस्पिटल्समध्ये सक्षमपणे ड्यूटी करू शकतील असाही विश्वास व्यक्त करण्यात येतोय. \n\nइंटर्न डॉक्टरांसाठीही एक मह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: NEET, JEE या परीक्षा राजकारणाचा मुद्दा बनल्या आहेत का?\\nसारांश: देशात सप्टेंबर महिन्यात नियोजित असलेल्या NEET आणि JEE परीक्षा रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी 6 राज्यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नुकतीच NEET आणि JEE परीक्षांसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, झारखंड आणि पुदुच्चेरी या 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सात राज्यांची बैठक झाली होती. \n\nया बैठकीदरम्यान सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत एकमत झालं होतं. \n\nत्यानुसार शुक्रवारी (28ऑगस्ट) पुदुच्चेरी वगळता इतर सहा राज्यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. \n\nदेशात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षम घेण्यासाठी सर्वांत महत्त्वाची म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: New Year 2020 : नवीन वर्षात किती सुट्ट्या मिळणार?\\nसारांश: नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर एका गोष्टीची सगळ्यांनाच उत्सुकता असते, ती म्हणजे यंदा आपल्याला किती सुट्ट्या मिळणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2020 च्या कॅलेंडरमध्येही किती लाल चौकटी असतील, हा विचार तुम्हीही करत आहात का? महाराष्ट्र सरकारनं 2020 मधली सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार यावर्षी एकूण 24 सुट्ट्या मिळणार आहेत. \n\n2020 मध्ये एकूण 24 सुट्ट्या मिळणार आहेत. त्यापैकी प्रजासत्ताक दिन, पारशी नववर्ष दिन, मोहरम आणि दसरा या सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. \n\nगुड फ्रायडे (6 एप्रिल), महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर), ख्रिसमस (25 डिसेंबर) सारख्या सुट्टया शुक्रवारी येत असल्यामुळे या महिन्यांमध्ये शुक्रवार-शनिवार-रविवार अशी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ONGC नं तौक्ते चक्रीवादळाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं? P305 बुडण्यामागे दोषी कोण?\\nसारांश: मुंबईजवळच्या समुद्रात P 305 हा बार्ज बुडाला आणि किमान 60 जणांचा मृत्यू झाला तर 186 जणांना नौदलानं सुरक्षित बाहेर काढलं. पण हे जहाज तौक्ते चक्रीवादळ आलेलं असताना भर समुद्रात काय करत होतं, असा प्रश्न निर्माण झालाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या जहाजाबरोबरच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ONGC च्या प्रकल्पांवर काम करणारी एकूण चार जहाजं 600 हून अधिक कर्मचाऱ्यांसह समुद्रात भरकटली होती.\n\nकाय चुकलं आणि ही दुर्घटना कशामुळे घडली, हे शोधून काढण्यासाठी आता केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयानं उच्चसदस्यीय समिती स्थापन केली आहे.\n\nहवामान खात्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष?\n\nहवामान खात्यानं 11 मे रोजी संध्याकाळीच अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका असल्याचं जाहीर केलं होतं आणि 15 मे पर्यंत सर्व बोटींनी किनाऱ्यावर यावं अशी सूचना केली होती. तटरक्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: RCEP करार- चीनचं यश की डोकेदुखी?\\nसारांश: आशियाई देशांदरम्यान मुक्त व्यापारी करार अर्थात RCEP (रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप) हा जगातला सगळ्यांत मोठा करार असल्याचं बोललं जात आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 30 टक्के लोकसंख्येला जोडण्याचं काम हा करार करेल अशी चर्चा आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताने आरसीईपीमधून माघार घेतली आहे.\n\nआशियाई देशांदरम्यान गुंतवणुकीला चालना देणं आणि आयात कर कमी करून या देशांच्या अर्थव्यवस्थांना गतिमान करून एका पातळीवर आणणं हा या कराराचा उद्देश आहे. \n\nमात्र या करारात चीनचा सहभाग आहे. करारात सहभागी देशांशी चीनने मोठ्या प्रमाणावर इतर करार करून या यंत्रणेवर वर्चस्व मिळवल्याचे कयास वर्तवले जात आहेत.\n\nगेल्या वर्षी भारताने या कराराशी संलग्न न होण्याचा निर्णय घेतला होता. चीनच्या वस्तू भारतीय बाजारपेठांमध्ये स्वस्तात उपलब्ध होतील याची भारताला भीती होती. तसं झालं तर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: RJ मलिष्काला जेव्हा मुंबईच्या खड्ड्यांमध्ये चंद्र दिसतो\\nसारांश: पावसाळा आणि मंगेश पाडगावकरांची नवी कविता हे पूर्वी एक समीकरण होतं. सध्या मुंबईकरांच्या बाबतीत हे समीकरण झालंय पावसाळा आणि आरजे मलिष्का.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कारण गेली तीन वर्षं दर पावसाळ्यात आरजे मलिष्का एक नवं विडंबन घेऊन येते आणि फक्त मुंबईच नाही तर देशभरात त्यावर चर्चा होते. \n\nयावर्षीही मलिष्काने हिंदी चित्रपटांमधल्या चंद्रावर असणाऱ्या गाण्यांचा व्हीडिओ केलाय. मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे हे चंद्रासारखे आहेत असा संदर्भ देऊन तिने हा व्हीडिओ केला आहे. लाल साडी नेसलेल्या एका विवाहितेच्या रूपातली मलिष्का खड्ड्यांकडे पाहत आपली 'करवा चौथ' साजरी करताना दिसते. \n\nमलिष्काच्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आलेला हा व्हीडिओअल्पावधीतच व्हायरल झाला.\n\nपण यावे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: RSS कार्यकर्त्याच्या सहकुटुंब हत्येनंतर पश्चिम बंगालमध्ये राजकारण पेटलं\\nसारांश: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित (RSS) एक शालेय शिक्षक, त्यांची गरोदर पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलाच्या खूनाची घटना घडली. त्यानंतर पश्चिम बंगालमधलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आरएसएसशी संबंधित शिक्षक बंधू प्रकाश पाल, त्यांचा मुलगा अंगन आणि त्यांची पत्नी ब्युटी पाल\n\nभाजप आणि संघाच्या नेत्यांनी या खूनावरून पश्चिम बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी थेट ममता बॅनर्जी सरकारला या घटनेसाठी जबाबदार धरलं आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. \n\nविजयदशमीच्या दिवशी काही अज्ञात हल्लेखोरांनी शालेय शिक्षक बंधू प्रकाश पाल (वय 35), त्यांची पत्नी ब्युटी पाल (वय 28) आणि मुलगा अंगन पाल (वय 8) यांची धारदार शस्त्राने हत्या केल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Runet: रशियाच्या स्वतंत्र इंटरनेट यंत्रणेचा फायदा कुणाला? धोका कुणाला?\\nसारांश: जागतिक इंटरनेटपासून वेगळी यंत्रणा स्थापन करण्याच्या उद्देशाने 'पर्यायी इंटरनेटची यशस्वी चाचणी' घेतल्याचं रशियाने म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'रुनेट' (Runet) या देशपातळीवरील इंटरनेट व्यवस्थेची यशस्वी चाचणी नेमकी कशी पार पडली, हे सांगण्यात आलेलं नाही. मात्र, या चाचणीदरम्यान लोकांना इंटरनेट कनेक्शनमध्ये कुठलाही बदल जाणवला नाही, असं रशियाच्या संपर्क मंत्रालयाचं म्हणणं आहे.\n\nया चाचणीचे निकाल आता राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यापुढे मांडले जातील. मात्र जागतिक इंटरनेट व्यवस्थेपासून फारकत घेण्याची काही देशांची ही पद्धत चिंतेचं कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.\n\n\"इंटरनेटच्या मोडतोडीच्या दिशेनेच रशियाचं हे पाऊल आहे, हे अत्यंत दुर्दैवी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: SSC HSC Result 2020 : दहावी-बारावीचा निकाल जुलैमध्येच लागणार #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेबसाईट आणि वृत्तपत्रांमध्ये आलेल्या आजच्या महत्त्वाच्या पाच बातम्या\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) दहावी-बारावीचा निकाल जुलैमध्येच लागणार\n\nकोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. दहावी-बारावीची निकालही लांबलेत. निकाल कधी लागणार, ही परीक्षार्थींची चिंता आता दूर झालीय. \n\nमहाराष्ट्र राज्य मंडळाच्या बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत दिली. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.\n\nदहावीच्या परीक्षेला यंदा 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते, तर बारावी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: SSC- HSC बोर्ड: दहावी-बारावी परीक्षा लांबणीवर\\nसारांश: राज्यभरातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दहावीची परीक्षा जूनमध्ये होईल तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दहावी बारावी परीक्षा\n\nकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, दहावी-बारावी परीक्षांचं काय होणार? अशी टांगती तलवार विद्यार्थी आणि पालकांच्या डोक्यावर होती. मात्र विद्यार्थ्यांचं आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nराज्य शिक्षण मंडळाच्या नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार होत्या. मात्र आता या पर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Sania Mirza: होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेत दुहेरीत विजेतेपद\\nसारांश: गोंडस चिमुरड्याच्या मातृत्वाची जबाबदारी पेलत सानिया मिर्झाने होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेत महिला दुहेरीत जेतेपदावर नाव कोरलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सानिया मिर्झाने आई झाल्यानंतरचं पहिलं जेतेपद पटकावलं.\n\nआई बनल्यानंतर सानियाचं हे पहिलंच जेतेपद आहे. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर सानियाने कोर्टवर उतरण्याचा निर्णय घेतला होता. \n\nहोबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेत सानिया आणि नाडिआ किचोनेक जोडीने अंतिम लढतीत शुआई पेंग आणि शुआई झांग जोडीवर 6-4, 6-4 असा विजय मिळवत जेतेपदाची कमाई केली. सानिया-नाडिआ जोडीला या स्पर्धेसाठी मानांकनही देण्यात आलं नव्हतं. \n\nइझानच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कोर्टवर उतरलेल्या 33 वर्षीय सानियाने एक तास 21 मिनिटात विजय मिळवला. सानियावर स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Solar Eclipse : भारतातून दिसणारं कंकणाकृती सूर्यग्रहण वेगळं का आहे?\\nसारांश: 26 डिसेंबरला तुम्ही दक्षिण भारतात असाल, तर तुम्हाला एक विलोभनीय दृश्य पाहायला मिळू शकतं. या दिवशी सकाळी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा दुर्मिळ योगायोग तुम्ही साधू शकाल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतातत, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं. पण हे कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? ते कुठून दिसणार आहे? तुम्हाला ते कसं पाहता येईल? \n\nकंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय? \n\nग्रहणं तीन प्रकारची असतात. शाळेत याविषयी आपण शिकलो आहोत. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. ग्रहणाच्या स्थितीत सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती आहे? ते नेमके सरळ रेषेत आहेत का? आणि तुम्ही पृथ्वीवर नेमके कुठे आहात? या त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Space Technology: सर्वाधिक अंतराळ कचरा भारतामुळे होतो आहे का? - रिअॅलिटी चेक\\nसारांश: भारताच्या \"बेजबाबदार\" अंतराळ मोहिमांमुळे अंतराळ कचरा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बातम्यांमागील वास्तवाचा शोध घेणाऱ्या बीबीसी रिअॅलटी चेकच्या टीमने भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे अंतराळात किती कचरा होतो आणि जगाच्या तुलनेत त्याचं प्रमाण किती, हे शोधण्याचा प्रयत्न केला.\n\nभारताच्या अंतराळ मोहिमांवर पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी वक्तव्य केलं. \"भारत अंतराळ कचऱ्याचा मोठा स्रोत\" असल्याचा त्यांचा आरोप आहे. म्हणजेच भारतामुळे अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nअंतराळात पाठवलेल्या जुन्या रॉकेट्सचे किंवा निकामी झालेल्या उपग्रहांचे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: TRP प्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ, 'पैसे वाटणाऱ्या' दोघांना अटक\\nसारांश: पैसे देऊन TRP वाढवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामजी वर्मा आणि दिनेश विश्वकर्मा अशी या दोन आरोपींची नावं आहेत. TRP घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबई क्राइम ब्रांचकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हंसा या रिसर्च एजन्सीचे माजी कर्मचारी आहेत. \n\nरामजी आणि दिनेश दोघेही काही वर्षांपूर्वी 'हंसा'साठी काम करत होते. रामजीला वरळी भागातून तर दिनेशला मुंबई एअरपोर्टवरून अटक ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. \n\nTRP घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विशाल भंडारी आणि उमेश मिश्रा यांच्या चौकशीत दिनेशचं नाव समोर आलं होतं. TRP वाढवण्यासाठी दिनेश विशालला पैसे देत असल्याचं चौकशीत पुढे आल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Tanhaji: 'तान्हाजी'मध्ये तथ्यांशी छेडछाड, तो इतिहास नाही - सैफ अली खान\\nसारांश: तान्हाजी चित्रपटात ऐतिहासिक संदर्भांशी छेडछाड करण्यात आली असून, हा धोकादायक प्रकार असल्याचं मत अभिनेता सैफ अली खानने व्यक्त केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सैफ अली खान\n\n'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपटात अजय देवगण तानाजींच्या मुख्य भूमिकेत आहे. सैफ या चित्रपटात उदयभान राठोडच्या भूमिकेत आहे.\n\n'फिल्म कम्पॅनियन'साठी सिने पत्रकार आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत सैफने सांगितलं की त्याला उदयभान राठोडचं पात्र अतिशय भावलं होतं, त्यामुळे तो ही भूमिका सोडू शकलो नाही. मात्र यामध्ये राजकीय नरेटिव्ह बदलण्यात आला आहे आणि ते धोकादायक आहे. \n\nसैफ मुलाखतीत म्हणतो, \"काही कारणांमुळे मी ठाम भूमिका घेऊ शकलो नाही. पुढच्या वेळी तसं वागेन. ही भू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: UK Election: बोरिस जॉन्सन यांना भारतीय वंशाचे लोक 'ब्रिटनचे मोदी' का म्हणतात?\\nसारांश: बोरिस जॉन्सन हे 'ब्रिटनचे मोदी' आहेत असं आम्हाला वाटतं. हे विचार आहेत ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका अनिवासी भारतीयाचे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन\n\nते सांगतात, युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतके लोकप्रिय नाहीत पण त्यांच्यात वैचारिक समानता आहे त्यामुळे त्यांची तुलना अपरिहार्य होते. \n\nत्यांना असं वाटतं की बोरिस जॉन्सन हे भविष्यातही निवडणुका जिंकू शकतात. \n\nबोरिस जॉन्सन : पत्रकार ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास\n\nकंझर्व्हेटिव्ह पक्षाला गेल्या 25 वर्षांतला सर्वांत मोठा विजय मिळवून देण्यात बोरिस जॉन्सन यांचा सिंहाचा वाटा आहे. अर्थात या विचारांशी सगळेच सहमत असतील असं नाही."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: UPSC च्या पूर्वपरीक्षेसाठी केंद्र बदलण्याची सवलत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\\nसारांश: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र काही दिवसांपूर्वीच UPSC नं आपल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. UPSCची पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोबर 2020 रोजी होणार असून मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 पासून घेण्यात येणार आहे. \n\nपरीक्षांच्या तारखा जाहीर केल्यानंतर बुधवारी (1 जुलै) UPSC नं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. उमेदवारांना या परीक्षेसाठीचं केंद्रही बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. \n\nयुपीएससीच्या संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. परीक्षेचा अर्ज भरताना ज्या केंद्राची निवड केली ते बदलायचं असल्यास 7 ते 13 जुलै 2"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: US-China Trade War: अमेरिका आणि चीनच्या व्यापारयुद्धाचं पुढे काय होणार?\\nसारांश: चीनच्या 200 अब्ज डॉलर किमतीच्या मालावर अमेरिकेने शुक्रवारपासून नवे आयात कर लादले आहेत. हा कर आधी 10 टक्के होता, जो आता 25 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिकामधला तणाव वाढला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावरील वाटाघाटी सुरू आहेत. शुक्रवारी या करारावर स्वाक्षऱ्या होणं अपेक्षित होतं. मात्र मूळ प्रस्तावात चीनने काही महत्त्वाचे बदल केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. चीनने या आरोपांचा इन्कार केला आहे.\n\nआता यावर तोडगा काढण्यासाठी चीनतर्फे मध्यस्थ म्हणून लियू ही यांना वॉशिंग्टनला पाठवण्यात आलं आहे. आता शेवटच्या क्षणी चीन आणि अमेरिकेत काही व्यवहार होतोय का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.\n\nकाही करार झाला नाही तर अमेरिका चीनवर मोठ्या प्रमाणात आयात कर ला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: WHO: दररोज 10 लाख जण अडकत आहेत लैंगिक आजाराच्या विळख्यात\\nसारांश: जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) दररोज 10 लाख जण लैंगिक आजारा बळी पडत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दरवर्षी कोट्यवधी लोकांना गनोरिया, क्लामिडी, सिफिलिस आणि ट्रायकोमोनिएसिससारख्या लैंगिक आजारांना तोंड द्यावं लागत आहे. \n\nलैंगिक आजारांचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय अत्यंत मंदगतीनं सुरू आहेत आणि या आकड्यांकडे एक आवाहन म्हणून पाहिलं पाहिजे, असं WHOचं म्हणणं आहे. \n\nज्या लैंगिक आजाराचा प्रसार औषंधाच्या साहाय्यानं रोखता नाही, अशा आजारांविषयी जाणकारांमध्ये विशेष चिंता आहे. \n\nजागतिक आरोग्य संघटना ही लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या 4 आजारांविषयी जागतिक पातळीवर मूल्यांकनाचं काम करते. \n\n2012च्या मूल्यांकनाशी तु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: World Consumer Day : ग्राहक म्हणून मिळालेले हे 6 हक्क तुम्हाला माहीत आहेत?\\nसारांश: आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्ताने जाणून घ्या तुमचे हक्क. एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना काय असतात तुमचे हक्क आणि जबाबदाऱ्या याची माहिती करून देणारे हे 6 मुद्दे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रत्येक ग्राहकाला आपल्या हक्कांची जाणीव असायला हवी असं ग्राहक चळवळीचं म्हणणं आहे. \n\nग्राहकांनी चोखंदळ आणि चिकित्सक असायला हवं जेणेकरून आपली कुणी फसगत करणार नाही. \n\nग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला 6 हक्क मिळाले आहेत. त्यांची माहिती असल्यास आपली फसवणूक होणार नाही. \n\n1) सुरक्षेचा हक्क \n\nआपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणं अनिवार्य असतं. \n\nआपण ज्या वस्तू विकत घेतो त्याची उपयुक्तता हाच एकमेव निकष नाही तर त्या वस्तू सुरक्षि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Zee5 राधे : सलमान खान त्याचे चित्रपट ईदलाच का रिलीज करतो?\\nसारांश: एक बार जो मैनें कमिटमेन्ट कर दी...असा डायलॉग मारत टाळ्या-शिट्ट्या वसूल करणाऱ्या सलमान खाननं ईदला चित्रपट प्रदर्शित करण्याची आपली कमिटमेन्ट रिअल लाइफमध्येही पाळली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सलमानचा 'राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट ईदला, 13 मे रोजी प्रदर्शित होत आहे. \n\nपण ही ईद सलमानच्या चाहत्यांसाठी वेगळी असेल. कारण कोरोनामुळे त्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता येणार नाही. कारण 'राधे' डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होत आहे. डीटीएच आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो पाहता येईल. परदेशात जिथे थिएटर्स सुरू आहेत किंवा खुले होत आहेत तिथे 'राधे' रिलीज होईल. \n\nखरंतर सलमान खानचे चित्रपट हे सिंगल स्क्रीन थिएटरमध्येही भरपूर कमाई करतात. कोरोनाच्या काळात नुकसान सोसलेल्या अनेक थिएटर मालकांना रा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अँगेला मर्केल: 2021 मध्ये घेणार राजकीय संन्यास, बर्लिनमध्ये केली घोषणा\\nसारांश: अँगेला मर्केल यांनी 2021 मध्ये जर्मनीच्या चान्सलरपदावरून तसंच राजकारणातून संन्यास घेणार असल्याची घोषणा केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अँगेला मर्केल यांची ओळख युरोपियन युनियनच्या प्रभावी नेत्या आहेत.\n\nबर्लिनमध्ये सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे. जर्मनीत नुकत्याच झालेल्या प्रांतीय निवडणुकांमध्ये त्यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षाची हार झाली आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचं अँगेला यांनी म्हटलं आहे.\n\nडिसेंबरमध्ये त्यांच्या पक्षाच्या होणाऱ्या अधिवेशनात नेतेपदासाठी दावा करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 2000 साला पासून पक्षाची धुरा त्यांच्या हातात आहे. \n\nचान्सलरपदाची सलग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अंखी दास : ज्यांच्यामुळे फेसबुकसंबंधी वाद सुरू झालाय, त्या कोण आहेत?\\nसारांश: अंखी दास कोण आहेत? या प्रश्नाची अनेक उत्तरं असू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्या महत्त्वाच्या आहेत आहे, ही एक गोष्ट त्यांची ओळख समजून घेण्यासाठी पुरेशी आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नरेंद्र मोदी डॉट इन नावाची पंतप्रधानांची वैयक्तिक वेबसाईट आहे. त्यांचं एक वैयक्तिक अप आहे- नमो अॅप. या वेबसाईटच्या न्यूज सेक्शनमध्ये रिफ्लेक्शन विभागात कॉन्ट्रिब्युटर्स कॉलममध्ये तसंच नमो अॅपवर 'नमो एक्सक्लुसिव्ह' सेक्शनमध्ये अनेक लोकांचे लेख प्रकाशित झाले आहेत. \n\nयामध्ये जी 33 नावं आहेत, 32व्या क्रमांकावर अंखी दास यांचं नाव आहे. म्हणजेच अंखी दास या नरेंद्र मोदींची वेबसाइट तसंच अॅपसाठी लेख लिहितात. ही त्यांची अजून एक ओळख आहे. \n\nएप्रिल 2017 पासून अंखी नमो अॅपशी संबंधित आहेत, पण त्यांचा एकच लेख इथ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अंगोलाः आफ्रिकेतल्या सगळ्यात श्रीमंत महिलेची नजर राष्ट्राध्यक्षपदावर का आहे?\\nसारांश: अंगोलाच्या अब्जाधीश महिला इझाबेल डॉस सान्तोस, ज्या एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात अडकलेल्या आहेत, त्यांना आता अंगोलाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवायची इच्छा आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसीशी बोलताना त्यांनी निवडणूक लढवण्याच्या शक्यतेचा इन्कार केलेला नाही. \n\nत्यांचे वडील होजे एडुआर्डो डॉस सान्तोस हे 38 वर्ष अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष होते. \n\nइझाबेल यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सरकारी वकील इझाबेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून 1 अब्ज डॉलर्स वसूल करण्याच्या प्रयत्नात आहेत. हे पेसै सरकारचे आहेत आणि इझाबेल यांनी भ्रष्टाचार केला असं सरकारचं म्हणणं आहे. \n\nदुसरीकडे सान्तोस यांनी सगळ्या प्रकारच्या आरोपांचं खंडन केलं आहे. \n\n46 वर्षांच्या इझाबेल सान्तोस आफिक्रेतल्या सगळ्यात श्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अंतिम वर्ष परीक्षा : न्यायालयाच्या निर्णयाचा आदर, परीक्षा घेण्याची राज्य सरकारची तयारी - उदय सामंत #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. कोर्टाच्या निर्णयाचा आदर, परीक्षा घेण्याची तयारी - उदय सामंत \n\nअंतिम वर्षांच्या परीक्षा पुढे ढकलता येतील, पण सरसकट रद्द करता येणार नाही, परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. या निर्णयाचा आदर करून महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांतील अंतिम सत्रांच्या परीक्षा घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. \n\nअंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत शुक्रवारी (28 ऑगस्ट) सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिल्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अक्षय कुमार सोबत मोदींची 'मन की बात' : ममता दीदी मला आवर्जून कुर्ते आणि मिठाई पाठवतात\\nसारांश: 'विरोधकांमध्येही आपल्याला अनेक चांगले मित्र आहेत,' असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षातील नेत्यांशी असलेले त्यांचे खेळीमेळीचं नातंही उलगडून सांगितलं. प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधानांची मुलाखत घेतली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मला त्यांच्या पसंतीचे कुर्ते आणि मिठाई आवर्जून पाठवत असतात,' असं पंतप्रधानांनी या मुलाखतीत सांगितलं. \n\nनिवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय विषयांना जोर चढलेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूका, राजकारण या सगळ्यांपासून फारकत घेणारी मुलाखत दिली. मुलाखत अराजकीय असल्यामुळं ती घेणारी व्यक्तीही राजकारणापासून लांब असलेलीच निवडण्यात आली. \n\nअभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधानांची मुलाखत घेत तुम्ही आंबे खाता का इथपासून तुम्ही रागावर ताबा कसा मिळवता, तुमच्या खात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अख्ख्या देशातली वीज गेली आणि 4.8 कोटी लोक अंधारात बुडाले\\nसारांश: मोठ्या प्रमाणात वीजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अर्जेंटिना आणि उरुग्वेमध्ये तब्बल 4.8 कोटी लोक अंधारात असल्याचं सांगितलं जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दोन्ही देशांना वीज पुरवणाऱ्या एका प्रमुख कंपनीने आपण वीज पुरवठा करण्यास सक्षम नाही, असं घोषित केलं आहे. \n\nअर्जेंटिनाच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी सात वाजता वीजपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे रेल्वेवाहतूक थांबली आणि ट्रॅफिक सिग्नलही बंद झाले. \n\nअर्जेंटिनाचे लोक स्थानिक निवडणुकांसाठी मतदान करण्यासाठी तयारी करत होते, नेमका तेव्हाच वीजपुरवठा ठप्प झाला. \n\nइलेक्ट्रिकल इंटरकनेक्शन प्रणालीमध्ये आलेल्या एका मोठ्या अडथळ्यामुळे अर्जेंटिना आणि उरुग्वेमधील वीजपुरवठा ठप्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अगदी मटण बर्गरसारखं दिसणारं हे बर्गर शुद्ध शाकाहारी आहे!\\nसारांश: एकोणीस वर्षीय इव्हान मकोरमॅक एका कॅफेमध्ये बसून आपल्या समोर ठेवलेल्या मोठ्या लज्जतदार बर्गरकडे एकटक बघतोय. 'हा दिसतोय तर मांसाहारी बर्गरसारखाच. त्याचा सुवासही तसाच आहे. ते थोडं लालसरही दिसतंय. मग हा कसा काय एक व्हेज बर्गर असू शकतो?'\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे अगदी मांसाहारी बर्गर सारखाचं दिसतं ना!\n\nकार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन आणि जंगलतोड करण्यात मांस उद्योगाचा प्रमुख वाटा आहे. या उद्योगाला पाणीही प्रचंड मोठ्या प्रमाणात लागतं. पण प्रयोगशाळेत तयार केलेले काही पर्यायी शाकाहारी पदार्थ आपली मांसाहाराची सवय सोडवू शकतात का?\n\nसिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञान कंपन्या यावर पैज लावायला तयार आहेत. आणि याचाच एक प्रयोग आता मकोरमॅकवर झाला.\n\n\"इतर बर्गर्सच्या तुलनेत तो किती खमंग आणि कुरकुरीत आहे ना! मला हेच आवडलं,\" इव्हान त्या बर्गरचा एक बाईट घेतल्यावर सांगतो. \"त्याच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अजित पवार क्वारंटाईन पण कोरोनाची लागण नाही - कुटुंबीयांची माहिती\\nसारांश: अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या वेगवेगळ्या मीडिया हाऊसकडून देण्यात येत आहेत. पण त्यांच्या निवटवर्तीयांकडून मात्र हे वृत्त फेटाळण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांची काल (21 ऑक्टोबर) दुपारी कोरोना चाचणी झाली. पण ती निगेटिव्ह आली आहे. पण थकव्यामुळे अजित पवार सध्या मुंबईतल्या घरी विश्रांती घेत आहेत. \n\nअजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीसुद्धा मात्र हे वृत्त फेटाळलं आहे. तसंच अजित पवार यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांनीसुद्धा हे वृत्त फेटाळलं आहे. \n\nबीबीसीशी बोलताना \"अजित पवार यांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्यांची तब्येत उत्तम आहे. आफवांवर विश्वास ठेवू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अजित पवार जयंत पाटलांच्या नाराजीच्या प्रश्नावर म्हणतात, 'त्यांच्यापेक्षा मीच तापट'\\nसारांश: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील नाराज झाल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या होत्या. अजित पवार यांच्या खात्याशी संबंधित ही नाराजी असल्याचंही म्हटलं जात होतं. आज अखेर अजित पवार यांनीच यावर भाष्य केलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही, महत्त्वाच्या विषयावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असं केलं जातं,\" अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली. \n\nया प्रकरणावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले, \"जयंत पाटील यांनी अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे. अधिकाऱ्यांकडून काम कसे करुन घ्यायचे हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. मीच उलट तापट स्वभावाचा आहे. ते माझ्या उलट स्वभावाचे आहेत. ज्या बातम्या आल्यात त्यामधे तथ्य नाही. काही वेळा महत्वाच्या विषयांवरुन लक्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अजित पवार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी का आले नाहीत?\\nसारांश: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुंबईतील फोर्ट येथे अनावरण झालं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, उदय सामंत, सुभाष देसाई असे मंत्री हजर होते.\n\nइतकंच नव्हे, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे मुंबईतील नेतेही उपस्थित होते.\n\nमात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार हे हजर राहिले नाहीत. \n\nअजित पवार यांचे पुण्यात नियोजित कार्यक्रम होते, त्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला उ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अजित पवार यांचं पुढे काय होणार? शरद पवार त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत घेतील?\\nसारांश: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि रात्री ते सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीलाही गेले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यानंतर अजित पवार यांचं पक्षातील स्थान कायम राहील का? मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल का? की आता ते राजकीय संन्यास घेतील? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nया सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लेखात शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. \n\nविश्वासार्हता गमावली?\n\nअजित पवारांनी त्यांच्या राजकीय हालचालींमुळे विश्वासार्हता गमावल्याचं राजकीय विश्लेषक राही भिडे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, \"कधी बैठकीतून उठून जाणं तर कधी पदाचा राजीनामा देणं, हे अजित पवारांचं वर्तन पहिल्यापासून राहि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षातून का काढलं नाही?\\nसारांश: शनिवारी (23 नोव्हेंबर) सकाळी अचानक भाजपशी हातमिळवणी करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र हे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकेल का किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते म्हणून अजित पवार तसा निर्णय घेऊ शकतात का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. \n\nमात्र, राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी केली आणि जयंत पाटील यांची नियुक्ती पक्षाचे विधिमंडळ नेते म्हणून केली. \n\nमात्र, अजित अजूनही पक्षाचे सदस्य आहेत, पक्षातून त्यांना काढून टाकण्यात आलं नाही. आता विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी अजित पवार यांना स्वतःचे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचे सदस्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अजित पवारांसोबत आता नेमके किती आमदार आहेत?\\nसारांश: \"अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, शरद पवारांना धोका दिला. त्यांची देहबोली पहिल्यापासूनच संशयास्पद होती. शरद पवार यांना घरातूनच दगा देण्याचा प्रयत्न झाला आहे. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून हे करण्यात आलं आहे.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही पहिली प्रतिक्रिया. \n\nशनिवारी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते म्हणून शपथ घेतली की स्वतंत्र आमदार म्हणून, हे लगेचच स्पष्ट होत नव्हतं.\n\nशिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून 'महाविकासआघाडी'चं सरकार सत्तास्थापन करणार, असं चित्र असतानाच शनिवारी सकाळी शपथविधी सोहळा उर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अझरबैजानचा दावा- आर्मेनियाचे लढाऊ विमान दुसऱ्यांदा पाडले\\nसारांश: अझरबैजानच्या सैन्याकडून जेबरैलच्या परिसरात आर्मेनियाचे दुसरे एसयू-25 विमान पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. पण त्यांच्याकडून यासाठीचा कोणताही पुरावा फोटो, व्हिडिओ किंवा इतर काहीही सादर करण्यात आलेले नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आर्मेनियाच्या संरक्षणमंत्र्यांनी दोन्ही वेळेला विमान पाडल्याचे दावे फेटाळले आहेत. सीमेच्या उत्तर भागात आर्मेनियाने गोळीबार केल्याचंही अझरबैजानने म्हटलं आहे. हा परिसर तोवूज शहराच्या जवळ आहे. \n\nया घटनेचाही कोणताही पुरावा समोर आलेला नाही. त्या भागात गोळीबार केलेला नाही असंही आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. \n\nशांतता करार सुरू होण्यापूर्वी रेडक्रॉसने जखमींना युद्धभूमीवरून काढून टाकण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण अझरबैजानने नकार दिल्याचा आरोप आर्मेनियाच्या सैन्याने केला आहे. \n\nदोन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अटल बिहारी वाजपेयी : भारताला अण्वस्त्रसज्ज बनवणारा कविमनाचा पंतप्रधान\\nसारांश: अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भारत एक अण्वस्त्र सज्ज देश म्हणून उदयाला आला. त्यामुळे पाकिस्तानबरोबर संबंध तणावपूर्ण होण्याची भीती होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यातच काश्मीरमुळे हा तणाव आणखीच वाढला. भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात तणाव आधीपासून होताच.\n\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या संपूर्ण कार्यकाळात वेगवेगळ्या विचारसरणीच्या आघाडीच्या पक्षांची मोट बांधून ठेवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. असं असलं तरी भारताचं हित जपणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार करण्यात ते यशस्वी झाले.\n\nअटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 25 डिसेंबर 1924ला झाला. ग्वाल्हेरच्याच विक्टोरिया कॉलेज (आजच्या लक्ष्मी बाई कॉलेज) त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अण्वस्त्रांचा देश म्हणून ओळख असलेल्या उत्तर कोरियाला इंटरनेटचा सप्लाय कोण करतं?\\nसारांश: सातत्याने अणूचाचण्या आणि मिसाइलच्या चाचण्या करण्यासाठी कुप्रसिद्ध उत्तर कोरियावर अनेक देशांचे निर्बंध आहेत. पण उत्तर कोरियाला इंटरनेट कोण देतं याचं उत्तर उघड झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन\n\nउत्तर कोरियात इंट्रानेट व्यवस्था आहे. असंख्य सोशल मीडिया वेबसाईट्सवर उत्तर कोरियात बंदी आहे. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाचा जगाशी संपर्क कसा राहतो? त्यांना इंटरनेट कोण पुरवतं?\n\nउत्तर कोरियामधील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या अभ्यासक तसंच संशोधकांना हा प्रश्न नेहमी भेडसावतो. काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झालेल्या वृत्तानुसार रशिया उत्तर कोरियाला इंटरनेट पुरवत असल्याचं उघड झालं आहे. \n\nकिम जोंग उन आपल्या सहकाऱ्यांसमवेत\n\nरशियाची ट्रान्स टेलिकॉम कंपनी उत्तर कोरियाच्या इंट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अण्वस्त्रांचा धोका टळलाय की अत्याधुनिक शस्त्रांनी धोका वाढवला?\\nसारांश: आपण स्फोटकांनी भरलेल्या अशा भूभागावर राहात आहोत, जिथं कधी आणि केव्हा विस्फोट होईल, हे सांगता येत नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अण्वस्त्रं\n\nहा इशारा रशियाचे माजी परराष्ट्र मंत्री इगोर इवानोवा यांनी दिला आहे. वॉशिंग्टन इथं आंतरराष्ट्रीय अण्विक परिषदेत ते बोलत होते. \n\nअशाच प्रकारचे शब्द अमेरिकेचे माजी सिनेटर सॅम नन यांनीही वापरले होते. शस्त्रास्त्रांवर नियंत्रण असलं पाहिजे, यासाठी ते काम करतात. \n\nत्यांनी म्हटलं होत, \"जर अमेरिका, रशिया आणि चीन यांनी एकत्रित काही प्रयत्न केले नाहीत तर आपली मुलं, नातवंडं यांच्यासाठी ते दु:स्वप्न असेल.\"\n\nत्यांनी या देशांच्या आताच्या नेतृत्वांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन, सोव्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अण्वस्त्रांचा प्रसार कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गटाला सर्वोच्च पुरस्कार\\nसारांश: विनाशकारी अण्विक अस्त्रांचा वापर रोखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आंतरराष्ट्रीय समूहाला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नोबेल पुरस्कार\n\n'इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लियर वेपन्स' अर्थात 'आयकॅन' (ICAN ) असं या चळवळीचं नाव आहे.\n\nअण्विक अस्त्रांना रोखण्याच्या दृष्टीने आयकॅन उपक्रमाचं योगदान अतुलनीय आहे. म्हणूनच या पुरस्कारासाठी या गटाची निवड करण्यात आली, असं नोबेल समितीच्या प्रमुख बेरिट रेइस-अँडरसन यांनी सांगितलं.\n\nअण्विक अस्त्रांचा धोका सर्वाधिक असलेल्या काळात आपण आहोत, असं सांगताना त्यांनी उत्तर कोरियाचा उल्लेख केला. \n\nअण्वस्त्रं नष्ट करण्यासाठी अण्वस्त्रधारी देशांनी वाटाघाटासाठी पुढाकार घ्यावा असं अपील अँडरस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अत्यानंदामुळेही येऊ शकतो का हृदय विकाराचा झटका?\\nसारांश: रेल्वेनं नियमित प्रवास करणारे प्रवासी आणि रेल्वे यांचं एक अतुट नातं तयार होतं. पण आपल्या लाडक्या गाडीमधल्या सोयी सुविधांसाठी थेट रेल्वे मंत्रालयापर्यंत लढा देणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यूदेखील रेल्वे प्लॅटफॉर्मवर त्याच गाडीची प्रतीक्षा करताना व्हावा, हा प्रकार अजबच!\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बिपीन गांधी यांनी पंचवटी एक्स्प्रेसच्या नव्या रूपासाठी प्रयत्न केले. पण त्यांचा मृत्यूही या नव्या गाडीची प्रतीक्षा करतानाच झाला.\n\nनाशिकरोड स्टेशनवर बुधवारी सकाळी नेमकं असंच काहीसं घडलं आणि नाशिक-मुंबई असा रोजचा प्रवास पंचवटी एक्स्प्रेसनं करणाऱ्या प्रवाशांना धक्का बसला.\n\nपंचवटी एक्स्प्रेसला आदर्श कोचचा दर्जा मिळवून देण्यासाठी झगडणारे रेल्वे परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी (68) यांना बुधवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं.\n\nत्यांना जवळच्याच जयराम रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकाकी पडले होते का?\\nसारांश: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार असल्यानं देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या प्रकरणाची सीबीआय चौकशी होत असल्याने पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. \n\nपण, गेल्या वर्षभरातील त्यांचा कार्यकाळ आणि त्या दरम्यानच्या घटना पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते एकाकी पडले होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तो का हे समजून घेण्यासाठी गेल्या वर्षभरातील घडामोडींवर नजर टाकू.\n\nशरद पवारांनी दिली संधी\n\n2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अनिल परब हे उद्धव ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे नेते कसे बनले?\\nसारांश: महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातले संसदीय कार्यमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब कायम चर्चेत असतात. शिवसेनेवर केलेली टीकेला प्रत्युत्तर असो वा न्यायप्रविष्ट प्रकरणांवर शिवसेनेची बाजू असो त्यासाठी संजय राऊत यांच्याबरोबर अनिल परब आघाडीवर असतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवसेना कुठल्याही अडचणीत सापडली तर ते प्रकरण कायद्याचा अभ्यास करून नियमांचे दाखले देऊन मांडणारे नेते अशी अनिल परब यांची ओळख आहे. \n\nसध्या राज्यभरात गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणातही शिवसेनेकडून अनिल परब विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही शिवसेनेची बाजू वारंवार मांडताना दिसले. कोण आहेत अनिल परब? त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे? याबाबतचा हा आढावा...\n\nराजकारणाची सुरुवात \n\nअनिल दत्तात्रय परब हे मागच्या 20 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. बीकॉमनंतर एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं ते पेशाने वकील आहेत. \n\nवकिली कर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अनुराग कश्यप : 'उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं - अनुराग कश्यप\n\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईत सुरक्षित वाटतं, असं मत सिनेदिग्दर्शक अनुराग कश्यप याने व्यक्त केले आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. \n\n\"मी कुणाचीही बाजू घेत नाही. पण मला महाराष्ट्रात खरंच सुरक्षित वाटतं. इथे मी माझे मत खुलेपणाने मांडू शकतो. गेल्या काही काळात ज्या गोष्टी बदलल्या आहेत. ते पाहून शिवसेनेबद्दलचं माझं मत पूर्ण बदललं आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे घडले आहे. मी उद्धव ठाकरे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अनुसूचित जमातींच्या 22 योजनांचा लाभ आता धनगर समाजाला मिळणार #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"धनगर समाजाने आरक्षणासाठी आग्रह धरला आहे.\n\n1. अनुसूचित समाजाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू\n\nअनुसूचित समाजाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू करण्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एसटी प्रवर्गाला असलेल्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू होतील. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. \n\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी सवलती द्याव्यात या मागणीसाठी धनगर समाजातील लोकांनी शासनाकडे अनेकदा विनंती केली होती. परंतु आरक्षणाबाबत शासनाने अद्याप कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अन्वय नाईक कुटुंबीय: किरिट सोमय्यांना जमीन व्यवहारांची आताच कशी आठवण झाली?\\nसारांश: भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्यांच्या उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबीयांचे जमीनीचे आर्थिक व्यवहार आहेत, या आरोपांना अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी प्रत्युत्तर दिलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. \n\nठाकरे आणि नाईक कुटुंबाच्या जमिनीच्या व्यवहारांबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना आज्ञा नाईक म्हणाल्या, \"जमिनीच्या व्यवहारांमध्ये गुपित काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा घेतली आणि आम्ही दिली. किरिट सोमय्यांनी दाखवलेली व्यवहाराची सर्व कागदपत्रं खुली आहेत. महाभूमीच्या वेबसाईटवर ही उपलब्ध आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार.\"\n\n\"जमीन कोणी विकत देऊ शकत नाही का? सर्व व्यवहार योग्य मार्गाने झाला आहे. पण, या आरोप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अपूर्वी चंडेला : क्रीडा पत्रकार होण्याची इच्छा असलेली अपूर्वी कशी वळली नेमबाजीकडे?\\nसारांश: नेमबाजी वर्ल्ड कप विजेती अपूर्वी चंडेला हिला आधी क्रीडा पत्रकार बनण्याची इच्छा होती. पण 2008 च्या बिजिंग ऑलिंपिक स्पर्धांमध्ये अभिनव बिंद्रा यांना सुवर्णपदक पटकावलेलं पाहून अपूर्वीने आपला निर्णय बदलला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अभिनव यांच्याकडून प्रेरणा घेत अपूर्वीने हाती लेखणीऐवजी रायफल घेतली. आता याच रायफलच्या बळावर तिने जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. \n\nनेमबाज अपूर्वीनं 2019 सालच्या ISSF वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. या स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात तिने सुवर्णपदक पटकावण्याची किमया केली आहे. \n\nअपूर्वी चंडेला हिने यापूर्वी 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेतही सहभाग नोंदवलेला आहे. पण यामध्ये तिला अपेक्षित यश मिळालं नाही. ही निराशा झटकून तिने पुन्हा आपल्या खेळात सुधारणा घडवून आणल्या आहेत. यश मिळालं नसलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अफगाणिस्तान : सहा भारतीयांसमवेत सात जणांचं अपहरण\\nसारांश: अफगाणिस्तानच्या बागलान प्रदेशात एका भारतीय कंपनीसाठी काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानस्थित अफगाण इस्लामिक प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, अफगाणिस्तानच्या बागलान प्रदेशात अज्ञात शस्त्रधारी हल्लेखोरांनी KEC इंटरनॅशनल या भारतीय कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांचं अपहरण केलं आहे. अपहरण झालेल्या सात जणांपैकी सहा भारतीय आहेत.\n\nबागलान प्रदेशाचे पोलीस दलाचे प्रवक्ते जबिहुल्ला शूजा यांनी अफगान इस्लामिक प्रेसला (AIP) माहिती दिली की, \"काही शस्त्रधारी लोकांनी बागलान प्रदेशाची राजधानी पुल-ए-खुमरी इथून समांगनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता सात लोकांचं अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अफगाणिस्तानमध्ये चीननं घेतलेला रस भारतासाठी किती धोकादायक?\\nसारांश: चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला अफगाणिस्तानपर्यंत वाढवणार असल्याचं चीननं म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पहिल्यांदाच तीन परराष्ट्र मंत्र्यांची बैठक बीजिंगमध्ये झाली आहे.\n\nचीनच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल. बीजिंग येथे झालेल्या तीन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी सांगितलं की, इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे विकासाला आणखी गती मिळेल.\n\nतीन देशात झालेली बैठक ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातलं शत्रुत्व कमी करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल समजलं जातं.\n\nपाकिस्तान तालिबानला सातत्यानं प्रेरणा देत असल्याचं अफगाणिस्तानचं मत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अफगाणिस्तानात जखमी झालेल्या अमेरिकन सैनिकाचं लिंग प्रत्यारोपण झालं यशस्वी!\\nसारांश: अफगाणिस्तानात लढताना एक अमेरिकन सैनिक जखमी झाला. एक पाय गेला, ओटीपोटाचा काही भाग गेला आणि सोबतच त्याच्या लिंग आणि वृषणाचं जबर नुकसान झालं. मार इतका वाईट होता की याचा एकच उपाय होता - संपूर्ण प्रत्यारोपण.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सैनिक (प्रातिनिधिक छायाचित्र)\n\nआणि अमेरिकेतल्या डॉक्टरांच्या एका पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली, जी संपूर्ण लिंग आणि वृषण प्रत्यारोपणाची जगातली पहिली शस्त्रक्रिया होती.\n\nबाल्टिमोर, मेरीलँडमधल्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठातल्या 11 डॉक्टरांनी 26 मार्चला 14 तासांची मॅरेथॉन शस्त्रक्रिया करून हे अवघड आव्हान पेललं.\n\nडॉक्टरांनी सांगितलं की त्या सैनिकाचं लिंग, वृषण आणि ओटीपोटाच्या काही भागाचं सैनिकाच्या शरीरात रोपण करण्यात आलं. \n\nलिंग पुर्नरचनेनंतर व्यक्तीच्या लैंगिक तसंच प्रजनन क्षमतेवर परिणाम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अब्दुल सत्तार म्हणतात,'ज्यांनी राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांनाच विचारा,'\\nसारांश: शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"सर्व प्रश्नांची उत्तरं मी मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर देणार, माझा सर्व कंट्रोल मातोश्रीवर आहे, ज्यांनी राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांना विचारा,\" असं राजीनाम्याच्या वृत्ताबाबत बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. \n\n\"कुणी माझ्याबद्दल काय बोललं याची सर्व माहिती पक्ष प्रमुखांकडे देईल. माझी भूमिका मी त्यांच्यासमोर मांडेल, वेळ आल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. नंतर ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील की नाही हे मला आता सांगता येणार नाही. मी मुंबईला जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमर सिंह : अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेली 20 वर्षांची मैत्री अचानक का तुटली?\\nसारांश: राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं शनिवारी (1 ऑगस्ट) सिंगापूरमध्ये निधन झालं. राजकारण आणि बॉलिवूडची झगमगती दुनिया यांची सांगड एकेकाळी अमर सिंह यांनी घातली होती. त्यातही बच्चन कुटुंबीयांशी असलेले त्यांचे संबंध विशेष चर्चेचा विषय होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमर सिंह यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांनी मस्तक झुकवलेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो ट्वीट केला आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nएक काळ होता जेव्हा अमर सिंह हे बच्चन कुटुंबीयांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. अमर सिंह आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री जवळपास 20 वर्षं टिकली. \n\nबोफोर्स प्रकरणातील आरोप आणि नव्वदीच्या दशकात ABCL या कंपनीतील आर्थिक अडचणींमुळे अमिताभ यांचा वाईट काळ सुरू होता. अमिताभ यांची कंपनी जवळपास दिवाळखोरीत गेली होती. बच्चन यांच्या या पडत्या काळातच दोघांमधील मैत्रीला सुरुवात झाली. \n\nही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमित शाह : हैदराबादमधली 'निजाम संस्कृती' संपवणार #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. हैदराबादमधली 'निजाम संस्कृती' संपवणार - अमित शहा \n\nहैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी (29 नोव्हेंबर) प्रचारासाठी मैदानात उतरले. सिकंदराबाद आणि हैदराबादमध्ये त्यांनी रोड शो करत भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं. हैदराबादमधली 'निजाम संस्कृती' संपवणार असल्याचंही ते म्हणाले. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.\n\nरोड शो नंतर शाह यांनी पत्रकार परिषध घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली. \n\nते म्हणाले, \"हैदराबादसारखं मोठं शहर हे भ्रष्टाचाराच्या विळख्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमित शाह विरुद्ध ममता बॅनर्जी : रोडशोवरून खडाजंगी, आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण\\nसारांश: मंगळवारी कोलकात्यामध्ये भाजपच्या रोडशोदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर अध्यक्ष अमित शहा यांनी एका पत्रकार परिषदेत बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमित शहा, ममता बॅनर्जी\n\nबुधवारी दुपारी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, \"कोलकात्यातील रोड शोला CRPFचं संरक्षण नसतं तर माझं वाचणं कठीण होतं. कालच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.\"\n\nरोड शोमध्ये काही विद्यार्थी गोंधळ करतील अशी शक्यता वर्तविली असूनही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली नाही, असं म्हणत अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप केले. \n\nपुतळ्याच्या तोडफोडीनंतर 'द टेलिग्राफ'ची हेडल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमिता 'भाभी' चव्हाण : नांदेडच्या विजयाच्या शिल्पकार?\\nसारांश: नांदेडमध्ये काँग्रेसच्या घवघवीत विजयाची अनेक कारणं सांगितली जात आहेत. काँग्रेसच्या यशाची अनेक कारणं तज्ज्ञांनी सांगितली असली, तर एक कारण अतिशय महत्त्वाचं आहे : अमिता अशोकराव चव्हाण.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण मतदानानंतर\n\nअशोक चव्हाण यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या भोकरच्या आमदार. नांदेड शहर आणि जिल्ह्यात त्या 'अमिता भाभी' याच नावानं ओळखल्या जातात.\n\nअशोक चव्हाण खासदार झाल्यानंतर अमिता चव्हाण यांची राज्याच्या राजकारणात आमदार म्हणून एंट्री झाली. \n\n2014च्या विधानसभा निवडणुका ते आताच्या महापालिका निवडणुकीपर्यंत म्हणजेच गेल्या तीन वर्षांत त्यांच्या राजकारणाचा आलेख चढताच राहिला आहे. \n\nनांदेडमधले ज्येष्ठ पत्रकार विनायक एकबोटे यांच्या मते काँग्रेसच्या या विजयामध्ये अमिता चव्हाण यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमिताभ बच्चन यांनी फेडलं शेतकऱ्यांचं 4 कोटींचं कर्ज\\nसारांश: बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाचे 4 कोटी रुपये फेडल्याचं जाहीर केलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शेतकऱ्यांचं कर्ज फेडल्याचं त्यांनी काल आपल्या ब्लॉगवर जाहीर केलं आहे. या कृतीमुळे त्यांना अतिशय समाधान वाटत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. \n\nहे सगळे शेतकरी उत्तर भारतातील आहेत. गेल्या अनेक दशकांपासून भारतातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई, पिकांचं घटत जाणारं प्रमाण आणि आधुनिकतेचा अभाव अशा अनेक समस्यांशी झुंज देत आहेत. \n\nत्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. 1995पासून आतापर्यंत देशात अंदाजे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. \n\n\"ज्या शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं गेलं आहे आहे, त्यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमृता फडणवीस यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत का?\\nसारांश: विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. देवेंद्र हे मुख्यमंत्री असतांनाही गाण्यापासून ते रॅम्पवॉकपर्यंत अनेकदा त्या चर्चेत आल्या. पण ते विषय हे अराजकीय होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या काही काळात, विशेषत: भाजपा विरोधी बाकांवर गेल्यानंतर त्यांच्या राजकारणाविषयी वक्तव्यांमुळे त्या केंद्रस्थानी आल्या आहेत. \n\nअमृता फडणवीस यांच्या आदित्य ठाकरे - शिवसेना विरुद्ध ट्वीट्सचा अर्थ काय? सोपी गोष्ट\n\nट्विटरवर सक्रिय असणा-या अमृता या शिवसेनेबाबत, ठाकरे कुटुंबाबाबत आक्रमक झालेल्या पहायला मिळताहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून यापूर्वी न पाहिलं गेलेलं व्यक्तिमत्त्व ठरलेल्या अमृता यांना राजकीय महत्वाकांक्षाही आहेत का अशी चर्चाही आता होऊ लागली आहे. \n\nआदित्य ठाकरेंनी देवेंद्र फड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकन सरकारचं 'शटडाऊन', सीमेवरील 'ट्रंप वॉल'च्या निधीवरून बजेट अडकलं\\nसारांश: अमेरिकेच्या सीमेवरती भिंत बांधण्यासाठी 5.7 अब्ज डॉलरचा निधी सरकारने द्यावा, या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या मागणीला अमेरिकन खासदारांनी हरकत घेतल्यामुळे तेथील सरकार अंशतः ठप्प झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या भिंतीसाठी 5.7 अब्ज डॉलर्स मिळावेत, अन्यथा प्रस्तावित विधेयकावर सही करणार नाही, असा हट्ट ट्रंप यांनी धरला आहे.\n\nशेवटच्या क्षणापर्यंत चर्चा होऊनही संसद सदस्यांनी शुक्रवारी संध्याकाळी त्यामध्ये स्थगिती आणली. या मुद्द्यावरून बजेटवरील अडथळा दूर झाला नाही आणि कोणताही नवा करार प्रत्यक्षात न आल्यामुळे अमेरिकेच्या सर्व केंद्रीय विभागांचा एक चतुर्थांश निधी स्थानिक वेळेनुसार 00.00 (05.00 ग्रीनिच प्रमाणवेळ) पासून रद्द झाला.\n\nयाचाच अर्थ अंतर्गत संरक्षण, परिवहन, कृषी, गृह, विधी असे विभाग बंद होतील आणि राष्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकन सरकारच्या H1B व्हिसा निलंबनाच्या निर्णयाविरोधात भारतीयांची अमेरिकन कोर्टात धाव\\nसारांश: नोकरीनिमित्त अमेरिकेत राहणाऱ्या शंभरच्या वर भारतीयांनी H1B व्हिसाच्या निलंबनाविरोधात अखेर कोर्टात धाव घेतली आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हिसाचा निलंबनाचा निर्णयात कायदेशीर त्रुटी असल्याचा त्यांचा आरोप आहे. व्हिसा निलंबनाबरोबरच या लोकांना अमेरिकेत प्रवेश करायला मनाई केल्यामुळे त्यांची त्यांच्या कुटुंबीयांशीही ताटतूट झाली आहे. \n\nतेव्हा स्टेट डिपार्टमेंटने तातडीने प्रक्रिया सुरू करून व्हिसा द्यायचा की नाही याचा कायदेशीर निर्णय घ्यावा अशी विनंती या लोकांनी कोर्टाला केली आहे. बीबीसीचे प्रतिनिधी विनीत खरे यांनी काही अमेरिकन भारतीयांशी बोलून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका : '2016 च्या निवडणुकीत ट्रंप यांचे रशियाशी लागेबांधे नव्हते'\\nसारांश: अमेरिकेत 2016 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाशी लागेबांधे असल्याच्या आरोपांची वकील रॉबर्ट मुलर चौकशी करत होते. मात्र ट्रंप यांचे असे कोणत्याही प्रकारचे लागेबांधे नसल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हा अहवाल अमेरिकेच्या संसदेत रविवारी सादर करण्यात आला. तब्बल दोन वर्षं रॉबर्ट मुलर या अहवालावर काम करत होते.\n\nराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी निवडणुकीत हस्तक्षेप केला की नाही या प्रश्नाचं कोणतंही ठोस उत्तर या अहवालात देण्यात आलेलं नाही. तसंच या अहवालात राष्ट्राध्यक्षांना अगदी क्लिन चीटही दिलेली नाही.\n\nअमेरिकेचे अॅटर्नी जनरल विलियम ब्रार यांनी सादर केला. \"राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला की नाही हे सिद्ध करणारे फारसे पुरावे नाहीत.\" असं या अहवालात म्हटलं आहे.\n\nहा अहवाल म्हणजे ट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका : अंदाधुंद गोळीबाराचा काळा इतिहास\\nसारांश: अमेरिकेत लास वेगास येथे म्युझिक फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी झालेल्या गोळीबारात कमीत कमी 59 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लास वेगास मध्ये काँसर्टदरम्यान झाला हल्ला\n\nस्थानिक पोलिसांनी सांगितलं की, 64 वर्षीय स्टीफन पॅडक नामक व्यक्तीने मंडाले बे हॉटेलच्या 32 व्या मजल्यावरून अंदाधुंद गोळीबार केला.\n\nपोलिसांच्या मते संशयित हल्लेखोर स्थानिक होता. हल्लेखोराला पोलिसांनी कंठस्नान घातलं. अमेरिकेच्या इतिहासातील हा सगळ्यात भयावह गोळीबार आहे. \n\nजून 2016: ऑरलॅंडो नाईट क्लब मध्ये गोळीबार \n\nअमेरिकेच्या फ्लोरिडामधील ऑरलॅंडो इथे एका समलैंगिकांच्या नाईट क्लब मध्ये 12 जून 2016 रोजी गोळीबार झाला. पल्स ऑरलँडो हा शहरातील सगळ्यात मोठ्या ना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका : नेट चक्रीवादळामुळे भूस्खलन, सतर्कतेचा इशारा\\nसारांश: अमेरिकेत नेट नावाचं आणखी चक्रीवादळ आलंय. श्रीणी-1 चं हे वादळ आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"न्यू ऑरलन्स भागात संभाव्य चक्रीवादाळाचा सामना करण्यासाठी नागरिक तयारी करीत आहेत.\n\nलुझियानानामधील मिसिसीपी नदीच्या तोंडावर नेट चक्रीवादाळामुळे भूस्खलन झाल्याची माहिती यूएस नॅशनल हरिकेन सेंटरनं (एनएचसी) दिली आहे.\n\n137 किलोमीटर प्रतितास या वेगानं हे वादळ उत्तरेकडे सरकत आहे. यामुळं मिसिसीपी नदीच्या किनाऱ्यावर पुन्हा भूस्खलन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. \n\nलुझियाना, मिसिसीपी, अल्बामा आणि फ्लोरिडाच्या काही भागाला या वादळाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.\n\nनेट चक्रीवादाळामुळे निकारागुआ,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका कॅपिटल हल्ला : ट्रंप यांना पदावरून हटवलं जाऊ शकतं का?\\nसारांश: जगातली सर्वात शक्तीशाली लोकशाही मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत लोकशाहीतली एक प्रक्रिया धोक्यात आली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या समर्थकांनी अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॉशिंग्टन डीसी शहरातल्या कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसत हिंसाचार केला. \n\nअमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या आधीपासून ते निकाल आल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप कायम त्यांचाच विजय झाल्याचा दावा करत होते. आपला पराभव झाल्यास आपण तो सहजासहजी स्वीकारणार नसल्याचं त्यांनी निवडणुकीपूर्वीच म्हटलं होतं. \n\nनिवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आणि जो बायडन यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेची वेळ येऊन ठेपल्यानंतरही ट्रंप त्यांच्या म्हणण्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका निवडणूक 2020 : ट्रंप म्हणतात, बायडन निवडणूक 'चोरण्याचा' प्रयत्न करतायत\\nसारांश: अमेरिकेमध्ये मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. अनेक राज्यांमधले कल दिसायला लागले असले तरी मतमोजणी पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुरुवातीचे कल पाहून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे की 'हा मोठा विजय आहे. मी माझं मत आज रात्री मांडणार आहे.'\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nयाआधी त्यांनी बायडन यांच्यावर निवडणूक चोरण्याचा आरोप केला होता. ट्रंप यांनी मतमोजणीबद्दल काही ट्वीट्स केली आहेत. त्यांनी म्हटलंय, \"आम्ही मोठी आघाडी घेतलीय, पण ते निवडणूक 'चोरण्याचा' प्रयत्न करतायत. पण आम्ही त्यांना असं करू देणार नाही. वेळ संपल्यानंतर मतं देता येणार नाहीत.\"\n\nडोनाल्ड ट्रंप यांच्या या ट्वीटवर ट्विटरने 'हे ट्वीट निवडणुकीबद्दलची दिशाभूल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका निवडणूक 2020: कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रंप, भारतीय वंशाचे मतदार कुणाला पसंती देणार?\\nसारांश: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार एवढे महत्त्वाचे का आहेत?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेतील भारतीय वंशाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधी डेमोक्रेटीक पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. \n\nइथला भारतीय समाज डेमोक्रेटीक पक्षाचा परंपरागत मतदार मानला जातो. पण गेल्या काही वर्षांत परिस्थिती बरीच बदलली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना त्याचा कितपत फायदा मिळतो, याबाबत उत्सुकता आहे. \n\nशनिवारच्या एका सकाळ-सकाळी फ्लोरिडातील उद्योजक डॅनी गायकवाड यांना एक फोन आला. ट्रंप यांच्या प्रचाराची सुरुवात झाल्यापासून त्यांचं व्हॉट्सअॅपवर सतत मॅसेज येत आहेत."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका निवडणूक : निकाल अजून जाहीर का झालेले नाहीत?\\nसारांश: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यातला मुकाबला चुरशीचा होतो आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन\n\nतर मग अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असणार आहे?\n\nयाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. डोनाल्ड ट्रंप किंवा जो बायडन यांच्यापैकी एकाला विजयी घोषित करता येईल एवढ्या मतांची मोजणी झालेली नाही. कोरोना संकटामुळे अनेक मतदारांनी पोस्टल बॅलट पद्धतीद्वारे मतदान केलं. यामुळे मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण व्हायला काही दिवसही लागू शकतात. \n\nआणि घोषित झालेल्या निकालाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं तर अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष कोण हे ठरायला काही आठवडेही लागू शकतात. हे सगळंच विचित्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका निवडणूक निकाल 2020 : मतदान यंत्रांमध्ये गडबड होती या ट्रंप यांच्या दाव्यात किती तथ्य?\\nसारांश: अमेरिका निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टिमसंदर्भात (मतदान यंत्र) डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. या मतदान यंत्रामुळे त्यांना लाखो मतांचं नुकसान झाल्याचा दावा ट्रंप यांनी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे मतदान यंत्र डोमिनियन वोटिग सिस्टम्स नावाची कंपनी तयार करते.\n\nया यंत्रातून ट्रंप यांची मतं डिलीट केली गेली आणि विरोधकांनी त्यासाठी दबाव टाकला असा आरोपही डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे.\n\nट्रंप यांच्या दाव्यांमध्ये किती तथ्य?\n\nट्रंप : \"देशभरात डोमिनियनने आमची 27 लाख मतं डिलीट केली.\"\n\nरिपब्लिक पक्षाची समर्थक असलेली वृत्तसंस्था 'आऊटलेट वन अमेरिकन न्यूज नेटवर्क' यांच्या रिपोर्ट्सच्या आधारे ट्रंप यांनी हा दावा केला आहे.\n\nया वृत्तानुसार, देशभरातून राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना देण्यात आलेली मतं डिलीट केली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका म्हणते चीनविरुद्ध आम्ही भारताच्या बाजूने, दोन्ही देशांमध्ये बेका करार\\nसारांश: भारत आणि अमेरिका यांच्यात मंगळवारी दिल्लीस्थित हैदराबाद हाऊसमध्ये मंत्रिस्तरावरील चर्चेची तिसरी फेरी पार पडली. दोन्ही देशांदरम्यान बेसिक एक्स्चेंज अँड कोऑपरेशन अग्रीमेंट अर्थात बेका करारासह अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिका आणि भारताचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री\n\nबेकानुसार, दोन्ही देश एकमेकांना अत्याधुनिक लष्करी सामुग्री, अन्य उत्पादनं यांची देवाणघेवाण करतील. बेका करारावर भारताच्या वतीने अतिरिक्त सचिव जिवेश नंदन यांनी स्वाक्षरी केली. \n\nया बैठकीला भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. अमेरिकेकडून परराष्ट्र मंत्री माईक पाँम्पेओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर उपस्थित होते. \n\nयाव्यतिरिक्त लष्करातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. दोन्ही देशांनी व्यापार, प्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका राष्ट्राध्यक्ष शपथविधीआधी वॉशिंग्टन डीसीला आले छावणीचे स्वरूप\\nसारांश: 20 जानेवारी रोजी जो बायडन हे अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यांच्या शपथविधीच्या काही तासांआधीच अमेरिकेच्या राजधानीला छावणीचे स्वरूप आले आहे. अशी स्थिती ही अभूतपूर्वच आहे असं म्हणावं लागेल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जो बायडन\n\nकेवळ वॉशिंग्टनच नव्हे तर देशातील 50 राज्यांच्या राजधान्या देखील कडक सुरक्षेत आहेत. \n\nकॅपिटल हॉलवर जशी हिंसा झाली तशा हिंसेची पुनरावृत्ती ट्रंप समर्थक करणार तर नाहीत अशी भीती अनेकांना सतावत आहे. \n\nराजधानीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कडक पहारा देण्यात येत आहे. त्या ठिकाणी हजारो सैनिक पेट्रोलिंग करत आहेत. जागोजागी नाकेबंदी करण्यात आली आहे. चेहऱ्याला झाकलेले सुरक्षा रक्षक जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांची चेकिंग करत आहेत. \n\nकिमान 25 हजार नॅशनल गार्ड्स शहरात तैनात करण्यात आल्याचं माध्यमांनी सांगितलं आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका व्हिसा : ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना परत पाठवण्याच्या निर्णयावर ट्रंप याचा यू-टर्न\\nसारांश: ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था झालेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकेबाहेर काढण्याच्या निर्णयासंदर्भात ट्रंप प्रशासनाने यू टर्न घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ज्यांचे अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू आहेत त्यांनी अमेरिका सोडून जावं, असा निर्णय ट्रंप प्रशासनाने जाहीर केला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. \n\nट्रंप प्रशासनाने यासंदर्भात घोषणा केल्यानंतर मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि हॉवर्ड विद्यापीठांनी न्यायालयात दाद मागितली होती. मॅसाच्युसेट्सचे डिस्ट्रिक्ट जज एलिसन यांनी सांगितलं की याप्रकरणी सामंजस्याने तोडगा निघाला आहे. \n\nन्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, मार्च महिन्यात लागू करण्यात आलेलं धोरण अवलंबण्यात आलं आहे. याअंतर्गत ऑनलाईन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका स्वतःच्याच फसलेल्या धोरणांची बळी - इराण\\nसारांश: अमेरिका इराणवर आतापर्यंतचे सर्वांत कठोर निर्बंध लादणार या अमेरिकेच्या घोषणेचा इराणनं निषेध केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पेव्ह\n\nइराणवर सर्वांत कठोर निर्बंध लादणार असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पेओ यांनी सांगितल्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या घोषणेचा निषेध केला. \n\n\"अमेरिका स्वतःच्याच फसलेल्या धोरणांची बळी ठरली आहे, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील,\" असा इशारा यावर प्रत्युत्तर देताना इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद झरीफ यांनी दिला आहे. \n\nया निर्बंधांनंतर इराणला आपली अर्थव्यवस्था तारणं खूप कठीण जाईल, असा इशारा पॉम्पेओ यांनी वॉशिंग्टन शहरात केलेल्या भाषणादरम्यान सा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका: निवडणुकीच्या तोंडावर एका दिवसात तब्बल 94 हजार रुग्णांची वाढ\\nसारांश: अमेरिकेची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि अमेरिकेत गेल्या 24 तासात (31 ऑक्टोबर) कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तब्बल 94 हजार नवे रुग्ण गेल्या 24 तासात सापडले. एका दिवसात झालेली ही आजवरची सर्वाधिक वाढ आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"खरंतर नव्वद हजाराचा आकडा पार करण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. 30 ऑक्टोबरला म्हणजे काल 91 हजार रुग्णांची नोंद झाली होती.\n\nअमेरिकेत आता एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 90 लाखांहून अधिक झाली असल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीने दिली आहे.\n\nयेत्या मंगळवारी (3 नोव्हेंबर) डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी लढत होणार आहे. अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीच्या दोन-तीन दिवस आधी अमेरिकेत रुग्णांनी एका दिवसातील सर्वाधिक संख्येची नोंद केली आहे.\n\nअमेरिकेतील 21 राज्यांमध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेच्या आर्थिक मदत बंदीचा पाकिस्तानवर काय परिणाम होणार?\\nसारांश: पाकिस्तानला संरक्षणासाठी दिली जाणारी जवळपास सर्व आर्थिक मदत थांबवण्यात येत असल्याचं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जाहीर केलं आहे. जोपर्यंत पाकिस्तान त्याच्या भूमीवर कार्यरत असलेलं दहशतवाद्यांचं जाळं संपवत नाही, तोपर्यंत ही मदत दिली जाणार नाही, असं ट्रंप प्रशासनाने म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ट्रंप यांच्या या निर्णयाचा पाकिस्तानवर काय परिणाम होईल, याचा मागोवा घेतला आहे बीबीसीचे प्रतिनिधी एम. इल्यास खान यांनी.\n\nट्रंप यांनी हे जाहीर केलं असलं तरी पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीपैकी नेमकी किती मदत कापली जाणार आहे, हे अजून अमेरिकेनं स्पष्ट केलेलं नाही. \n\nमात्र, 900 मिलियन डॉलर म्हणजेच 57 दशअब्ज रुपये एवढी रक्कम देणं अमेरिका बंद करणार आहे, सुरक्षाविषयक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.\n\nअमेरिका पाकिस्तानला Foreign Military Financing (FMF) या निधीतून 255 मिलियन डॉलर म्हणजेच साधारणतः 16 दशअब्ज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेच्या एका निर्णयामुळे पाकिस्तानची NSGची वाट बिकट, भारताच्या मात्र पथ्यावर?\\nसारांश: अमेरिकेनं पाकिस्तानच्या सात कंपन्यांवर बंदी घातली आहे. त्यांच्यावर अण्वस्त्र व्यापार करण्याचा आरोप होता. म्हणून या कंपन्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासाठी धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहे पण पाकिस्तान एनएसजीचा सदस्य नाही.\n\nअमेरिकेच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या 'न्युक्लिअर सप्लायर ग्रुप' (NSG) मध्ये सामील होण्याच्या मनसुब्यांना सुरूंग लागण्याची शक्यता आहे. \n\nमागच्या काही दिवसांत अमेरिकेनं बंदी घातलेल्या 23 परदेशी कंपन्यांमध्ये या कंपन्यांचासुद्धा समावेश आहे. \n\nअमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाच्या मते या सात कंपन्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा किंवा परराष्ट्र धोरणाला घातक असलेल्या कारवायांमध्ये सामील होत्या किंवा तसं करण्याचा त्यांचा डाव होता. \n\nया सात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात गोळीबार, दोन ठार\\nसारांश: फ्लोरिडातील जॅक्सनव्हिले इंटरटेनमेंट कॉम्प्लेक्समध्ये एका बंदूकधारी व्यक्तीनं गोळीबार केला. त्यात दोन जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हल्लेखोराची ओळख डेव्हिड कट्झ अशी सांगण्यात आली आहे. तो 24 वर्षांचा असून बाल्टिमूरचा रहिवासी आहे. या घटनेनंतर त्यानं स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत त्याचा कुणी भागीदार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेत 11 जण जखमी झाले आहे. \n\nजॅक्सनव्हिले लॅंडिंग या ठिकाणी व्हीडिओ गेम टुर्नामेंटच्या वेळी ही घटना घडली. जॅक्सनव्हिले लॅंडिंग हा मोठा मॉल आहे, त्या ठिकाणी दुकानं, रेस्तराँ आणि व्हीडिओ गेम्स पार्लर आहेत. \n\nकट्झकडे फक्त हॅंडगन होती अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तो व्हीडिओ गेममध्ये हरला त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेत का उतरलेत लाखो नागरिक रस्त्यावर?\\nसारांश: बंदूक खरेदी-विक्रीवर सरकारचं काटेकोर नियंत्रण असावं, या मागणीसाठी पूर्ण अमेरिकेत निदर्शनं होत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या निदर्शनांना 'मार्च फॉर अवर लाइव्हस्' असं म्हटलं जात आहे. अमेरिकेत 800हून अधिक ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. अमेरिकेतला सर्वांत मोठा मोर्चा वॉशिंग्टनमध्ये होत आहे. या मोर्चामध्ये 5 लाखाहून अधिक लोक सहभागी झाले आहेत.\n\nगेल्या महिन्यात फ्लोरिडामध्ये एका शाळेत गोळीबारीची घटना झाली होती. त्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. \n\nत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला आहे. \n\nकठोर नियंत्रणाची मागणी \n\nया आंदोलनाला जगभरात प्रतिसाद मिळत आहे. लंडन, एडिनबरा, जिनिव्हा, सिडनी आणि टोकिओ या ठिकाणी देखी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेत चक्क रस्त्यातून उसळतायेत लाव्हा रसाचे 100 फुटांचे कारंजे\\nसारांश: ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील, पण हवाईतल्या बिग आयलँड या बेटावरची परिस्थिती त्याहूनही गंभीर आहे. फक्त ज्वालामुखीतूनच नाही तर आसपासच्या जमिनीतूनही साधारण 100 फूट उंचीचे लाव्हा रसाचे कारंजे सध्या तिथं उडत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रस्त्यातून लाव्हा उसळत आहे.\n\nज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने मोठं नुकसान झालं आहे आणि शेकडो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. इथल्या 3 रस्त्यांवर मोठाले तडे गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या सिव्हिल डिफेन्स एजन्सीनं नागरिकांना ज्वालामुखीच्या आसपासचा परिसर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. \n\nज्वालामुखी उद्रेक.\n\nमाउंट किलावेया या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर आता जमिनीतूनही लाव्हा उसळू लागला आहे, वातावरणात सल्फर डायॉक्साईड या विषारी वायूचं प्रमाण वाढत असल्यानं मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेत जे घडलं त्याची तुलना 'तिसऱ्या जगा'शी करणं किती योग्य?\\nसारांश: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेची इमारत असलेल्या कॅपिटल हिलवर हल्ला करण्याच्या घटनेकडे अनेकजण 'Third World' म्हणजेच तिसऱ्या जगातील घटनेप्रमाणे पाहत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे, \"ट्रंप यांचं वागणं तिसऱ्या जगाप्रमाणे\/कम्युनिस्ट हुकूमशहासारखे आहे. मतमोजणी पूर्ण होण्याआधीच त्यांनी स्वतःला विजयी घोषित केलं होतं.\"\n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी निवडुकीतला पराभव सहजासहजी मान्य केला नव्हता. यावरून त्यांच्यावर बरीच टीका होतेय. \n\nनिवडणुकीत घोटाळा झाल्याचं ट्रंप समर्थकांपैकी अनेकांना वाटतं. त्यांना त्यांच्या नेत्याच्या निराधार वक्तव्यांवर पूर्ण विश्वास होता. \n\nबुधवारी (6 जानेवारी) घडलेली घटना अमेरिकेचं राजकीय आणि वैचारिक विभाजन अधोरेखित करते. अराजकतेच्या य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेतील 'मृत्यूचं खोरं' : 55 अंश तापमानातसुद्धा माणसं कशी राहातात?\\nसारांश: 'मृत्यूचं खोरं' हे शब्दच किती भयंकर आहेत! पण असं खोरं अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आहे. 'डेथ व्हॅली' असं या भागाला तिथं म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या डेथ व्हॅली नॅशनल पार्कमध्ये काम करणाऱ्या ब्रँडी स्टिव्हर्टशी बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, \"इथं प्रचंड उष्णता आहे. राहू शकत नाही इतकी उष्णता. घरातून बाहेर पडल्यानंतर असं वाटतं की कुणीतरी आपल्या चेहऱ्यावर हेअर ड्रायर फिरवत आहे.\"\n\n16 ऑगस्ट रोजी तर या डेथ व्हॅलमध्ये 130 फॅरनहाईट म्हणजेच 54.4 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. पृथ्वीवरील सर्वात उच्चांकी तापमान म्हणून याची नोंद होऊ शकते.\n\nजागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार, सर्वात उच्चांकी तापमानाच्या नोंदीला अद्याप दुजोरा मिळाला नसला,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेतील कोलोराडोमध्ये बेछूट गोळीबार, पोलीस अधिकाऱ्यासह 10 जाणांचा मृत्यू\\nसारांश: अमेरिकेतील कोलोराडो येथील बोल्डर शहरात झालेल्या गोळीबारात पोलिसांसह अनेक जण ठार झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत पोलिसांसह किमान १० जण ठार झाल्याचे वृत्त आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बोल्डर शहरातील टेबल मेसा परिसरातील एका किराणा सुपरमार्केटवर एका बंदूकधारी व्यक्तीने दुपारी तीनच्या सुमारास गोळीबार केला. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.\n\nरॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केवळ प्राथमिक माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे गोळीबाराचे कारण कळू शकलेले नाही.\n\nस्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये दाखवण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये शर्ट न घातलेला, दाढी असलेला आणि बॉक्सर घातलेल्या एका गोऱ्या माणसाला बेड्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेने का ताब्यात घेतलं उत्तर कोरियाचं कोळशाचं जहाज?\\nसारांश: अमेरिकेनं उत्तर कोरियाचं कोळसा घेऊन जाणारं एक मालवाहू जहाज जप्त केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उत्तर कोरियाचे जहाज द व्हाइस ऑनेस्ट\n\nआंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अमेरिकेनं पहिल्यांदाच उत्तर कोरियाचं जहाज जप्त केलं आहे. यामुळे दोन्ही देशातला तणाव आणखी वाढू शकतो, असं जाणकार सागत आहेत.\n\n'द व्हाइस ऑनेस्ट' हे उत्तर कोरियाचं मालवाहू जहाज आता अमेरिकेच्या ताब्यात आहे.\n\nउत्तर कोरिया कोळशाचा मोठा निर्यातदार आहे. पण संयुक्त राष्ट्रानं त्यावर बंदी घातली आहे. याआधी एप्रिल 2018मध्ये तेच जहाज इंडोनेशियात जप्त केलं होतं. \n\n\"उत्तर कोरियाच्या योजनेविषयी आम्हाला माहिती मिळाली आहे. उत्त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमोल पालेकर यांचं NGMAच्या कार्यक्रमातील भाषण मध्येच रोखलं #5मोठ्याबातम्या\\nसारांश: सर्व महत्त्वांचे वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच मोठ्या बातम्या पुढीलप्रमाणे:\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1.अमोल पालेकर यांना भाषण करण्यापासून रोखलं \n\nमुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे भाषण करताना सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण मध्येच थांबवण्यात आलं. 'द वायर' वेबसाईटने ही बातमी दिली आहे. \n\nप्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी, आर्ट गॅलरीने आपलं स्वातंत्र्य कसं गमावलं, याबद्दल पालेकर बोलत होते. \n\nपालेकर यांनी गॅलरीच्या कामकाजावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमोल मुझुमदार: आचरेकर सरांचा विद्यार्थी ते दक्षिण अफ्रिकेचा बॅटिंग कोच\\nसारांश: दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात एक मुंबईकर पाहुण्या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसणार आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये धावांची टांकसाळ असं वर्णन होणारा अमोल दक्षिण आफ्रिकेचा बॅटिंग कोच ही जबाबदारी सांभाळणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणाऱ्यांच्या यादीत अमोलचं नाव आहे.\n\nआचरेकर सरांकडे आम्ही क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. खेळताना आणि आता कोचिंग करताना तोच वारसा, ती शिकवण रुजवण्याचा प्रयत्न असेल असं माजी खेळाडू आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे बॅटिंग कोच अमोल मुझुमदार यांनी सांगितलं. \n\nदक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. याआधीच्या दौऱ्यात भारतीय गोलंदाजीसमोर उडालेली त्रेधातिरपीट लक्षात घेऊन यावेळी दक्षिण आफ्रिकेने इथल्या खेळपट्यांचा आणि भारतीय खेळाडूंचा सखोल अभ्यास असलेल्या अमोल या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अयोध्या : या तीन मशिदीसुद्धा 'बाबरी' आहेत?\\nसारांश: उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत विवादित बाबरी मशिदीचं बांधकाम 1528 मध्ये करण्यात आलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मशीद बेगम बलरासपूरचा मागचा भाग\n\nरामाच्या जन्मस्थळावरील मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचा हिंदू संघटनांचा दावा आहे.\n\nपण, मशिदीसंबंधीच्या अभिलेखांनुसार, ही मशीद मुघल शासक बाबर यांचे सेनापती मीर बाकीनं बनवली होती.\n\n1992 मध्ये मशीद पाडण्यात आली, पण या भागात अशा तीन मशिदी आहेत, ज्या बाबर यांच्या काळातल्याच असल्याचं सांगितलं जातं. \n\nयापैकी एक आहे 'मशीद बेगम बालरस'. ही मशीद अयोध्येतील वादग्रस्त जागेपासून थोड्या अंतरावर आहे, तर दुसरी आहे 'मशीद बेगम बलरासपूर', जी फैजाबाद जिल्ह्यातल्या दर्शन नगर भागात आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अयोध्या निकाल : काशी-मथुरेतही हिंदू पक्षाच्या बाजूनं निकाल लागू शकतो?\\nसारांश: 30 सप्टेंबरचा दिवस भारताच्या इतिहासात कायमस्वरुपी लक्षात राहील. कारण या दिवशी लखनौच्या विशेष सीबीआय न्यायालयानं बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मशीद पाडण्यासाठी कोणताही कट रचण्यात आला नसल्याचं आपल्या आदेशात न्यायालयानं म्हटलं.\n\nया निर्णयानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.\n\nया निर्णयानंतर देशात अनेक दशकांपासून सुरू असलेला मंदिर-मशीद वाद संपुष्टात आल्याचं दिसत होतं. पण, 30 सप्टेंबरलाच उत्तर प्रदेशच्या एका दुसऱ्या न्यायालयात मथुरेतील शाही ईदगाह मशिदीविषयीचं प्रकरण समोर आलं. \n\nकाशी-मथुरा बाकी?\n\nभारतात आता दुसऱ्या कोणत्याही धार्मिक स्थळाचं विद्रुपीकरण केलं जाऊ शकत नाही, हे राम मंदिराविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अयोध्या, रफाल, शबरीमला: सुप्रीम कोर्टाकडून येत्या काही दिवसात अपेक्षित 4 मोठे निकाल\\nसारांश: अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सुप्रीम कोर्ट येत्या दोन आठवड्यांत आपला निर्णय देणार आहे. हा निर्णय निःसंशयपणे भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा निर्णय ठरेल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अयोध्या\n\nसरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या 17 नोव्हेंबर 2019 रोजी निवृत्त होणार आहेत. 17 तारखेला सुप्रीम कोर्टाला सुट्टी असल्यानं आदल्या दिवशी हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. \n\nपण फक्त अयोध्याच नव्हे, सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 4 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान इतरही काही महत्त्वाच्या प्रकरणांवर निर्णय देतील. त्यामध्ये 'फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीचं पुनरावलोकन', 'केरळमधील शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांचा प्रवेश', 'सरन्यायाधीशांचे कार्यालय माहिती अधिकाराच्या अंतर्गत येतं क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अयोध्या: 'राम मंदिराचे बांधकाम तीन-साडेतीन वर्षांमध्ये पूर्ण होणार'\\nसारांश: श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची बैठक संपली आहे. बैठकीतनंतर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी माध्यमांना माहिती दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रस्तावित राम मंदिराची प्रतिमा\n\nचंपत राय म्हणाले, मंदिर बांधणीच्या जागेवरील मातीचे परीक्षण करण्यात येणार. लार्सन अँड टुब्रो हे काम करेल. 60 मीटर खालच्या मातीचे परीक्षण केल्यानंतर त्यावर मंदिराच्या पायाचे आरेखन होईल. या आरेखनावर पायाभरणी अवलंबून असेल.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n सध्याचा काळ गेल्यानंतर सामान्य स्थिती पुन्हा आल्यानंतर निधी गोळा केला जाईल, त्यानंतर मंदिराच्या आराखड्याचे रेखांकन पूर्ण होईल आणि आमच्या मते 3 ते 3.5 वर्षांमध्ये हे बांधकाम पूर्ण होईल.\n\nश्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्जेंटिना वर्ल्डकपमधून बाहेर; मेस्सीचं स्वप्न अधुरंच\\nसारांश: वर्ल्ड कपच्या नॉक आऊट फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स ने अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अतिशय रोमांचक अशा सामन्यात सात गोल बघायला मिळाले. हाफ टाइमपर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत होता. पण दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सने आक्रमक खेळ करत तीन गोल केले. त्यातील दोन गोल कॅलियन बॅप्पे याने केले.\n\nइंज्युरी टाइममध्ये अर्जेंटिनाने एक गोल केला पण तोवर सामना त्यांच्या हातातून गेला होता. \n\nपहिला गोल पेनल्टीने \n\nमॅचच्या सुरुवातीपासूनच अर्जेंटिनाचं सामन्यावर वर्चस्व होतं. नवव्या मिनिटातच त्यांचा फॉर्वर्ड खेळाडू अँटोनी ग्रीझमॅनचा शॉट गोलपोस्टला लागून परत आला. \n\n11व्या मिनिटाला मार्को रोजोनी अर्जेंटिनाच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्णब गोस्वामी यांची अटक बेकायदेशीर आहे का?\\nसारांश: रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी इंटिरिअर डेकोरेटर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केली आहे. कोर्टाने अर्णब गोस्वामी यांची 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांना सध्या रायगडमध्ये कैद्यांसाठी बनवण्यात आलेल्या क्वारंन्टाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. मात्र, अर्णब गोस्वामी यांची अटक अवैध असल्याचा दावा त्यांच्या वकीलांनी केला आहे. \n\nगोस्वामी यांची अटक बेकायदेशीर आहे आणि न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळावी, अशी मागणी वकीलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. \n\nयाशिवाय अलिबाग न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केलं आहे की, \"आरोपींतर्फे पोलीस कोठडीबाबत व अटकेबाबत हरकत उपस्थित करण्याची कारणे लक्षात घेता आरोपींची अटकच बेकायदेशीर असल्याचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्णब गोस्वामी यांच्यावर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे?\\nसारांश: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली आणि देशभरात त्यावर चर्चा सुरू झाली. कुणाला ही अटक कायदेशीर वाटतेय तर कुणाला बेकायदेशीर. मात्र, ज्या कायद्यांतर्गत त्यांना अटक झाली तो कायदा काय आहे? त्यात काय म्हटलेलं आहे?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अटक झाली आहे. आयपीसीच्या कलम 306 आणि कलम 34 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. \n\nआयपीसी कलम 306 आणि कलम 34 काय आहे?\n\nभारतीय दंड संहिता म्हणजेच आयपीसीमध्ये आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीसाठी कलम 306 ची तरतूद करण्यात आली आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीविरोधात हे कलम लावण्यात येतं. \n\nअन्वय नाईक या इंटिरियर डिझायनरने आत्महत्या केली आणि त्यासाठी त्यांना अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांनी प्रवृत्त केलं, असं सांगण्यात आलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्णब गोस्वामी यांना हक्कभंग समिती समोर हजर राहण्यासाठी समन्स, काय आहे प्रकरण?\\nसारांश: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना महाराष्ट्र सरकारच्या हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सप्टेंबर महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला होता.\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी हक्कभंग दाखल करण्यात आला होता.\n\nयापूर्वीही अर्णब गोस्वामी यांना हक्कभंग समितीने समन्स बजावले होते पण नोटीस बजावूनही ते गैरहजर राहिले. यामुळे पुन्हा एकदा समितीकडून गोस्वामी यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.\n\nआता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना पुन्हा एकदा हक्कभंग समितीने अर्णब गोस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्णब गोस्वामी यांनी TRP वाढवण्यासाठी BARC च्या प्रमुखांना पैसे दिले- मुंबई पोलीस\\nसारांश: TRP घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी TRP वाढवण्यासाठी बार्कचे (BARC) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना पैसे दिल्याचं मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अर्णब गोस्वामी\n\nTRP घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पार्थ दासगुप्ता यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात दाखल केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये, क्राइम ब्रांचने अर्णब गोस्वामी यांनी TRP वाढवण्यासाठी लाखो रूपये दिले असल्याचं नमूद केलं आहे. \n\nमुंबई क्राइम ब्रांचने पहिल्यांदाच रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचं नांव TRP घोटाळ्याप्रकरणी थेट घेतलं आहे.\n\nमुंबई क्राइम ब्रांचच्या उच्चपदस्थ सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, अर्णब गोस्वामी यांच्याकडून याबाबत अजून प्रत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्णब गोस्वामींना ताब्यात घेण्यापासून ते तुरुंगात रवानगीपर्यंत कसा आहे घटनाक्रम?\\nसारांश: इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना चॅनेलचे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या प्रकरणात बुधवारी (4 नोव्हेंबर) दिवसभर अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. सकाळी अर्णब यांच्या अटकेपासून सुरू झालेला घटनाक्रम कोर्टात त्यांना पोलीस कोठडीची सुनावणी होईपर्यंत सुरू होता. \n\nकोर्टात हातवारे करणाऱ्या अर्णब यांना कोर्टाने सक्त ताकीद दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं. हातवारे करू नका, नीट उभे राहा, असं कोर्टाने म्हणल्यानंतर अर्णब गोस्वामी हे शांत बसून राहिले, हे विशेष. \n\nया प्रकरणात बुधवारी नेमकं काय घडलं याचं संपूर्ण वार्तांकन बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांनी घटनास्थळाहून"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्थसंकल्प : सरकारकडे पैसा कुठून येतो आणि कर्ज कधी घ्यावं लागतं?\\nसारांश: सरकारच्या सर्वात मोठ्या उत्पन्नाचा मार्ग असतो कर (Tax). मग तो प्रत्यक्ष कर (Direct Tax) असो किंवा अप्रत्यक्ष कर (Indirect Tax).\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रत्यक्ष कर म्हणजे कमाई करणारा कुणीही थेट किंवा व्यवहारांमार्फत थेट भरतो. म्हणजेच, प्रत्यक्ष कराची जबाबदारी तिसऱ्या कुणावर नसते. करदाता आणि सरकार यांच्यातील हा थेट व्यवहार असतो. \n\nप्रत्यक्ष करांमध्ये इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स किंवा कंपन्यांचा इन्कम टॅक्स यांचा समावेश होतो. कॅपिटल गेन्स टॅक्सही यात येतो आणि याआधीच रद्द करण्यात आलेल्या वेल्थ टॅक्श आणि इस्टेट ड्युटी किंवा मृत्यू कर यांचाही यात समावेश होत होता.\n\nअप्रत्यक्ष कर कशाला म्हणतात, तर हा कर जो भरणारा असतो, तो समोर खरेदीदाराकडून वसूल करत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्थसंकल्पीय अधिवेशन: 'सरकारने काम केलं असतं तर किमान 30 हजार लोकांचे जीव वाचवता आले असते' - देवेंद्र फडणवीस\\nसारांश: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला. कोव्हिडच्या काळात खूप भ्रष्टाचार झाला असाही आरोप फडणवीसांनी केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"सरकारने कोरोनाच्या काळात नीट नियोजन आणि व्यवस्थापन केलं नाही त्यामुळे अतिरिक्त 30 हजार लोकांचे प्राण गेले. आपल्याला 30 हजार जीव वाचवता आले असते,\" असं फडणवीस म्हणाले.\n\n'माझं कुटुंब माझी जबाबदारी'\n\nदेवेंद्र फडणवीस यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी यावरूनही शरसंधान साधले. आधी होतं माझं कुटुंब माझी जबाबदारी, आता आलंय मी जबाबदार. जर सगळ्याच गोष्टीसाठी आम्ही जबाबदार असूत तर सरकार काय करत आहे. सरकारची काय जबाबदारी आहे असा सवाल त्यांनी केला. \n\nदेवेंद्र फडणवीस\n\n\"जबाबदारी तुमची आणि श्रेय आमचं असं काम सध्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्थसंकल्पीय अधिवेशन: जळगाव प्रकरणात तथ्य नाही- अनिल देशमुख\\nसारांश: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगाव येथील घटनेमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनिल देशमुख म्हणाले, \"जळगावमध्ये मुलींना वसतिगृहात कपडे काढून पोलीसांनी नाचायला लावले असे काही आरोप झाले. काही व्हिडीओ व्हायरल झाले. यासंदर्भात सहा वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांची कमिटी तयार करण्यात आली होती.\"\n\nदेशमुख यांनी पुढे सांगितले, \"41 जणांची साक्ष झाली. त्या घटनेत कोणतंही तथ्य नाही. 20 फेब्रुवारीला एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला. तेव्हा गरब्याला घालतात तसा झगा महिलेने घातला होता. तिला त्याचा त्रास होत होता म्हणून तिने काढून ठेवला. ज्या महिलेने तक्रार केली तिचं मानसिक संतुलन बिघडले असल्याची"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्थसंकल्पीय अधिवेशन: मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळावरून विरोधक आक्रमक\\nसारांश: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. मराठवाडा आणि विदर्भ विकास महामंडळाची स्थापना करण्याचा मुद्दा विरोधी पक्षातील नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मराठवाडा आणि विदर्भाचे लोक हे भीक मागत नाहीयेत हा आमचा अधिकार आहे. \n\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मराठवाडा आणि विदर्भासहित कोकण विकास महामंडळाची देखील स्थापना केली जाईल. \n\nराज्यपालांचे अभिभाषण\n\nमहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अभिभाषण मराठीतून केले. याआधी देखील त्यांनी मराठीतूनच अभिभाषण केले आहे. \n\nगेल्या वर्षभरात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा राज्यपालांनी मांडला. कोरोनाच्या कठीण काळात सरकारने उत्तम काम केल्याचे त्यांनी आपल्या अभिभाषणात म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अल चॅपो ड्रग तस्करीप्रकरणी दोषी, जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता\\nसारांश: मेक्सिकोचा कुख्यात ड्रगमाफिया अल चॅपो गूसमॅन याला न्यूयॉर्कमधील न्यायालयानं ड्रग तस्करीप्रकरणातील खटल्यात दहा विविध आरोपांखाली दोषी ठरवलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अल चॅपो\n\nकोकेन आणि हेरॉइनची तस्करी, बेकायदेशीरपणे शस्त्रं बाळगणं, पैशांची अफरातफर अशा आरोपांखाली 61 वर्षीय चॅपोला कोर्टाने दोषी ठरवलं. याप्रकरणी शिक्षेची सुनावणी बाकी असून, चॅपोला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. \n\nचॅपोने मेक्सिकोतील तुरुंगातून भुयाराद्वारे पलायन केलं होतं. 2016 मध्ये त्याला अटक करण्यात आली. 2017 मध्ये चॅपोचं अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आलं. \n\nबहुचर्चित सिनालोआ ड्रग कार्टेल मागे चॅपोचा हात असल्याचा संशय होता. अमेरिकेतील सगळ्यात मोठा ड्रग सप्लायर असल्याचा चॅपो यांच्यावर आरोप होता."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करवल्याचा सावत्र आईवर आरोप\\nसारांश: काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नऊ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचं हृदय पिळवटून टाकणारं वास्तव उघडकीस आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुलीचं अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्या या गुन्ह्यांची पोलिसांनी नोंद केली असून एका महिलेसह सहा लोकांना अटक केली आहे. \n\nहत्या झालेली मुलगी ही आरोपी फहमीदा हिची सावत्र मुलगी होती. सूड घेण्यासाठी फहमीदा हिनं तिचा मुलगा आणि त्याच्या मित्रांना पीडित मुलीवर बलात्कार करण्यास सांगितलं आणि नंतर तिची हत्या केली असा आरोप फहमीदावर आहे.\n\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फहमीदा हिनं तिच्या 14 वर्षांचा मुलगा आणि त्याचे तीन मित्र यांना त्या मुलीवर बलात्कार करण्यास सांगितलं. बलात्कार झाला तेव्हा ती स्वत:ही तिथे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अल्पेश ठाकोर आणि धवल सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश\\nसारांश: गुजरातमधील काँग्रेसचे माजी आमदार अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष जितू वाघाणी यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही आमदारांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कच्च्या गुरुंच्या शाळेला रामराम ठोकून मी गुरूकुलात प्रवेश केला आहे असं अल्पेश ठाकोर यांनी यावेळी म्हटलं. \n\nयाआधी अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी गुजरात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राज्यसभेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधात मतदान केल्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. \n\nकोण आहेत अल्पेश ठाकोर?\n\nअल्पेश यांचे वडील एकेकाळी भाजपमध्ये होते. पण अल्पेश ठाकोर हे 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये गेले होते. अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवानी आण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अल्पेश, हार्दिक आणि जिग्नेश: हे गुजराती त्रिकूट मोदींना आव्हान देऊ शकेल का?\\nसारांश: गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. राज्यात 9 आणि 14 डिसेंबरला मतदान होणार असून 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अल्पेश ठाकोर, हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी\n\nया निवडणुकीत युवाशक्ती निर्णायक ठरणार असल्याची शक्यता दिसत आहे. \n\nओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला डोकेदुखी ठरतील अशी शक्यता आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.\n\nअल्पेश ठाकोर आणि राहुल गांधी यांची संयुक्त सभाही गांधीनगरमध्ये होते आहे. जो पक्ष आपल्या तीन मागण्या मान्य करेल, त्याला पाठिंबा देणार, असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. जिग्नेश मेवाणी यांचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अल्बर्ट आईनस्टाईन 'यांना' म्हणायचे गणितातली जिनियस\\nसारांश: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी शतकातला सर्वांत महान वैज्ञानिक म्हटलं जातं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एमी नोदर या आधुनिक बीजगणिताच्या आई होत्या.\n\nपण याच अल्बर्ट आईनस्टाईन यांनी एमी नोदर यांच्याबद्दल म्हटलं होतं की, \"एमी नोदर महिलांना उच्च शिक्षणाचं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतच्या गणितातल्या सगळ्यांत प्रतिभावंत, जिनियस महिला होत्या.\"\n\nपण या एमी नोदर होत्या कोण?\n\nएमी यांचा जन्म जर्मनीत 1882 मध्ये झाला. त्यांचे वडील मॅक्स हे गणितज्ञ होते आणि ते बॅवेरियामधल्या अॅर्लान्जन विद्यापीठात शिकवत.\n\nएमी यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केलातेव्हा त्यांना प्रवेश नाकारण्यात आला कारण त्याकाळी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अवकाळी पाऊस : 'रात्री मका झाकला, पण 2 एकरवरील गव्हाला मात्र गारपिटीनं झोडपलं'\\nसारांश: विदर्भ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या काही भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. यामुळे रबी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान व्हायची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गारपिटीमुळे मक्याची झालेली अवस्था\n\nऔरंगाबाद जिल्ह्यातील लाडसावंगी गावात काल रात्री (17 फेब्रुवारी) अचानक गारपीट झाली. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, डाळींब, मका या पिकांचं नुकसान झालं आहे. \n\nकाल रात्री अचानक गारपीट झाली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याचं लाडसावंगी येथील शेतकरी रमेश पडूळ (60) यांनी सांगितलं.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"रात्री गारपीट झाली आणि त्यानंतर खूप पाऊस पडला. यामुळे आमचं मोसंबी, गहू या पिकांचं नुकसान व्हायची शक्यता आहे. आमच्या शेतातल्या मोसंबीला आता चांगला बार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील गहू, हरभरा आणि केळीचे नुकसान : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\n1. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतीला फटका \n\nअवकाळी पावसामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये शेतपिकांना तडाखा बसला आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे. \n\nखानदेशातील जळगाव जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी तसंच रात्रीच्या सुमारास झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टर क्षेत्राला तडाखा बसला आहे. गहू, हरभरा, केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कापणीवर आलेली पिकं वादळामुळे जमिनीवर आडवी पडली आहेत. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अवनी वाघिणीला मारताना नियम पायदळी: राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण\\nसारांश: संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या अवनी वाघिणीला मारताना अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचं एका अहवालातून उघड झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अवनी वाघीण\n\nनरभक्षक ठरवण्यात आलेल्या अवनी वाघिणीला 2 नोव्हेंबरला ठार केल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अवनी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करता आले असते, तिची हत्या का करण्यात आली, अशा आरोप वन्यप्रेमींकडून झाला होता.\n\nत्यानंतर वाघिणीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी केंद्राच्या राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या (NTCA) चमूने घटनास्थळी भेट दिली. या प्राधिकरणाने तयार केलेल्या अहवालात नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्ट झालं आहे. \n\nअवनीला ठार करण्याचं नियोजन अत्यंत ढिसाळ होतं, असं या चौक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अशी जिंकली कांगारुंनी 'अॅशेस'!\\nसारांश: दमदार सांघिक खेळासह ऑस्ट्रेलियानं अॅशेस मालिकेवर कब्जा केला. सिडनी कसोटीत इंग्लंडला एक डाव आणि 123 धावांनी नमवत ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अॅशेस विजेता ऑस्ट्रेलियाचा संघ.\n\nक्रिकेटविश्वातल्या बहुचर्चित अशा या मालिकेत दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियानं जागतिक स्तरावर आपली हुकूमत सिद्ध केली. \n\nफलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर चोख कामगिरी बजावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या विजयाची गुणवैशिष्ट्यं. \n\n1. स्टीव्हन स्मिथ\n\nऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथनं पाच सामन्यात मिळून 137.40च्या सरासरीसह 687 धावा चोपून काढल्या. \n\nइंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांना नामोहरम करत स्मिथनं दणदणीत वर्चस्व गाजवलं. स्मिथला आऊट करण्याचा फॉर्म्युला इंग्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: असल्फा : घरंच नव्हे जगणं झालं रंगीबेरंगी\\nसारांश: मुंबईत घाटकोपरजवळच्या असल्फा वस्तीतल्या डोंगराचं सध्या रुप पालटलं आहे. या डोंगराच्या माथ्यापर्यंत असलेली सर्व घरे नव्या नवरीप्रमाणे नटली आहेत. विविध रंगांनी रंगवलेली ही घरं जाणाऱ्या येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ - रंगीबेरंगी झोपडपट्टी पाहिलीये का कधी?\n\nकोणीही या परिसरात आल्यावर या झोपडपट्टीला भेट दिल्याशिवाय, घरांचे फोटो काढल्याशिवाय राहात नाही. याचं श्रेय 'चल रंग दे' या एनजीओला जातं. \n\nया प्रकल्पाबद्दल माहिती देताना, 'चल रंग दे'च्या संस्थापक देदिप्या रेड्डी म्हणाल्या की, \"या सर्व उपक्रमाचा उद्देश लोकांचा झोपडपट्टीकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलणं, त्यांची मानसिकता बदलणं हा होता. येथील घरांवर काढलेली सर्व चित्रे ही एकतर येथील लोकांविषयी अथवा मुंबई विषयी काही तरी सांगतात.\" \n\nत्या म्हणतात, \"सुरू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अहमद पटेल यांचं निधन, मुलाने ट्वीट करून दिली माहिती\\nसारांश: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे 3.30 वाजता निधन झालं. त्यांचे पुत्र फैसल पटेल यांनी ट्वीट करून ही माहिती दिला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एकाचवेळी त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे अहमद पटेल यांचं निधन झाल्याचं फैसल यांनी म्हटलं. \n\nत्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, कोरोनाच्या नियमांचं काटेकार पालन करत सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि कोणत्याही सामूहिक कार्यक्रमाचं आयोजन करू नका, असं आवाहन मी सर्व हितचिंतकांना करतो. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nएक महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 71 वर्षांचे पटेल यांनी दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. \n\nअहमद पटेल काँग्रेस पक्षाचे खजिनदार होते. अहमद पटेल काँग्रेस अध्यक्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अॅमेझॉन विरुद्ध रिलायन्स : जगातल्या सर्वात श्रीमंत असणाऱ्या दोन व्यक्ती कोर्टात का भांडतायत?\\nसारांश: फ्युचर ग्रूप या भारतीय रिटेल कंपनीसोबत केलेल्या दोन स्वतंत्र करारांवरून आता जेफ बेझोस आणि मुकेश अंबानी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जेफ बोजेस\n\nऑनलाईन रिटेल क्षेत्रातली दिग्गज असणारी अॅमेझॉन कंपनी आणि भारतामध्ये मजबूत पाळंमुळं रुजलेली रिलायन्स कंपनी यांच्यातल्या या कायदेशीर वादातून जे निष्पन्न होईल त्याचा भारतातल्या येत्या काळातल्या ई कॉमर्सवर परिणाम होणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\n\"माझ्यामते हे मोठं आहे. अॅमेझॉनला आतापर्यंत कोणत्याही बाजारपेठेत इतका मोठा स्पर्धक मिळालेला नाही,\" फॉरेस्टर कन्सल्टन्सीचे सीनियर फोरकास्ट अॅनालिस्ट सतीश मीना यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nअॅमेझॉन या कंपनीमुळे तिचे संस्थाप जेफ बेझोस हे जगातले स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस-मॅकेन्झी बेझोस यांचा घटस्फोट, पोटगीची रक्कम 2.41 लाख कोटी रुपये\\nसारांश: जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस आणि त्यांच्या पत्नी मॅकेन्झी गुरुवारी 25 वर्षांच्या संसारानंतर वेगळे झाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जेफच्या आणि माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या काळात आम्ही एकमेकांना पूर्णपणे पाठिंबा दिला याबद्दल मी आभारी आहे, असं मॅकेन्झी बेझोस यांनी म्हटलं.\n\nत्यांच्या पोटगीच्या रकमेवर शिक्कामोर्तब झालं असून ही घटस्फोटानंतर मॅकेन्झी यांना 35 अब्ज डॉलर्स, म्हणजे जवळजवळ 2.41 लाख कोटी रुपयांची पोटगी मिळेल.\n\nया व्यतिरिक्त मॅकेन्झी यांच्याकडे अमेझॉनमधले 4 टक्के शेअर्स राहतील, पण त्यांनी 'वॉशिग्टन पोस्ट' आणि जेफ यांची स्पेस फर्म ब्लू ओरिजिनमधला हक्क सोडून दिला आहे. \n\nघटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अॅमेझॉनचे वनरक्षक, जे सोन्यांच्या अवैध उत्खननामुळे नष्ट होणारं जंगल वाचवतात\\nसारांश: दक्षिण अमेरिकेच्या ईशान्येकडे असलेला फ्रेंच गयाना हा फ्रान्सचा भाग. पृथ्वीवर सर्वाधिक घनदाट जंगल असलेल्या देशांपैकी एक देश. मात्र बेकायदेशीर सोनं उत्खननामुळे इथली जैवविविधता धोक्यात आलीये.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सार्जंट वॅडिम आपला डावा हात उंचावून टीमला थांबायला सांगतात. उजव्या हातानं त्यांनी रायफल घट्ट धरून ठेवलेली. \n\nपानांनी झाकलेल्या पायवाटेकडे बोट दाखवत ते सांगतात, \"सोन्याच्या खाणींकडे जाणारे पावलांचे ठसे इथं स्पष्ट दिसतात. तीन चार दिवसांपूर्वी ते इथं आले होते. त्यांच्याकडे बरंच सामान होतं.\"\n\nसार्जंट वॅडिम फ्रान्स 'फ्रेंच फॉरेन लिजन' या सुसज्ज तुकडीचा भाग आहेत. घनदाट वर्षावनाचं रक्षण हे या आंतरराष्ट्रीय पातळीवर नियुक्त करण्यात आलेल्या तुकडीचं काम आहे. \n\nजंगलात आणखी थोडावेळ फिरल्यानंतर सार्जंट वॅडिम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अॅरेथा फ्रँकलिन : अमेरिकन-आफ्रिकन नागरी चळवळीचा सांगीतिक आवाज\\nसारांश: 'क्वीन ऑफ सोल' या बिरुदानं नावाजलेल्या सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका अॅरेथा फ्रँकलिन यांचं वयाच्या 76व्या वर्षी डेट्रॉईट इथे निधन झालं. 2010मध्ये कर्करोग झाल्यानं त्यांनी संगीत क्षेत्रातून निवृत्ती पत्करली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सात दशकांच्या गाजलेल्या सांगितिक कारकिर्दीत अॅरेथा यांना तब्बल 17 ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत.\n\nअमेरिकेतल्या डेट्रॉईट 1950च्या दशकांत अॅरेथा फ्रँकलिन लहानाच्या मोठ्या झाल्या. पहिल्यापासूनच त्या नागरी हक्कांच्या चळवळीशी जोडल्या गेल्या होत्या. \n\nत्यांनी आजवर गायलेली गाणी चळवळीची अभिमान गीतं बनली होती. \n\n1963मध्ये नागरी हक्कांच्या स्वातंत्र्यासाठी सुरू झालेल्या झालेल्या पायी मोर्चाचं नेतृत्व त्यांच्या वडिलांकडे होतं. ही चळवळ या वर्षअखेरीपर्यंत सुरू राहिली आणि या वर्ष अखेरीसच मार्टीन ल्युथर किंग यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अॅस्ट्राझेंका : कोरोना लशीमुळे रक्ताच्या गाठी होण्याची भीती नाही-WHO\\nसारांश: अॅस्ट्राझेनका लशीच्या सुरक्षितेवरून जगात काही ठिकाणी लशीकरण मोहीम थांबवण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जगाला विळखा घालणाऱ्या कोरोनावर वर्षभरातच लस तयार झाली. अस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी संयुक्तपणे कोव्हिशिल्ड लस तयार केली. या लशीचं उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथे होतं आहे. \n\nदेशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण टप्पा सुरू झाला आहे. मात्र आता लशीच्या सुरक्षिततेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काही देशांना अल्प कालावधीसाठी लसीकरण मोहीम थांबवली आहे. बुल्गारिया नावाच्या देशाने हे पाऊल उचललं आहे. \n\nथायलंडमध्ये रक्त साकळल्याच्या तक्रारीनंतर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आंतरराष्ट्रीय महिला दिन: राहीबाई पोपेरे - देशी वाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता'\\nसारांश: देशी वाणांचं जतन आणि संवर्धन करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना केंद्र सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित केलं आहे. याआधी राहीबाई पोपेरे या ' बीबीसीच्या 100 वूमन' यादीत झळकल्या होत्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे. BAIF या संस्थेच्या मदतीने त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात बियाणे बँक सुरू केली. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान मिळतंय. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nराहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत. अहमदनगरच्या अकोलेसह चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावरान बियाणे वापरतात. \n\n2018मध्ये बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या बॅंकेविषयी माहिती दिली. बॅंकेबाबत आपली जशी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आंबेडकर जयंती कोरोना व्हायरसच्या काळात कशी साजरी करायची? कोण कोण काय काय सांगतंय?\\nसारांश: कोरोना व्हायरसमुळे राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन कशापद्धतीनं साजरा करायचा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या पार्श्वभूमीवर राज्यातल्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी जनतेला काय आवाहनं केलं आहे, ते पाहूया.\n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nभीम जयंती ऑनलाईन साजरी करा – प्रकाश आंबेडकर\n\n\"बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जमा केलेला निधी सफाई कामगार, आरोग्य सेवक तसंच या कोरोनाच्या काळात जे लोक आपला जीव धोक्यात घालून काम करताय, अशा हातावर पोट असणाऱ्या समूहाला द्यावा. त्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. अशा लोकांची चूल विझणार नाही, याची काळजी घ्या. या गरजू लोकांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आझम खान यांच्या वादग्रस्त विधानानंतरही अखिलेश मौनात का?\\nसारांश: समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी रामपूरमधील एका प्रचार सभेत जयाप्रदा यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे मोठा वादंग माजलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आझम खान म्हणाले, \"रामपूरवाल्यांना जे समजायला 17 वर्ष लागली ते मी फक्त 17 दिवसात ओळखलं की, त्यांच्या अंडरवियरचा रंग खाकी आहे.\"\n\nआझम खान यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रीय महिला आयोग, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह देशातील सगळ्याच वरिष्ठ नेत्यांनी तीव्र निषेध केलाय.\n\nराष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी आझम खान यांना नोटीस पाठवून या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास बजावलंय. \n\nयाशिवाय आझम खान यांच्याविरोधात FIR सुद्धा दाखल करण्यात आला आहे. \n\nजयाप्रदा यांनी आझम यांच्या टिपण्णीला उत्तर दे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आता फेसबुक तुमचे न्यूड फोटो का मागतंय? तुम्ही देणार का?\\nसारांश: सुडाच्या भावनेतून एखाद्यानं तुमचे नग्न फोटो सोशल मीडियावर अपलोड केले किंवा करण्याच्या बेतात असेल तर ते आता लगेच ब्लॉक करणं शक्य होणार आहे. पण त्यासाठी एक अट आहे - तुम्हाला तुमचे नग्न फोटो फेसबुकला पाठवावे लागणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण हा खटाटोप फेसबुक का करतंय?\n\nतुम्ही म्हणाल ही काय नवीन भानगड? पण आधी ऐकून घ्या की फेसबुकला तुमचे न्यूड फोटो का हवेत.\n\nते असंय, फेसबुक त्या नग्न फोटोचं एक प्रिंट स्टोर करून ठेवेल. आणि असा फोटो कुणीही फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरवर टाकताच फेसबुकला तो कळेल आणि तत्काळ तो ब्लॉक केला जाईल.\n\nपण हा खटाटोप फेसबुक का करतंय?\n\nकाही लहान मुलांचे नग्न फोटो त्यांच्या नकळत सोशल मीडियावरून पसरवण्याचा ट्रेंड काही देशांमध्ये सुरू झालाय. ऑस्ट्रेलियात सुडापोटी लोकांचे अश्लिल फोटो फेसबुकवर टाकले जात आहेत. त्याल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आता सामना धुमल वि. वीरभद्र : मोदी-शहांनी का टाकली हिमाचलच्या पिचवर गुगली?\\nसारांश: हिमाचल प्रदेशात निवडणुकांचा निकाल हाती आला की मग कोण सिंहासनावर बसेल, ते बघू, असं भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ठरवलं होतं. पण इतर राज्यांचा फॉर्म्यूला हिमाचलला लागू होणार नाही, हे पक्षनेतृत्वानं आता मान्य केलं आहे. म्हणूनच एक नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे - प्रेमकुमार धुमल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रेमकुमार धुमल\n\nपण, मतदानाला अवघे आठ दिवस उरले असताना धुमल यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केल्यामुळे स्पष्ट झालं आहे की संपूर्ण भारतात भाजप जी पद्धत मांडायच्या विचारात होती, ती हिमाचलमध्ये यशस्वी झाली नाही. \n\nखरंतर हिमाचल प्रदेशात नेत्यांसाठी कधीही निवडणुका झाल्या नाहीत. आता भाजपनं उचललेल्या या पावलामुळे मात्र अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.\n\nअरुण जेटली आणि प्रेमकुमार धुमल\n\nपहिली गोष्ट अशी, की भाजप नेतृत्वानं हे मान्य केलं आहे की स्थानिक नेतृत्व आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रभाव वेगवेगळा असतो.\n\nवि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आत्मनिर्भर भारत: निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे\\nसारांश: समाजातल्या कोणत्या स्तरातल्या, क्षेत्रातल्या लोकांना याचा फायदा होईल, या योजनेची अंमलबजावणी कशी होईल, असंघटित क्षेत्रासाठी यात काय आहे यासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रत्येक क्षेत्रासाठी काय सवलती मिळतील याची माहिती पुढील काही दिवसात देणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (12 मे) एकदा देशाला संबोधित केलं होतं. आपल्या या 30 मिनिटाच्या संबोधनात त्यांनी भारताला 'आत्मनिर्भर' म्हणजेच स्वावलंबी बनण्याचा नवा कार्यक्रम दिला. \n\n(ही पत्रकार परिषद या ठिकाणी पाहू शकता)\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\n'आत्मनिर्भर भारत' या अभियानासाठी पंतप्रधानांनी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. हे प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आदित्य ठाकरे जिथून लढतील तो वरळी विधानसभा मतदारसंघ कसा आहे\\nसारांश: अखेर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ही घोषणा शिवसेनेसाठीही राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक आहे. 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे कुटुंबातील कुणीही निवडणुकीच्या रिंगणात स्वतः उतरलं नव्हतं. ठाकरे कुटुंबीय निवडणूक लढवत नसल्यावरून विरोधक अनेकवेळा टीकाही करायचे. पण आता एक वेगळं चित्र आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\n\"ठाकरे परिवारातला कुणी निवडणूक लढवणार नाही, हे जरी सत्य असलं तरी, इतिहास घडवताना कधीकधी नियम बाजूला ठेवावे लागतात. बाळासाहेबांनाही वाटायचं की समाजकारण व्यवस्थित करायचं असेल तर राजकारणाच्या खवळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आदित्य ठाकरे: मुंबई मधल्या कोरोना परिस्थिती आणि महाराष्ट्रात राजकीय घडामोडींवर बीबीसी मुलाखत\\nसारांश: राज्यात वाढणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा, मुंबईतली कोरोनाची परिस्थिती आणि या सगळ्यातच राजकीय घडामोडींना सध्या आलेला वेग, या सगळ्याविषयी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री, मुंबईचे पालकमंत्री आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी मयांक भागवत यांच्याशी केलेली ही एक्सक्ल्युझिव्ह बातचीत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा संपूर्ण मुलाखत - \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nराहुल गांधींनी म्हटलं की, सरकारमध्ये आमचं ऐकून घेतलं जात नाही. यावर देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलंय की, बहुदा काँग्रेस कोव्हिडचं सगळं खापर उद्धव ठाकरेंच्या नावावर फोडण्याचा प्रयत्न करतेय. याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे?\n\nमी राजकीय वक्तव्यांवर जाणार नाही. काँग्रेसनी जी पत्रकार परिषद घेतली, ती सगळ्यांनी पाहिली. राज्य सरकारवर सगळ्यांचा विश्वास आहे, हे स्पष्ट झालंय. मुख्यतः मी विरोधी पक्षांना सांगेन की यामध्ये राजकारण न करता आपण सगळ्यांनी एकत्र काम करणं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती 16 कोटींची, प्रतिज्ञापत्रात सादर केली माहिती\\nसारांश: बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन निघालेल्या आदित्य ठाकरेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारी अर्जासोबत आदित्य ठाकरेंनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचे तपशील दिले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आदित्य ठाकरेंच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून 16 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आदित्य यांची जंगम मालमत्ता 11 कोटी 38 लाख रुपयांची संपत्ती आहे. तर शेती आणि गाळे मिळून स्थावर मालमत्तेची किंमत 4 कोटी 67 लाख रुपयांची आहे. \n\nआदित्य ठाकरे यांच्याकडे 13 हजार 344 रुपये रोख रक्कम आहे. आदित्य ठाकरेंच्या बँकांमधील वेगवेगळ्या ठेवींची किंमत 10 कोटी 36 लाख इतकी आहे. \n\nआदित्य ठाकरेंकडे जवळपास 64 लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू आहेत. आदित्य ठाकरेंच्या मालकीची एक BMW कारही आहे. या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आदित्य ठाकरेंच्या BMW कारची किंमत फक्त 6.50 लाख कशी?\\nसारांश: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जात त्यांनी आपल्या संपत्तीचे तपशील दिले आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यातील बहुतांश चर्चा या आदित्य ठाकरेंच्या BMW गाडीबद्दलच होत्या. आदित्य ठाकरेंनी आपल्या गाडीची किंमत साडेसहा लाख रुपये लिहिली आहे. BMW ची किंमत एवढी कमी कशी, असा प्रश्न विचारला जातोय. \n\nMH02 CB 1234 असा या गाडीचा नंबर असून BMW 530D GT असं हे गाडीचं मॉडेल आहे. आदित्य यांनी या गाडीची किंमत 6.50 लाख अशी सांगितली आहे. \n\nजी गाडी आदित्य यांच्याकडे आहे, तिचं रजिस्ट्रेशन 2010 साली झाल्याचं 'वाहन' या केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरून कळतं.\n\nया गाडीची नेमकी किंमत किती? \n\n2010 साली या गाडीची"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आदिवासी मधूच्या आई म्हणते 'तो भुकेला होता पण अन्न चोरण्याचा त्याचा स्वभाव नव्हता'!\\nसारांश: केरळच्या जंगलात एका गुहेत मधू राहायचा. त्याने घरच्यांना, त्याच्या आईला सांगितलं होतं, \"माझी काळजी करू नका. मी प्राण्यांबरोबर इथे सुरक्षित आहे. ते माझ्यावर हल्ला करत नाही.\" पण तीन आठवड्यापूर्वी काही लोकांनी या आदिवासीची हत्या केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मधूची आई आता त्याच्या आठवणीत जगतेय\n\nका? मधूने तांदूळ चोरले आहेत, असा त्यांचा आरोप होता. त्यां लोकांनी त्याच्याबरोबर सेल्फी घेतले. त्याला एका झाडाला बांधलं आणि त्याचा छळ केला. 23 फेब्रुवारीला जेव्हा जेव्हा ही घटना घडली, तेव्हाही प्राण्यांबरोबर जंगलात राहणाऱ्या मधुला हे कधी वाटलं नसावं की माणसांकडूनच आपण मारले जाऊ.\n\nमधूची आई मल्ली 56 वर्षांची आहे. जेव्हा मायलेकाचा सुरक्षेबद्दलचा संवाद आठवतो तेव्हा ती हमसूनहमसून रडू लागते. सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कच्या आत तिचं घर आहे. घरापासून काही अंतरावरच तिचा म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आधार घटनात्मक, पण बँक आणि मोबाईलशी जोडणं सक्तीचं नाही - सुप्रीम कोर्ट\\nसारांश: आधार कायदा घटनात्मक असल्यामुळे कायम राहणार असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. देशातल्या गोरगरिबांना आधारमुळे फायदा होत असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. पण या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि माहितीच्या संरक्षणासाठी काही नियम कोर्टाने तयार केले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आधार सुरक्षित आहे, असंही कोर्टाने म्हटलं आहे. आधारला पॅन कार्डाशी जोडण्याला कोर्टाने हिरवा कंदील दिला आहे, पण आधारला बँक खात्यांशी आणि मोबाईल फोनशी जोडणं असंवैधानिक असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. \n\nपाच जणांच्या खंडपीठात सरन्यायाधीश दीपक मिश्र, न्या. खानविलकर, न्या. सिकरी आणि न्या. अशोक भूषण हे आधारच्या बाजूने होते तर न्या. चंद्रचूड विरोधात होते. लोकांची माहिती गोळा केल्यामुळे खासगीपणाच्या अधिकाराचा भंग होतो आणि त्यामुळे ते बेकायदेशीर आहे, असं त्यांचं मत होतं. पण ते अल्पमतात होते. \n\nबहुमतात असलेले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आनंदी राहण्याचा मंत्र, रोज फक्त 10 मिनिटं करा हा व्यायाम\\nसारांश: कॉफीचा एक कप संपवण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याहीपेक्षा कमी वेळात तुम्हाला सुदृढ आरोग्य मिळू शकतं, असं म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण मानसोपचारतज्ज्ञ आणि सेंट्रल लँकशायर विद्यापीठात लेक्चरर असलेल्या सॅन्डी मॅन यांनी असा उपाय शोधून काढला आहे. यासाठी तुम्हाला फक्त सहा प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहे.\n\nवैद्यकीयदृष्ट्या कुठलाही गंभीर मानसिक आजार नसला तरी रोजच्या ताण-तणावामुळे बरेच जणांच्या आयुष्यातलं समाधान हरवत जातं. \n\nया ताणावर मात करण्यासाठी अनेक संशोधनं झाली आहेत. सुरूही आहेत आणि त्यातून तणाव दूर करण्यासाठी आधुनिक विज्ञानाने अनेक उपायही सांगितले आहेत. \n\nवैद्यक शास्त्राच्या 'सकारात्मक मानसिकता' या शाखेला आता जवळपास 20 वर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आफ्रिकेच्या जंगलात जिराफ वाचवण्यासाठी सुरू आहे संघर्ष\\nसारांश: गेली 50 वर्षं नायजेरमधील गडाबेदजी बायोस्फेअर रिजर्वमधले पश्चिम आफ्रिकेन जिराफ दिसले नव्हते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अवैध शिकार, हवामान बदल, पारिस्थितिकीय बदलांमुळे नायजेरियातले जिराफ धोक्यात आहेत, असं संशोधनात दिसून आले आहे. \n\nमहत्त्वाकांक्षी संवर्धन प्रकल्पांतर्गत सध्या 8 जिराफ या अभयारण्यात आणण्यात आलं होते. पश्चिम आफ्रिकेत पहिल्यांदाच हा प्रयोग केला जात आहे. \n\nयाअंतर्गत, जिराफ आणि मनुष्य एकाच ठिकाणी राहतात अशा प्रदेशातून सरकारने 8 जिराफांना पकडलं आहे. राजधानी नियामेच्या आग्नेयकडे 60 किमी दूर असलेल्या ठिकाणावरून हे जिराफ पकडण्यात आलेत. \n\nआतापर्यंत जगातील शेवटचे पश्चिम आफ्रिकन जिराफ फक्त याच ठिकाणी सापडत हो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आफ्रिकेतल्या कॅमेरूनमध्ये 78 शालेय विद्यार्थ्यांचं अपहरण\\nसारांश: 78 शालेय विद्यार्थी आणि तीन कर्मचारी असलेल्या एका शाळेच्या बसचं कॅमेरूनमध्ये अपहरण करण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या व्यक्तीने अपहृत मुलांचा व्हीडिओ बनवल्याचं म्हटलं जातं.\n\nपश्चिम प्रांतातलं मुख्य ठिकाण असलेल्या बामेंडामध्ये अडवण्यात आलेल्या या बसमध्ये शाळेचे प्राचार्य देखील असल्याचं असं अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं. तर सर्व विद्यार्थी 10 ते 14 वयोगटातले आहेत.\n\nकॅमेरून हा पश्चिम आफ्रिकेतला एक देश असून, ज्या प्रांतात ही घटना घडली, तो भाग नायजेरियाच्या सीमेला लागून आहे.\n\nबामेंडाच्या प्रेसबायटेरिअन उच्च माध्यमिक शाळेतील अपहरणाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनी घेतली नाही. पण या घटनेसाठी फुटीरतावादी सशस्त्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आफ्रिकेतल्या घानामध्ये जेव्हा होतो 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर - पाहा व्हीडिओ\\nसारांश: गणेशोत्सवाची महाराष्ट्रात सुरू झालेली परंपरा आफ्रिकेत गेली आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्रातील नागरिकांनी गणेशोत्सव अनेक देशांमध्ये नेला. पण आफ्रिकेत एक असा देश आहे जिथे तिथले नागरिकक हा गणेशोत्सव साजरा करतात.\n\nघानातील अक्रामध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. \n\nघानात 1970च्या दशकात हिंदू धर्माच्या प्रसारात सुरुवात झाली आहे. त्याकाळी तिथं 12 हजार हिंदू होते.\n\nगणेशोत्सव आफ्रिकेत कसा साजरा केला जातो, पाहा हा व्हीडिओ.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आमीर खानच्या तुर्कस्तान भेटीवरून वाद का?\\nसारांश: अभिनेता आमीर खान तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसप तय्यब अर्दोगान यांच्या पत्नी एमीन अर्दोगान यांची भेट घेतल्यामुळे चर्चेत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आमीरसोबतच्या भेटीचे फोटो एमीन यांनी 15 ऑगस्टला ट्विटरवर शेअर केले. त्यासोबत एमीन यांनी लिहिलं आहे, \"प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, फिल्ममेकर आमीर खानशी इस्तंबूलमध्ये भेट झाली. आमीरनं आपला नवीन चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा'चं शूटिंग तुर्कस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.\" \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nअर्थात, आमीरनं एमीन यांची घेतलेली भेट भारतात काही लोकांच्या पचनी पडलेली नाहीये. \n\nभाजप नेते आणि दिल्ली दंगलींच्या आधीच्या आपल्या भाषणामुळे चर्चेत आलेल्या कपिल मिश्रांपासून भाजपचे ज्ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही - सर्वोच्च न्यायालय : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही - सर्वोच्च न्यायालय\n\nआरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडूमधील वैद्यकीय कॉलेजात ओबीसींना 50 टक्के आरक्षण न देण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.\n\nन्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, कृष्ण मुरारी आणि एस रवींद्र भट यांच्या खंडपीठानं सुनावणीदरम्यान आरक्षणाचा अधिकार मुलभूत अधिकार नसल्याचं सांगितलं आहे.\n\nतामिळनाडूतील अनेक पक्षांनी केंद्राच्या आरक्षण न देण्याच्या निर्णयाविरोधात या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आरे कॉलनीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?\\nसारांश: एकीकडे निवडणुकीचं वातावरण तापलेलं असतानाच महाराष्ट्रात आरे कॉलनीचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. मुंबईत येऊ घातलेल्या मेट्रो रेल्वेसाठी पार्किंग डेपो बांधण्यासाठी आरे कॉलनीचा काही भाग वापरण्यात येणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रस्तावित डेपोसाठी मोठ्या प्रमाणात अधिक झाडं तोडण्यात येणार असल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पण मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी हा गैरसमज असल्याचं सांगितलं आहे. मेट्रो डेपोसाठी फक्त 30 हेक्टर जागा वापरण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. \n\nआरे कॉलनी नेमकी कुठे?\n\nमुंबई आणि ठाण्यापासून मध्ये संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य आहे. या अभयारण्याच्या दक्षिण बाजूला आरे कॉलनी वसलेली आहे. तिथं जाण्यासाठी गोरेगाव, जोगेश्वरी तसंच पवई या परिसरातून चांगल्या रस्त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आरेचं जंगल राखीवच, राज्य सरकारचा निर्णय, पण मुंबईसाठी आरे एवढं महत्त्वाचं का?\\nसारांश: मुंबईतल्या आरे कॉलनीतली 600 एकर जागा ही आता संरक्षित वनक्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. हा पहिला टप्पा असून, दुसऱ्या टप्प्यात अधिक जागा वनक्षेत्राखाली आणण्यासाठी सर्वेक्षणही केलं जाणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शासनानं जारी केलेल्या पत्रकानुसार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची ही जागा वनासाठी राखीव ठेवली जाणार असून, तिथे वनसंपदेचे संवर्धन करण्यात येईल.\n\nराखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे.\n\nमुंबईच्या मधोमध असलेला आरे कॉलनीचा परिसर तिथली दुग्ध वसाहत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आर्क्टिक समुद्रातला बर्फ भेदण्यास निघालंय हे महाकाय जहाज\\nसारांश: या आठवड्यात रशियाच्या व्लॅडीवोस्तोक इथून डेन्मार्कचं कंटेनर वाहून नेणारं एक जहाज विश्वविक्रमी सफरीवर निघालं आहे. रशियाच्या उत्तरेकडील आर्क्टिक समुद्रातला निव्वळ बर्फाचा मार्ग कापत पुढे येणारं हे पहिलं कंटेनर जहाज ठरणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'द वेंटा मेएर्स्क' हे अजस्त्र कंटेनर जहाज तब्बल 3,600 कंटेनर जहाज घेऊन निघालं आहे.\n\nमाएर्स्क लाईन या कंपनीचं 'द वेंटा मेएर्स्क (The Venta Maersk)' हे अजस्त्र कंटेनर जहाज तब्बल 3,600 कंटेनर जहाज घेऊन निघालं आहे. रशियाच्या एका कोपऱ्यातल्या व्लॅडीवोस्तोकहून निघून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत ते सेंट पीटर्सबर्ग गाठणार आहे. दक्षिणेकडील सुएझ कालव्यातील मार्गापेक्षा या मार्गाद्वारे 14 दिवस लवकर पोहोचता येणार आहे.\n\nआर्क्टिक समुद्रातला बर्फ वितळत असल्याने हा मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरेल काय, या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आर्थिक पाहणी अहवाल : महाराष्ट्राची प्रगती खुंटली आहे का?\\nसारांश: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधीमंडळामध्ये मांडण्यात आलेला आर्थिक पाहणी अहवाल राज्याच्या आर्थिक स्थितीची काळजी वाटावी असा आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्याचा जीडीपी समजलं जाणारं राज्य स्थूल उत्पन्न यंदा जैसे थे राहणार आहे. दरडोई उत्पन्नातही वाढ होणार नाही. कृषी आणि उद्योग या दोन्ही आघाड्यांवर राज्याची मोठी पीछेहाट झालेली आहे. या सर्वाचा रोजगार निर्मितीवर थेट प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. \n\nआर्थिक पाहणी अहवालानुसार यंदा स्थूल राज्य उत्पन्नात कोणतीही वाढ होणार नाही. 2017-18 मध्ये स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी 7.5 टक्के होती आणि यावर्षीही यात कोणतीही वाढ न होता ती 7.5 टक्केच राहील असा अंदाज आहे. स्थूल राज्य उत्पन्न हा अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आशिया कप : अफगाणिस्तानचा वजनदार हिरो तुम्हाला माहितेय का?\\nसारांश: भारताविरुद्धची आशिया कपची मॅच टाय करून देण्यात शतकी खेळी साकारणाऱ्या मोहम्मद शेहझादचा वाटा सिंहाचा होता. क्रिकेटविश्वातला हा 'वजनदार' हिरो आपल्या मोकळ्याढाकळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मोहम्मद शेहझाद\n\nक्रिकेट खेळायचं म्हणजे वजन कमी असावं, सडपातळ बांधा असावा असं सगळ्यांनाच वाटतं. वजनामुळे शरीराच्या हालचालींवर मर्यादा येतात. बहुतांश आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र अफगाणिस्तानच्या मोहम्मद शेहझाद या सगळ्या साचेबद्ध विचारांना अपवाद आहे. \n\nशेहझादचं वजन नव्वदीच्या घरात आहे. शेहझाद अफगाणिस्तानचा विकेटकीपर आहे आणि ओपनरही आहे. दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये प्रचंड शारीरिक कसरतीचं काम आहे. पण शेहझाद आपल्या वजनासह ते सहज पेलतो. 5 फूट 8 इंच उंचीच्या शेहझादला पाहिल्यावर पाकिस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आशिया कपमध्ये अफगाणिस्तानचा भारताला धक्का; मॅच टाय\\nसारांश: काही महिन्यांवर आलेल्या वर्ल्डकपचे दावेदार असणाऱ्या भारतीय संघाला दुबई येथे सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध 'टाय'वर समाधान मानावे लागले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मोहम्मद शहझादने शतकी खेळी साकारली\n\nभारतीय संघासमोर विजयासाठी 253 धावांचं लक्ष्य होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये भारतीय संघाला 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता होती आणि शेवटची जोडी मैदानात होती. अफगाणिस्तानच्या दमदार वाटचालीचा प्रमुख शिलेदार रशीद खानने आपल्या फिरकीच्या बळावर भारतीय बॅट्समनना रोखलं. \n\nशेवटच्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्कोअरची बरोबरी झाली. भारतीय संघाला 2 चेंडूत एक धाव हवी होती. मात्र पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजाने मारलेला पुलचा फटका नजीबुल्लाच्या हातात जाऊन विसावला आणि मॅच टाय झाली. वनडे क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आसाम : नागरिकत्व सुधारणा विधेयक 2016 आहे तरी काय?\\nसारांश: Citizenship Amendment Bill 2016 किंवा नागरिकत्व सुधारणा विधेयक 2016 म्हणजे नेमकं काय आहे. या विधेयकाला आसाममधून विरोध होत आहे. त्याची कारणं काय आहेत हे आपण समजून घेऊ या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या मुस्लिमेतर निर्वासितांना भारतात नागरिकत्वाचा हक्क प्राप्त होईल. \n\nजर हे विधेयक मंजूर झालं तर स्थानिकांचे हक्क डावलले जातील अशी भीती आसाममधील नागरिकांना वाटत असल्यामुळे या विधेयकाचा ते विरोध करत आहेत. \n\nकाय आहे या विधेयकात? \n\n1955च्या कायद्यात सुधारणा करून शेजारच्या देशातून भारतात आलेले निर्वासित (हिंदू, शीख, बौद्ध, जैन आणि इतर मुस्लिमेतर धर्म) यांना भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाईल. 31 डिसेंबर 2014च्या आधी आलेल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणींच्या कामाला शिक्षकांना जुंपलं, विद्यार्थी वाऱ्यावर\\nसारांश: आसाममध्ये 31 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी मसुद्यासंबंधीच्या (National Register of Citizen-NRC) कामांची जबाबदारी सरकारी शाळांमधल्या शिक्षकांवर टाकण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. कारण त्यामुळे मुलांना शिकवण्यासाठी वर्गात शिक्षकच नाही, अशी अवस्था झाली आहे. \n\nआसाममधल्या सरकारी शाळांमध्ये आधीच शिक्षकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे एनआरसी सुधारणा प्रक्रियेत शिक्षकांना गुंतवून ठेवल्यामुळे वर्गात विद्यार्थी आणि शिक्षक यांचं प्रमाण बिघडलं आहे. \n\nआसाममध्ये सर्व शाळांमध्ये मिळून शिक्षकांची जवळपास 36,500 पदं रिक्त आहेत. आसाम राज्य सरकारनेच यावर्षी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेत ही माहिती दिली होती. \n\n2015 पासून एनआरसी सुधारणा प्रक्रियेला सुरुवात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आसाराम बापू प्रकरणातला साक्षीदार सचिव दोन वर्षांपासून बेपत्ता?\\nसारांश: तुरुंगवासात असलेला स्वयंघोषित धर्मगुरू असुमल सिरुमलाणी उर्फ आसारामचे खाजगी सचिव राहुल सचान दोन वर्षांपासून बेपत्ता आहे. मात्र याप्रकरणी तपास संथ गतीने सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जुलै 2008 मध्ये अहमदाबाद येथे प्रवचनात बोलताना आसाराम बापू.\n\nआसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावर जोधपूर, अहमदाबाद आणि सुरतमधल्या न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या तीन महत्त्वाच्या खटल्यांमध्ये राहुल सगळ्यांत महत्त्वाचे साक्षीदार आहेत. \n\nनोव्हेंबर 2015 मध्ये ते बेपत्ता झाले, तेव्हा ते 41 वर्षांचे होते. 2003 ते 2009 या कालावधीत आसाराम यांचे खासगी सचिव म्हणून राहुल काम पाहत होते. \n\nफेब्रुवारी 2015 साली जोधपूर न्यायालयात साक्ष दिल्यानंतर राहुल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यात ते बचावले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आसिया बिबी प्रकरण : मुस्लिमाशी असभ्य बोलणाऱ्याला का होते पाकिस्तानात शिक्षा?\\nसारांश: आसिया बिबी यांना पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने ईशनिंदा प्रकरणी निर्दोष मुक्त केल्यानंतर या मुद्द्यावर लोकांना भडकवणाऱ्यांची पंतप्रधान इम्रान खान यांनी कानउघडणी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आसिया बिबी या ख्रिश्चन महिलेला प्रेषित मोहम्मद यांची निंदा केल्याच्या आरोपाखाली खालच्या कोर्टाने आणि हाय कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. सुप्रीम कोर्टाने बुधवारी त्यांची निर्दोष मुक्तता केली. त्यांच्या मुक्ततेनंतर पाकिस्तानात कट्टरपंथी रस्त्यावर उतरले आहेत. \n\n\"राजकीय हितासाठी कट्टरवाद्यांनी लोकांना भकवणे बंद करावे. असं करून ते इस्लामची सेवा करत नाहीत,\" असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते. \n\nस्वत:च्या सुरक्षेसाठी आसिया बिबी यांना लवकर पाकिस्तान स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इंग्लंड आणि आयर्लंडला ओफेलिया चक्रीवादळाचा तडाखा?\\nसारांश: इंग्लंड आणि उत्तर आयर्लंडला ओफेलिया चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं धोक्याचा इशारा दिल्यानं उत्तर आयर्लंडमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ओफेलिया चक्रीवादळाचं मार्गक्रमण\n\nआयर्लंड सरकारच्या हवामान खात्यानं देशभरात रेड विंड अर्थात अतिधोक्याचा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळ सोमवारी इंग्लंडच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असून, तोपर्यंत त्याची तीव्रता कमी होणार आहे. \n\n1987 मध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्वरुपाचं वादळ इंग्लंडच्या दिशेनं सरकत आहे. \n\nअटलांटिक महासागरात एझोरस या ठिकाणी या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू असून ताशी 90 किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ मार्गक्रमण करत आहे. \n\nचक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असलेल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इंडोनेशिया : लाँबॉक बेटावरील भूकंपात 14 ठार\\nसारांश: इंडोनेशियात पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असलेल्या लाँबॉक या बेटाला बसलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी स्थानिक वेळेनुसार, 7 वाजता या बेटाला 6.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इंडोनेशियातल्या लाँबॉक बेटाला भूकंपाचा जोरदार धक्का बसल्यानंतर झालेली स्थिती.\n\nबालीच्या पूर्वेला 40 किलोमीटर अंतरावर हे बेट वसलं आहे. देखणे सागर किनारे आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असल्यानं हे बेट जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतं. या भूकंपाच्या धक्क्यात 160 जण जखमी झाले असून हजारो घरांचं नुकसान झालं आहे. अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. \n\nइथल्या माऊंट रिनजानी या पर्वतावर ट्रेकिंगला गेलेल्या एका पर्यटकाचा या धक्क्यानंतर मृत्यू झाला. उत्तर लाँबॉकमधल्या मातारम शहराच्या उत्तर-पूर्वेला 50 किलोमीटरव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यलढ्यात भारताने कशी बजावली होती महत्त्वाची भूमिका\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत. जेव्हाही भारतीय नेते इंडोनेशियाला भेट देतात तेव्हा एका भारतीय नेत्याचा विशेष उल्लेख होतो. ते म्हणजे बिजयनंदा पटनाइक.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकार्णोंच्या मुलीचं नाव मेघावती ठेवा असं पटनाइक यांनी म्हटलं होतं.\n\nओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाइक यांचे ते वडील. बिजयनंदा पटनायक यांना ओडिशामध्ये सर्वजण प्रेमाने बिजू पटनाइक म्हणत असत. बिजू पटनाइक यांची ओळख एक स्वातंत्र्यसैनिक, एक धाडसी पायलट आणि दिग्गज राजकीय व्यक्तिमत्त्व अशी होती. त्यांना 'आधुनिक ओडिशाचे शिल्पकार'म्हणूनही ओळखलं जातं. \n\nइंडोनेशियाशी त्यांचं खूप जवळचं नातं होतं. इंडोनेशियातले लोक बिजू पटनाइक यांचा खूप आदर करतात, त्यांना आपल्याच देशातलं समजतात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यामुळे गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन?\\nसारांश: \"सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तारखेला स्त्री संग केला तर मुलगी होते,\" या वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इंदुरीकर महाराज\n\nकाय म्हणाले इंदुरीकर महाराज?\n\n2 जानेवारी 2020ला नवी मुंबईतल्या उरण येथे इंदुरीकर महाराजांचं किर्तन झालं. \n\nत्यात त्यांनी म्हटलं, \"स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. याचा पुरावा विचाराल तर पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीसोबत सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले आणि आदिती नावाच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इंदूरमध्ये वयोवृद्ध बेघरांना ट्रकमधून काढलं शहराबाहेर\\nसारांश: भारतात स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इंदूर नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांची एक कृती सध्या टीकेचं केंद्र बनलीय. नगरपालिका प्रशासनावरही या प्रकरणावरून जोरदार टीका होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा एक व्हीडिओ शुक्रवारी (29 जानेवारी) सर्वत्र व्हायरल झाला. या व्हीडिओत नगरपालिकेतील काही कर्मचारी रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या वयोवृद्ध बेघर आणि भिकाऱ्यांना एका डंपरमध्ये भरून शहराबाहेर सोडायला जात असल्याचे दिसते. स्थानिकांच्या विरोधानंतर त्या वयोवृद्ध बेघरांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं.\n\nमिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिकेचे कर्मचारी वयोवृद्ध भिकाऱ्यांना इंदूर शहराच्या सीमेच्या पलिकडे क्षिप्रा नदीजवळ सोडणार होते. स्थानिक लोकांनी जेव्हा हे पाहिलं, तेव्हा यावर आक्षेप घेतल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इजिप्तमध्ये सापडली 5000 वर्षं जुनी बिअर फॅक्टरी\\nसारांश: इजिप्तमधल्या पुरातत्तवशास्त्रज्ञांनी तब्बल 5000 वर्षांपूर्वीची आणि कदाचित जगातली सर्वात जुनी बिअर फॅक्टरी शोधून काढलीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इजिप्शियन-अमेरिकन संशोधकांच्या या पथकाने अॅबिडोस या वाळवंटातल्या स्मशानभूमीमध्ये ही ब्रुअरी शोधली आहे. \n\nधान्य आणि मिश्रण उकळून बिअर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी जवळपास 40 मडकी असणारी अनेक युनिट्स त्यांना सापडली आहेत.\n\nसुप्रीम काऊन्सिल ऑफ अँटीक्विटीजच्या माहितीनुसार ही ब्रुअरी नार्मर राजाच्या कालखंडातली असण्याची शक्यता आहे. 'ही जगातली सगळ्यात जुनी, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी ब्रुअरी' असल्याचं त्यांनी म्हटलंय. \n\nसुमारे 5000 वर्षांपूर्वी या नार्मर राजाची राजवट होती. इजिप्तवर राज्य करणारं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इतिहासात हे 7 राज्यपाल ठरले होते किंगमेकर\\nसारांश: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळेच राज्यपाल वजुभाई वाला यांची भूमिका निर्णायक ठरली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्यपालांची भूमिका वेळोवेळी निर्णायक ठरत असते.\n\nपण कर्नाटकात किंवा इतर राज्यांमध्ये राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरण्याची ही काही पहिलंच वेळ नाही. \n\nराज्यपालांच्या राजकीय भूमिकेवर भारतीय इतिहासातली अनेक पानं भरली आहेत. अनेकदा राजभवन राजकीय आखाडा झाल्याची उदाहरणं आहेत. \n\nउत्तर प्रदेशात रोमेश भंडारी, झारखंडमध्ये सिब्ते रजी, बिहारमध्ये बुटा सिंग, कर्नाटकमध्ये हंसराज भारद्वाज आणि अशा अनेक राज्यपालांच्या निर्णयामुळे राजकीय वाद झाले आहेत. \n\nसंसदीय कार्यपद्धतीत राज्यपाल राज्य आणि विधान मंडळाचे औपचारि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणतात, 'मुस्लिमांच्या भावना समजू शकतो पण...'\\nसारांश: मुस्लिमांच्या भावना आपण समजू शकतो, पण कट्टर इस्लाम सर्वांसाठी धोका आहे, असं वक्तव्य फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इमॅन्युएल मॅक्रॉन\n\nअल जजीरा या वृत्तवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीत मॅक्रॉन यांनी हे वक्तव्य केलं. \n\nमोहम्मद पैगंबर यांचं कार्टून दाखवणं, त्यानंतर झालेल्या हत्या, त्यावरचं मॅक्रॉन यांचं वक्तव्य आणि मुस्लीम देशांकडून होत असलेला निषेध या संपूर्ण प्रकरणावर इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली. \n\nराष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले, \"मोहम्मद पैगंबर यांचं कार्टून दाखवल्यानंतर धक्का बसला आहे, अशा मुस्लिमांच्या भावना मी समजू शकतो. पण, मी ज्या कट्टर इस्लामविरोधात लढण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा धोका"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इराकमधून सैन्य माघारी घेणार नाही, अमेरिकेने ठणकावलं\\nसारांश: अमेरिका इराकमधून सैन्य माघार घेणार नाही, असं अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे सचिव मार्क एस्पर यांनी स्पष्ट केलंय. अमेरिकेचे इराकमधील सैन्याचे प्रमुख विल्यम एच सिली यांच्या पत्रानंतर गोंधळ निर्माण झाला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विल्यम एच सिली यांनी अब्दुल आमीर यांना हे पत्र पाठवलं होतं. अब्दुल आमीर हे इराकच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी आहेत.\n\nअमेरिकेनं आपलं सैन्य माघारी बोलवावं, असं इराकच्या संसदेनं ठराव केल्यानंतर विल्य्म एच सिली यांनी एक पत्र पाठवलं होतं. त्यात म्हटलं होतं की, अमेरिका येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांमध्ये आपल्या सैनिकांचं स्थानांतर करू शकते. \n\nमार्क एस्पर\n\n\"सर, इराक सरकार, संसद आणि पंतप्रधान यांच्या विनंतीनुसार CJTF-OIR आपल्या सैन्याचं येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांमध्ये स्थानांतर करेल,\" असं या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इराकमध्ये बेपत्ता 39 भारतीयांची 'IS'कडून हत्या : सुषमा स्वराज\\nसारांश: इराकमधून 2014मध्ये बेपत्ता झालेल्या 40 भारतीयांपैकी 39 भारतीयांची कथित कट्टरतावादी संघटना इस्लामिक स्टेटने हत्या केल्याचा खुलासा भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज\n\nइराकच्या मोसूल शहरातून गायब झालेल्यांबद्दल देशात फार अनिश्चितता होती. मात्र या बेपत्ता झालेल्या 40 जणांपैकी 39 जण आता जिवंत नाहीत, असं सुषमा यांनी स्पष्ट केलं.\n\nमृतांपैकी 31 जण पंजाबचे, चार जण हिमाचल प्रदेशचे आणि उर्वरित पश्चिम बंगाल आणि बिहारचे आहेत. \n\n\"यापैकी चाळीसावे हरजीत मसीह मुसलमान बनून तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. मृतांच्या नातेवाईकांच्या DNA नमुन्यांची पडताळणी केल्यानंतर त्या 39 जणांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं आहे,\" असं स्वराज यांनी सांगितलं."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इराण : सरकारविरोधी आंदोलन चिघळलं, 10 जणांचा मृत्यू\\nसारांश: इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलच्या मते देशात सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण हे मृत्यू कुठे झाले आणि कधी झाले याची मात्र माहिती देण्यात आलेली नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यापूर्वी 6 लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त होतं. यातील दोघांचा मृत्यू काल रात्री इजेह या शहरात झालेल्या गोळीबारमध्ये झाला होता. \n\nराष्ट्रपती हसन रुहानी यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं असूनही देशात आंदोलन सुरूच आहे. \n\nतेहरानमधील इगलेबा चौकात आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा केला आहे. पश्चिमेतील करमनशाह आणि खुर्रमाबाद आणि ईशान्यकडील शाहीन शहर आणि उत्तरेतील जनजान या शहरांतही आंदोलन सुरू आहे. \n\nइराणमधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असलेल्या मशहदमध्ये 2009नंतर होत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इराण विमान दुर्घटना: अमेरिकेला अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स द्यायला इराणचा नकार\\nसारांश: युक्रेनचं 176 प्रवाशांना घेऊन जाणारं बोईंग-737 हे विमान बुधवारी (काल) इराणमध्ये कोसळलं. या विमान दुर्घटनेचा तपास आता सुरू आहे. मात्र, या विमानाचा ब्लॅक बॉक्स विमान बनवणाऱ्या बोईंग कंपनीला किंवा अमेरिकेला द्यायला इराणने नकार दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जागतिक हवाई नियमांतर्गत या दुर्घटनेच्या चौकशीचं नेतृत्त्व करण्याचा अधिकार इराणला आहे. \n\nमात्र, अशा तपासामध्ये विमान बनवणारी कंपनी साहाजिक सहभागी होत असते. शिवाय ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण करण्याचं तंत्रज्ञान जगातल्या मोजक्या देशांकडेच असल्याचं तज्ज्ञ सांगतात. \n\nअमेरिकेत बनवलेल्या बोईंग विमानाचा जगभरात कुठेही अपघात झाल्यास त्या चौकशीत अमेरिकेची नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड ही संस्था सहभागी होत असते. मात्र, त्यासाठी संबंधित देशाची परवानगी बंधनकारक असते. \n\nइराणच्या मेहर या वृत्तसंस्थेने दिलेल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इराणमध्ये प्रवासी विमान कोसळलं, सर्व 66 प्रवासी मृत्युमुखी\\nसारांश: इराणची राजधानी तेहरानहून निघालेलं एक प्रवासी विमान मध्य इराणच्या पर्वतरांगांमध्ये कोसळलं. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या विमानात 60 प्रवासी होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nइसफहान प्रांतातल्या सेमिरोम शहराजवळ हे विमान कोसळलं. झाग्रोस पर्वतराजीचा हा परिसर आहे. तेहरानहून निघालेलं हे विमान नैर्ऋत्येकडच्या यासूज शहराकडे जात असताना हा अपघात झाला.\n\nआपत्कालीन सेवांचे प्रवक्ते म्हणाले की, सर्व सेवांना या घटनेबाबत कळवण्यात आलं आहे. पण खराब हवामानामुळे आपत्कालीन हेलिकॉप्टर सेवा अद्याप अपघातस्थळी पोहोचू शकलेली नाही. दुर्घटनेत जीवितहानी किती झाली याबाबत अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही.\n\nहे विमान इराणमधल्या आसेमान एअरलाईन्सतर्फे चालवण्यात येत होतं आणि ATR"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इलॉन मस्क बनले जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती\\nसारांश: इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीनं 185 बिलियन डॉलरहून (13,579 अब्ज रुपयांपेक्षा जास्त) अधिक झालीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"टेस्ला आणि स्पेस-एक्स या दोन कंपन्यांमुळे इलॉन मस्क यांना सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान पटकावता आलंय. गुरुवारी, 7 जानेवारी 2021 रोजी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आणि मस्क थेट श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचले.\n\nयाआधी 2017 सालापासून अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी होते. मात्र, ते स्थान आता इलॉन मस्क यांच्याकडे आलंय. \n\nजेफ बोजेस\n\nइलॉन मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचं मूल्य यंदा प्रचंड वाढलंय. मंगळवारी (5 जानेवारी 202"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इवांकाताई, तुम्ही मुंबईतही या.. मग इथले रस्त्यावरचे खड्डे बुजवले जातील!\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कन्या इवांका ट्रंप या एका व्यावसायिक परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आल्या. पण त्या देशाची आर्थिक राजधानीतच येणार नसल्याचे ऐकून एका मुंबईकराची निराशा झाली. तेव्हा एका पत्राद्वारे या मुंबईकरानं आपल्या खास शैलीत त्यांना मुंबईतही येण्याचं आमंत्रण दिलं आहे. \n\nनमस्कार इवांकाताई ,\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आमच्याकडे नेत्यांना भाऊ, आप्पा, तात्या आणि त्यांच्या मुला-मुलींना दादा-ताई म्हणण्याची प्रथा आहे. म्हणून तुमच्या तीर्थरूपांना आमच्याकडे ट्रंपतात्या म्हटलं जातं, तर तुम्ही आमच्यासाठी इवांकाताई!\n\nतर ताई, तुमचं भारतात स्वागत! हैदराबादला तुम्ही आला आहात. तुमच्यासाठी हैदराबाद शहरच नाही तर आजूबाजूच्या परिसरानंच कात टाकलीये. निझामशाहीची राजधानी म्हणून ओळख असलेल्या या शहरानं IT क्रांतीनंतर सायबराबाद म्हणून ओळख मिळवली.\n\nया कायापालटानंतर आत्ता तुमच्यामुळं पुन्हा एकदा हे शहर कात टाकतंय. चकाचक रस्ते, रंगवलेल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इस्राईलमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी, सुमारे 44 जणांचा मृत्यू\\nसारांश: जगभरात कोरोना साथीमुळे सध्या सोशल डिस्टन्सिंगची चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत गर्दीत जाणं टाळावं असं प्रशासनाकडून सांगितलं जातं. पण दुसरीकडे इस्राईलमध्ये याच काळात एका कार्यक्रमात तुफान गर्दी होऊन चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या चेंगराचेंगरीत किती जणांचा मृत्यू झाला याबाबत आकडेवारी सरकारने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र, स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार सुमारे 44 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. \n\nकोरोना साथीनंतर इस्राईलमध्ये होत असलेला हा सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम होता. याठिकाणी हजारोंची गर्दी जमा झाली होती. \n\nइस्राईलचे राष्ट्राध्यक्ष नेतान्याहू यांनी या घटनेला 'मोठी आपत्ती' असं संबोधलं. यामध्ये जखमी झालेल्या लोकांसाठी आपण प्रार्थना करत आहोत, असंही नेतान्याहू म्हणाले. \n\nइस्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उईगर मुस्लीम नागरिकांना 'डांबून ठेवल्यावरून' अमेरिकेची चिनी अधिकाऱ्यांवर व्हिसाबंदी\\nसारांश: मुस्लिमांवरील दडपशाहीत सहभाग असल्याप्रकरणी चिनी अधिकाऱ्यांचे व्हिसा रोखण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयानं सोमवारी 7 ऑक्टोबररोजी 28 चिनी संस्थांना काळ्या यादीत टाकलंय. त्यानंतर आता व्हिसाबंदीचा निर्णय घेतलाय.\n\nअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपेओ यांनी ट्वीट करून सांगितलं की, \"चीनने शिनजियांगमध्ये धर्म आणि संस्कृती मिटवण्यासाठी 10 लाखांहून अदिक मुस्लिमांना निर्दयी आणि पद्धतशीर मोहिमेद्वारे ताब्यात घेतलंय. पाळत ठेवलेल्या आणि अटक केलेल्या सर्वांना चीननं सोडलं पाहिजे.\"\n\nतसेच, \"शिनजियांगमधील उईगर, कझाक आणि इतर मुस्लीम अल्पसंख्याकांना डांबून ठेवण्यास जबाबदार असणाऱ्या कम्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उडत्या विमानाची काच फुटली आणि पायलट पडता पडता वाचला!\\nसारांश: विमान हवेत असतानाच अचानक पायलट केबिनची काच फुटली. पायलटचं अर्धं शरीर अक्षरशः विमानाबाहेर गेलं. पण सहकारी पायलटनं लगेच आत ओढल्यानं पायलट वाचला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतिकात्मक\n\nएखाद्या हॉलिवूड सिनेमातल्या दृश्यासारखं वाटलं तरी ही सत्यघटना आहे. पण चीनमधल्या प्रवासी विमानात ही एक घटना खरोखर घडली आहे. \n\nकाच फुटल्यानंतर विमानाला ताबडतोब इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. या दुर्घटनेनंतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असं सांगण्यात आलं.\n\nएयरबस A-319 हे विमान सुमारे 32 हजार उंचीवर उडत होते. त्याचवेळी कॉकपीटमध्ये एक मोठा आवाज झाला, अशी माहिती विमानाचे कॅप्टन लियो च्वान जीएन यांनी चेंगडु इकोनॉमिक डेली या वृत्तपत्राला दिली. \n\nइमर्जन्सी लँडिंगनंतर विमानाची तपासणी करण्यात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उत्तर कोरिया: किम जाँग उन यांनी हाती घेतलं रॉकेट लाँच साइट बनवण्याचं काम\\nसारांश: ज्या रॉकेट लाँच साइट नष्ट केल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता पुन्हा त्या बनवण्यात येत आहेत. विश्लेषकांनी ही गोष्ट सॅटेलाइट फोटोच्या आधारावर सांगितली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डोनाल्ड ट्रंप आणि किंम जाँग उन यांच्या भेटीनंतर हे फोटो घेण्यात आले आहेत. नुकताच किम जाँग उन आणि ट्रंप यांच्यात व्हिएतनामची राजधानी हनोई येथे चर्चा झाली. ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता उत्तर कोरिया आण्विक निशस्त्रीकरणावर ठाम नसल्याचे दिसत आहे. \n\nआतापर्यंत उत्तर कोरियाच्या डोंगचांग-री येथे सोहाए परीक्षण केंद्रात सॅटेलाइट लाँच आणि इंजिन टेस्टिंग केलं जात होतं. तिथं बॅलेस्टिक मिसाइलचं टेस्टिंग करण्यात आलं नव्हतं. पण या ठिकाणी कदाचित अण्वस्त्राचं परीक्षण होऊ शकतं या भीतीनं ही साइट नष्ट व्हावी अश"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उत्तर कोरियाच्या किम जाँग उन यांनी अमेरिकेबरोबर चर्चेसाठी सिंगापूरच का निवडलं?\\nसारांश: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांची भेट थोड्याच वेळात होणार आहे. भेटीसाठी सिंगापूर हे ठिकाण निवडण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरिया देशांमधला लष्कर विरहित भाग(DMZ), मंगोलिया आणि बीजिंग ही नावंही सुरुवातीला चर्चेत होती. \n\nउत्तर कोरिया आणि चीन यांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर व्यापारी देवाणघेवाण होते. त्यामुळे अमेरिकेनं बीजिंगच्या नावाला काट मारली. उत्तर कोरियाशी बोलणी करण्यासाठी चीनची मध्यस्थी नको अशीच त्यांची भूमिका होती. \n\nपण मग सिंगापूर का? तिथलं सुंदर विमानतळ आणि छान बागा हे तर कारण असू शकत नाही. मग नेमकं कारण काय?\n\nउत्तर कोरियासाठी सिंगापूर जवळचं\n\nउत्तर कोरियाचे निवडक देशांशी व्यापारी संबंध आहेत. त्यात सिंगापूर वर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उत्तर कोरियात का उभी राहत आहेत रिसॉर्ट्स, लक्झरी स्पा आणि बागा?\\nसारांश: गरीबीशी झगडा करणारा उत्तर कोरियासारखा देश सध्या करमणूक आणि विरंगुळ्यासाठीच्या सोयी निर्माण करण्यावर मोठा भर देतोय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"किम जाँग-उन यांच्या राजवटीमध्ये देशभरात अनेक रिसॉर्ट्स, शॉपिंग मॉल्स आणि अम्युझमेंट पार्क्स उभी राहिली आहेत. जानेवारीतच उद्घाटन झालेलं यांगडॉक हॉट स्प्रिंग्स रिसॉर्ट यापैकीच एक. \n\nया सगळ्यांच्या निर्मितीमध्ये उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्याने विशेष रस घेतलेला दिसतोय. कारण 2019वर्षात किम जाँग-उन यांनी किमान 5 वेळा यांगडॉकला भेट दिली. \n\nयापैकीच एका भेटीदरम्यान त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना झऱ्यांचं पाणी अंडी उकडली जातील इतपत गरम ठेवण्याच्या सूचना दिल्याचं समजतं. \n\nबीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उत्तर कोरियातल्या या आजी जगात सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत\\nसारांश: क्षेपणास्त्रांच्या चाचणीसाठी उत्तर कोरियाचं नाव जगभरात चर्चेत असतं. पण काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियात एका महिलेची शंभरी दणक्यात साजरी करण्यात आली. या महिलेचं नाव आहे किम जोंग-सुक. कोण आहेत या आजी?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"किम जोंग सुक यांचे छायाचित्र सोन्याच्या नाण्यांवर आहे.\n\nसुक या उत्तर कोरियात युद्ध नायिका म्हणून प्रसिद्ध आहेत. सुक म्हणजे कोणी सर्वसाधारण स्त्री नाही. उत्तर कोरियाचे संस्थापक किम द्वितीय सुंग यांच्या पहिल्या पत्नी आणि उत्तर कोरियाचे आताचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्या त्या आजी आहेत. \n\nकिम जोंग-सुक यांचा जन्म 1917 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी एका गरीब घरात झाल्याचं सांगितलं जातं. 1930 मध्ये जपानविरुद्ध झालेल्या लढाईत गनिमी काव्यानं आक्रमण करणाऱ्या सैनिकांशी त्यांनी मुकाबला केला होता. \n\n1949 मध्ये अव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उत्तर प्रदेश : योगी आदित्यनाथांच्या गोरखपूरमध्ये भाजपच्या पराभवाची 4 कारणं\\nसारांश: उत्तर प्रदेशच्या गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"योगी आदित्यनाथ\n\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अनुक्रमे गोरखपूर आणि फुलपूरच्या लोकसभेच्या जागा रिकाम्या झाल्या होत्या.\n\nत्यासाठी 11 मार्चला पोटनिवडणुका घेण्यात आल्या. गोरखपूर मतदारसंघात 47.75 टक्के तर फुलपूर मतदारसंघात 37.39 टक्के मतदान झाले होते.\n\nउपमुख्यमंत्र्यांच्या फुलपूरमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने युती केली होती. \n\nफूलपूरमध्ये समाजवादी पार्टीच्या उमेदवाराची विजयाचा दिशेने आघाडी स्पष्ट होताच समाजवादी पार्ट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उत्तर प्रदेश लोकसभा निकाल: भाजपचा विजय आणि सपा-बसपाच्या महागठबंधनचा पराभव का झाला?\\nसारांश: असं म्हणतात की दिल्लीतल्या खुर्चीचा रस्ता उत्तर प्रदेशमधून जातो. हे वाक्य अनेकदा आपल्या कानी पडलंही असेल पण प्रत्येक वेळेस ते खरंच ठरतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महागठबंधन भाजपला रोखू शकलं नाही\n\nयंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस उत्तर प्रदेशमधले दोन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात ऐतिहासिक आघाडी झाली ज्याला महागठबंधन असंही म्हटलं गेलं. \n\nउत्तर प्रदेशातली जातीची समीकरणं पाहाता राजकीय विश्लेषकांचा कयास होता की जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयरथ कुठे अडवला जाऊ शकत असेल तर तो फक्त उत्तर प्रदेशमध्ये. \n\n2014 मध्ये भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 73 जागा मिळाल्या होत्या. पण यंदाच्या निवडणुकांमध्ये सपा-बसपाच्या महागठबंधनने भाजपसमोर त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा राखली नाही – शरद पवार\\nसारांश: उदयनराजेंनी साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा राखली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील\n\nउदयनराजेंनी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ही जागा जिंकली होती, मात्र विधानसभा निवडणुकीच्या बरोबर झालेल्या या पोटनिवडणुकीत ते साठ हजारहून जास्त मतांनी पिछाडीवर आहेत.\n\nत्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्याच श्रीनिवास पाटील यांच्याशी आहे. इथेच साताऱ्यातच शरद पवारांनी घेतलेली भर पावसातली सभा गाजली होती.\n\nपाहा सर्व निकालांचे लाईव्ह अपडेट्स इथे - LIVE ताजे मतमोजणीचे कल\n\nउदयनराजे भोसलेंनी लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात खासदारक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उदयनराजे भोसले: 'EVM कसं फुलप्रूफ असू शकतं? माणसाची गॅरंटी नाही'\\nसारांश: कॉम्प्युटर हॅक होऊ शकतो, मग EVM हॅक होईल अशी जर शंका व्यक्त केली तर यात गैर काय, असा सवाल साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दोन दिवसांपूर्वी EVMद्वारे झालेल्या मतदानावर शंका उपस्थित केल्यानंतर सोमवार त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपला मुद्दा पुन्हा मांडला.\n\nदोन दिवसांपूर्वी EVMद्वारे झालेल्या मतदानावर शंका उपस्थित केल्यानंतर सोमवार त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपला मुद्दा पुन्हा मांडला. \n\n\"ही माझी वैयक्तिक पत्रकार परिषद आहे, कोणत्याही पक्षाकडून नाही,\" असं भोसले यांनी अधोरेखित केलं आणि लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या EVM विषयी शंका परिषदेत उपस्थित केल्या. \n\n\"या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जशी राष्ट्रभक्ती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे : 'अजित पवारांच्या मनात काय चाललंय, हे समजण्यासाठी 'ती' भाषा शिकणार आहे '\\nसारांश: छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती आज 19 फेब्रुवारीला साजरी होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 9.15 वाजता शिवनेरीवर पोहोचले आहेत. तिथं त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.\n\nया कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. \n\nयुद्ध जिंकण्यासाठी एक जिगर लागतो, युद्धावर जाताना तलवार हातात पकडण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांनी दिलीय, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.\n\nपुढे बोलताना ते म्हणाले, \"शिवाजी महाराजांना किती भाषा यायच्या, ते मला अतुल सांगत होते. त्यातली एक भाषा होती इंगित विद्याशास्त्र. ती अजित दादानांही येते. प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे : 'सचिन वाझे हे ओसामा बीन लादेन आहेत असं चित्र उभं केलं जातंय'\\nसारांश: सचिन वाझे हे 2008 साली शिवसेनेत होते, पण त्यांनी सदस्यत्व रिन्यू केलं नाही. सचिन वाझेंचा शिवसेनेशी थेट संबंध नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्याचवेळी दादरा-नगर-हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल तर गुजरातचे मंत्री होते. डेलकर कुटुंब काल आम्हाला भेटलं म्हणून एफआयआर दाखल केला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. \n\nअधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. \n\n तसंच लॉकडाऊन टाळण्यासाठी त्यासाठी जे आवश्यक आहे ते केलं पाहीजे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. \n\n\"हत्या, आत्महत्या अशा या सगळ्या प्रकरणी गंभीरपणे घेण्याची गरज आहे. तपास सुरू आहे. 'फाशी द्या आणि तपास करा' ही पद्धत नाही. एखाद्याच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे : मला सहकाऱ्यांच्या फोन टॅपिंगची गरज पडत नाही'\\nसारांश: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राज्य सरकारनं एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. \n\nपुस्तिकेच्या प्रकाशनानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. \n\nफोन टॅपिंगची गरज नाही - उद्धव ठाकरे \n\nयावेळी भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोले हाणले. \n\n\"माझ्यावर टीका होत की मी घराबाहेर पडत नाही, पण माझा माझ्या सहकाऱ्यांवर विश्वास आहे. लोकांचे फोन टॅपिंग करण्याची गरज नाही. सहकारी म्हणायचं आणि फोन टॅप करायचे असं मी करणार नाही,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात या 5 प्रकल्पांमुळे होणार सामना?\\nसारांश: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे जंगलातील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या काळात सुरू झालेल्या आणि शिवसेनेनं विरोध केलेल्या प्रकल्पांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. बुलेट ट्रेन - मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट\n\nअहमदाबाद-मुंबई दरम्यान होऊ घातलेली भारतातील पहिली बुलेट ट्रेन 2022 पर्यंत सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं माध्यमांत छापून आलं आहे.\n\nपण, 1 डिसेंबरला माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकल्पाच्या भविष्याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.\n\nविधिमंडळात पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले,\"गेल्या 5 वर्षांत आम्ही सत्तेत होतो. पण 5 वर्षांत विकासकामं कधी, कुठे कशी झाली, कि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन एकनाथ खडसे वेगळ्या पर्यायाचा विचार करत आहेत?\\nसारांश: मी नाराज आहे, ही बातमीच चुकीची आहे. मी कोणताही वेगळा विचार करत आहे, असं वक्तव्यं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर खडसे माध्यमांशी बोलत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिल्लीत मी शरद पवारांची भेट घेतली होती. माझ्या मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांबद्दल मी पवारांशी चर्चा केली होती. याच प्रकल्पांना निधी मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली असल्याचं खडसेंनी सांगितलं. \n\nमी मंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबादमध्ये व्हावं, यासाठी जमीन अधिग्रहण केलं होतं. पण मी मंत्रिपदावरून दूर गेल्यानंतर हे स्मारक रखडलं. 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्मारकाची घोषणा करावी, असं खडसे यांनी म्हटलं. \n\nदरम्यान, भाजप नेते एकनाथ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे यांचे चलो अयोध्या; दसरा मेळाव्यात घोषणा\\nसारांश: राममंदिर जुमला आहे हे जाहीर करा असं भाजपला आव्हान देत उद्धव ठाकरे यांनी 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेच्या 52व्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"मंदिर बनाऐंगे लेकीन तारीख नही बतायेंगे. सुरूवात कधी करणार. राममंदिर कधी बांधणार. राष्ट्रपतीची निवडणूक आली की बाबरीची केस वर येते. अडवणींची केस वर येते. ज्याने बाबरी पाडली, अनेक कारसेवक मारले गेले, त्यांच्या बलिदानाची किंमत ठेवा. म्हणून मी अयोध्याला जाणार आहे,\" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. \n\n\"मी ठरवलं आहे. मी येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्याला जाणार. तेच प्रश्न मी मोदींना विचारणार. तुमचा पराभव व्हावा आम्ही तिकडं बसावं असा विकृत विचार नाही. तुम्ही जनतेच्या आशेवर पाणी टाकू नका. तुम्ही भस्म व्हा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून लोकांच्या या आहेत 4 प्रमुख अपेक्षा\\nसारांश: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसारखे संपूर्ण वेगळ्या विचारधारांचे पक्ष सरकार स्थापन करत असल्याने एका बाजूला या सरकारच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक नवीन सरकारकडून अनेक अपेक्षा व्यक्त करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसी मराठीने नवीन सरकारकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, हा प्रश्न विचारल्यानंतर शेकडो प्रतिक्रिया आल्या. \n\nतिन्ही पक्षांनी प्रचारादरम्यान जी आश्वासनं दिली होती, त्याच्या आधारेच या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या असून यामधून चार प्रमुख अपेक्षा ठळकपणे दिसून येत आहेत. \n\n1. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी\n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. शिवसेनेनंही त्यांच्या वचननाम्यात आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं म्हटलं होतं. त्यामुळे नवीन सरकार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे यांना देवेद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, 'श्रेयासाठी काम करणे हा भाजपचा स्वभाव नाही'\\nसारांश: तुझं माझं न करता नागरिकांच्या भल्यासाठी काम करायला हवंय. खेचाखेची का करायची? या चर्चा करूया. विरोधकांना सांगतो, मेट्रोचं श्रेय तुम्हाला देतो. तुम्ही हा प्रश्न सोडवा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी बोलताना केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, \"मुंबईसाठी, राज्यासाठी मी अहंकारी. मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथे होणार आहे. आरेमध्ये पर्यावरण वाचवलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्ती वाढवली. कांजुरमार्ग इथे 40 हेक्टर जागा आहे. पर्यावरणीय दृष्टीने पाहिले तर गवताळ, ओसाड प्रदेश आहे. आरेला मेट्रो3 ची कारशेड होणार होती. कांजुरमार्गला तीन मार्गांची कारशेड होऊ शकते. तिन्ही मार्गांचे कारडेपो एकत्र करू शकतो. कांजुरमार्गला कारशेड केली तर पुढची 100 वर्ष पुरू शकेल असा प्रकल्प. राज्यासाठी जे उपयु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे व्यावहारिक, ते आघाडीसोबत जाणार नाहीत - चंद्रकांत पाटील #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उद्धव ठाकरे व्यावहारिक, ते आघाडीसोबत जाणार नाहीत - चंद्रकांत पाटील\n\nशिवसेना सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची मदत घेईल का, या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, \"उद्धव ठाकरेंकडे पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा आहे ना, पण ते कधीच याचा विचार करणार नाहीत.\" झी चोवीस तासनं ही बातमी दिलीय.\n\nचंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, \"उद्धव ठाकरे खूप व्यावहारिक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काय आहे, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर : पाहा कुणाला कोणतं मंत्रालय?\\nसारांश: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गृहमंत्रिपदाची धुरा अनिल देशमुख यांच्या खांद्यावर, तर अर्थमंत्रालयाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आलीय.\n\n बाळासाहेब थोरात यांना महसूल खातं देण्यात आलं आहे. अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम, जयंत पाटील यांना जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास तर एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे मंत्रिपद मिळालं आहे. \n\nकाँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासह मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीनं राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरही खातेव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे सरकारचा कारभार आणीबाणीसारखा - स्मृती इराणी #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) ठाकरे सरकारचा कारभार आणीबाणीसारखा - स्मृती इराणी\n\nकेंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केलीय. ठाकरे सरकार आणीबाणीसारखा असल्याचं इराणी म्हणाल्या. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.\n\n\"महाराष्ट्र सरकार म्हणतं, सोशल मीडियावरून व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या, सरकारचा विरोध करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करू. यावरून काँग्रेसची जी संस्कृती आणीबाणीच्या काळात दिसली, तशीच संस्कृती महाराष्ट्रातील जनतेला आता दिसतेय,\" असं स्मृती इराणी म्हणाल्या.\n\nभाजपनं व्ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे सरकारवर देवेंद्र फडणवीस यांची विदर्भ-मराठवाड्यावरून टीका\\nसारांश: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारवर टीका केलीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, \"महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!\"\n\nविशेष म्हणजे, फडणवीसांनी टीका करण्याच्या काही मिनिटं आधीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदनपर ट्वीट केलं होतं. मात्र, त्यानंतर अवघ्या तासाभरातच फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे- 'कोरोनाची तिसरी लाट कदाचित लहान मुलांमध्ये येईल'\\nसारांश: तिसरी लाट कदाचित बालकांमध्ये य़ेऊ शकेल. त्यामुळे बालकांच्या डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n\nबालकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता असते. लहान मुलांमध्ये सौम्य लक्षणं आढळतात. डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार केला आहे. संपूर्ण सज्जता करत आहोत. सर्व सोयीसुविधा करत आहोत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (30 मे) जनतेशी समाज माध्यमांद्वारे संवाद साधला. \n\nराज्यात पुढील पंधरा दिवसांसाठी निर्बंध वाढवत असून काही जिल्ह्यात निर्बंध अधिक कठोर करू, असं उद्धव यांनी सांगितलं. \n\nआपलं राज्य सुरक्षित राहायला हवं, गोर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे-शरद पवारांकडे 162 आणि देवेंद्र फडणवीस-अजित पवारांकडे खरंच 173 आमदार आहेत का?\\nसारांश: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या आमदारांचं सोमवारी रात्री माध्यमांसमोर प्रदर्शन घडवण्यात आलं. 162 आमदार उपस्थित असल्याचा दावा या तीन पक्षांनी केला आणि सर्व आमदारांना प्रामाणिक राहण्याची शपथही देण्यात आली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवसेनेचे 56, राष्ट्रवादीचे 51, काँग्रेसचे 44 आणि मित्रपक्षांचे 11 असे एकूण 162 आमदार मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये जमले आहेत, असं या पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं खरं, पण या आमदारांची शिरगणती करण्यात आली नाही.\n\nत्यामुळे इथे खरंच 162 आमदार आले होते का, अशी शंका भाजप नेते नारायण राणे यांनी उपस्थित केली. \n\nएबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना राणे म्हणाले, \"130 आमदारही तिथे आले नव्हते. राष्ट्रवादीच काय, तर शिवसेनेचेही अनेक आमदार अनुपस्थित होते. सगळ्यांत जास्त नाराजी काँग्रेसच्या आमदारांमध्ये आहे. ज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे: 'आम्ही केंद्राला सांगत होतो त्यावेळी मजुरांना जाऊ दिलं असतं तर आता परिस्थिती वेगळी असती'\\nसारांश: सध्याच्या घडीला ज्या वेगाने राज्यातली रुग्णांची आकडेवारी वाढतेय त्यावरून आपण संसर्गाच्या 'पीक'च्या जवळ असल्याची शक्यता असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. यासोबतच सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि आरोप, लॉकडाऊन या सगळ्यांविषयी त्यांनी या मुलाखतीत चर्चा केलीय. \n\nमहाराष्ट्र संसर्गाच्या शिखराजवळ\n\nराज्यातल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, \"महाराष्ट्रात आपण एकतर पीकवर आहोत, किंवा त्याच्या जवळ चाललो आहोत. कारण ज्या पद्धतीने पटापट आकडे वाढतायत ते बघितल्यानंतर आपण त्या शिखराच्या जवळ आहोत, अशी एक शक्यता आहे. तसं असेल तर ते बरं आहे. आता परिस्थिती आपण नियंत्रणात ठेवू शक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे: केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या हक्काचे 38 हजार कोटी येणं बाकी\\nसारांश: उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यानंतर जनतेला संबोधित करताना त्यांनी 10 हजार कोटी रुपयांचं पॅकेज शेतीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी जाहीर केलं आहे. \n\nउद्धव ठाकरे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे-\n\n1. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अनेकदा अतिवृष्टी झाली होती. \n\n2. सरकारनं आतापर्यंत 30 हजार 800 कोटी रुपये विविध कारणांसाठी शेतकऱ्यांना दिले आहेत, यामध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा समावेश आहे.\n\n3. निसर्ग चक्रीवादाळासाठी 1,065 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केली आहे, पण अद्याप पैसे आले नाहीत. पूर्व विदर्भात पूर आला त्यावेळचे 800 कोटी रुप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं पाहिजे याबद्दल दुमत नाही : शरद पवार : LIVE\\nसारांश: मुंबईत आत्ता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची महत्त्वाच्या नेत्यांची बैठक नुकतीच संपली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अजित पवार, संजय राऊत असे तिन्ही पक्षांचे मातब्बर नेते उपस्थित होते. \n\nउद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार बनायला हवं याबद्दल कोणाचंच दुमत नाही. पण अजूनही काही मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा सुरु आहे. उद्या या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल,\" असं शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. \n\nदुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही माध्यमांशी बोलताना सांगितलं की, \"आम्ही असं ठरवलं आहे की एकही मुद्दा अनुत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरेः स्टॅम्प ड्युटी बिल्डरला भरावी लागणार-राज्य सरकारचा निर्णय #5मोठ्या बातम्या\\nसारांश: विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) स्टॅम्प ड्युटी बिल्डरला भरावी लागणार\n\nघर खरेदी करण्यासाठी इच्छुक लाखो सामान्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलासा दिला आहे. घर खरेदी करताना ग्राहकांना स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाही. मुद्रांक शुल्क बिल्डरला भरावं लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची बातमी लोकमतने दिली आहे. \n\nराज्यातील बांधकामांवर प्रिमियम सवलतींचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. घर खरेदी करताना ग्राहकांना मुद्रांक शुल्क भरावं लागत होतं. मात्र, आता ग्राहकांना यातून सवलत मिळाली आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उभ्या आयुष्यात टोल बंद होऊ शकत नाही - नितीन गडकरी, #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नितीन गडकरी\n\n1. टोल कधीच माफ होणार नाही - नितीन गडकरी\n\n\"चांगल्या सुविधा हव्या असतील, तर टोलसाठी पैसे मोजावेच लागतील,\" असं विधान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे. \n\nटोल वसुलीवरून लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, \"ज्या भागातल्या जनतेची टोल देण्याची क्षमता आहे, त्या भागातच टोल वसुली केली जाते. टोलच्या पैशांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बांधले जातात. 5 वर्षांत 40 हजार किलोमीटर लांबीचे राज्यमार्ग तयार करण्यात आले. \n\n\"पण आता सरकार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश, उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळणार?\\nसारांश: अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"45 वर्षांच्या उर्मिला मातोंडकर यंदा लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. \n\n1977मध्ये उर्मिला यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नरसिम्हा या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा अभिनेत्री म्हणून काम केलं. \n\nकाय म्हणाल्या ऊर्मिला?\n\nउत्तर मुंबईत कॉंग्रेसचा 'सेलिब्रिटी पॅटर्न'\n\nगेल्या अनेक दिवसांपासून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण याची चर्चा अनेक दिवस सुरू आहे. अभिनेत्री नगमा, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन पासून गोविंदाचा भाचा कॉमेडीयन क्रिष्णापर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\\nसारांश: रामपूर सहसवान घराण्यातील शास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उस्ताद गुलाम मुस्तफा खान\n\nत्यांची सून नम्रता गुप्ता खान यांनी बीबीसीला सांगितलं की, उस्ताद गुलाम मुस्तफा यांचं निधन रविवारी (17 जानेवारी) दुपारी 1.47 वाजता झालं.\n\nत्यांनी सांगितलं की, \"उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 2019मध्ये ब्रेन स्ट्रोक झाला होता. तेव्हापासून ते डॉक्टरांच्या निगराणीखाली होते. त्यांनी मुंबईतल्या कार्टर रोडवरील घरातच आयसीयूचं सेटअप केलं होतं. तेव्हापासूनचं त्यांना अर्धांगवायू झाला होता आणि त्यांना बोलताही येत नव्हतं.\" \n\nनम्रता यांनी इन्स्टाग्रावर याविषयी लिहिलं, \"काही क्षणांपूर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ऋग्वेद, उपनिषदातले श्लोक वाचलेत, तरी आदर्श खासदार व्हाल: अमित शाह #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा : \n\n1. ' ऋग्वेद, उपनिषदातील श्लोक वाचलेत, तरी आदर्श खासदार व्हाल '\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा संसद भवनाच्या ग्रंथालयात बसून वेळ सत्कारणी लावा, असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवनिर्वाचित खासदारांना दिला आहे. लोकसभेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खासदार कार्यशाळेत अमित शाह यांनी नवीन खासदारांशी संवाद साधला. सकाळनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे. \n\nलोकशाही ही पाश्चात्यांनी दिलेली देणगी आहे, असं मी मानत नाही. भारतात बौद्धकाळापासून आणि त्याच्या आधी महाभारतापासून संसदीय पद्धती देशात अस्तित्त्वात आहे, अस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ए.आर. रहमानच्या मुलीने बुरखा घातला आणि टीका झाल्यानंतर हे उत्तर दिलं....\\nसारांश: आपल्या मुलींचे फोटो ट्वीटर अकाऊंटवर शेअर केल्यापासून संगीतकार ए.आर.रहमान चर्चेत आणि काही प्रमाणात वादात अडकले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या फोटोमध्ये ए.आर.रहमान यांच्या तीन मुली रिलायन्सच्या सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता यांच्यासोबत उभ्या आहेत. पण या फोटोत रहमान यांची मुलगी खतिजा चक्क बुरख्यात दिसून येत आहे. आणि इतर दोन मुली बुरख्याशिवाय उभ्या आहेत. \n\nया ट्वीटमध्ये रहमान यांनी लिहिलंय की, \"माझ्या परिवारातील या अनमोल महिला आहेत, खतीजा, रहीमा आणि सायरा चक्क नीता अंबानींसोबत\" यासोबत त्यांनी हॅशटॅग #freedomtochoose म्हणजे निवडण्याचा अधिकार असं कॅप्शनही दिलं आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nहा फोटो '10 इयर्स ऑफ स्लमडॉग मिले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एक पिनकोड मैत्रीचा : मुंबईच्या ऋषिकेश आणि लाहोरच्या समिउल्लाची कहाणी\\nसारांश: ऋषिकेशकडची ती चार पत्रं त्याच्यासाठी खूप मोठा ऐवज होती. कारण ती समिउल्लाने पाठवली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारत आणि पाकिस्तानमधल्या विद्यार्थ्यांना एकमेकांच्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून हा उपक्रम दिल्लीच्या Routes2Roots संस्थेने 2010 साली सुरू केला.\n\nवर्षभरापूर्वीच त्यांची ओळख झाली होती. ऋषिकेश इकडे मुंबईत अनुयोग विद्यालयात शिकत होता तर समिउल्ला तिकडे लाहोर ग्रामर स्कूलमध्ये.\n\nशाळेत शिकत असताना दोघंही पत्रांच्या माध्यमातून एकमेकांना ओळखू लागले. आणि नववीत शिकणाऱ्या ऋषिकेशला सीमेपलीकडे 'पेन फ्रेंड' मिळाला. त्यांच्या पत्रांमधल्या एक-एक शब्दामधून, त्यातल्या भावनांमधून इकडच्या शाळकरी मुलाच्या मनातला 'प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटाची खरी हिरोईन...गझल\\nसारांश: ये हौसला कैसे झुके \n\nये आरजू कैसे रुके \n\nमंज़िल मुश्किल तो क्या \n\nधुंधला साहिल तो क्या \n\nतन्हा ये दिल तो क्या... \n\n2014मध्ये आमिर खानच्या सत्यमेव जयतेमध्ये आलेली ती तरुणी मला अजून लक्षात आहे. कुर्ता आणि चुडीदार असलेली आणि आत्मविश्वासाने पाहणाऱ्या गझल धालीवालनं आपल्या मधुर आवाजात हे गाणं म्हटलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आणि मला प्रेक्षकांचे अचंबित झालेले चेहरे देखील लक्षात आहेत. जेव्हा गझलनं हे सांगितलं की तिचा जन्म हा मुलगा म्हणून झाला होता आणि ऑपरेशननंतर ती मुलगी बनली. गझलनं आपल्या लहानपणीचा एक फोटो देखील लोकांना दाखवला. त्या फोटोत तिने पगडी घातलेली दिसत होती. \n\nयाच गझल धालीवालने 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. हा चित्रपट लेस्बियन मुलींच्या प्रेमावर आधारित आहे. गझल एक ट्रान्सवूमन आहे. म्हणजे तिचा जन्म मुलगा म्हणून झाला पण ऑपरेशननंतर ती महिला झाली. तिचं आयुष्य हे संघर्षमय आहे. \n\nआ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एकनाथ खडसे: 'त्यांनी माझ्यामागे ईडी लावली तर मी त्यांच्यामागे सीडी लावेल'\\nसारांश: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. मी संघर्ष केला पण पाठीत खंजीर खुपसून राजकारण केलं नाही असं खडसे म्हणाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, जयंत पाटील हे उपस्थित आहेत. \n\nयावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी यांनी खडसेंना म्हटले एकनाथ खडसे, तुम्ही राष्ट्रवादीचे 3 आमदार पाडले, आता 5 निवडणून आणा त्यानंतर सभागृहात हशा पिकला. एकनाथ खडसे यांच्या वाट्याला कटुता आली असं देखील ते म्हणाले. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले एकनाथ खडसे यांना भाजपकडून जाणीवपूर्वक पहिल्या रांगेतून शेवटच्या रांगेत बसवण्याचे प्रयत्न झाले. \n\n\"सभागृ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एकनाथ खडसेंना विधिमंडळ नेता निवडीच्या बैठकीचं आमंत्रण नाही, पक्षासाठी उपयुक्तता संपली?\\nसारांश: बुधवारी मुंबईत भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. मात्र या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उपस्थित नव्हते. खडसे यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षातलं त्यांचं स्थान आणखीनच खालावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एकनाथ खडसे\n\nचंद्रकांत पाटील यांनी विधानभवनात भाजपच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भाजपच्या 11 आमदारांनी अनुमोदन दिलं. यासह भाजपकडून फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आलं. \n\nभाजपचे ज्येष्ठ नेते असूनही एकनाथ खडसे यांना यंदाच्या निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून खडसे यांना तिकीट नाकारण्यात आल्याची चर्चा आहे.\n\nखडसे यांच्याप्रमाणे आमदारकीचं तिकीट नाकारण्यात आलेले माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह निवडणुकीत पराभ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\\nसारांश: महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एकनाथ शिंदे\n\nएकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवर पोस्ट लिहून ही माहिती दिली.\n\nत्यांनी म्हटलं, \"काल मी माझी कोव्हीड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती.\"\n\nयापूर्वी राज्याचे महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा कोरोनाची लागण झाली. \n\nबच्चू कडू यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करून याविषयी माहिती दिली आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एका आजाराने संपवल्या प्राण्यांच्या 90 जाती\\nसारांश: पृथ्वीच्या आजवरच्या इतिहासात पाच घटना अशा घडल्या आहेत ज्यात अनेक जीव सामूहिकरीत्या नष्ट झाले. पण संशोधकांचं असं म्हणणं आहे, की गेल्या साठ वर्षांत एका कवकजन्य आजारामुळे पृथ्वीच्या पाठीवरील उभयचर आणि सरपटणारे प्राणी यांच्या 90 प्रजाती नष्ट झाल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"Duellmanohyla soralia जातीचं बेडूक\n\nएखाद्या आजारामुळे निसर्गावर झालेला आणि कागदोपत्री नोंद झालेला हा सर्वांत मोठा आघात आहे, असा संशोधकांचा दावा आहे. \n\nआता भविष्यात अधिक नुकसान टाळण्यासाठी जैव सुरक्षेवर लक्ष देणं आणि प्राण्यांची बेकायदेशीर विक्री यावर तातडीने निर्बंध लादणं आवश्यक आहे, असं संशोधकांनी म्हटलं आहे. \n\nया आजाराचं नाव Chytridiomycosis असं आहे. गेल्या 50 वर्षांत अनेक बेडूक, टोड, सलमँडर यामुळे मारले गेले. यामध्ये किमान 90 प्रजाती नष्ट झाल्या आहेत, असं दिसून आलं आहे. \n\nऑस्ट्रेलिया, मध्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एकाच रक्ततपासणीतून होणार कॅन्सरचं निदान, अनेकांचे जीव वाचण्याची शक्यता!\\nसारांश: वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडेल असं एक मोठं पाऊल वैज्ञानिकांनी टाकलं आहे. केवळ एका रक्त तपासणीद्वारे कॅन्सरचं निदान होऊ शकेल असं तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीनं वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जॉन हॉपकिन्स विद्यापीठात एक अशी पद्धत विकसित केली आहे ज्यामुळं आठ प्रकारच्या कॅन्सरचं निदान होऊ शकेल. \n\nकॅन्सरचं लवकर निदान करता येईल आणि लोकांचा जीव वाचवता येईल अशी एक चाचणी तयार करण्याचं या संशोधकांचं ध्येय आहे.\n\nहे अभूतपूर्व यश आहे, असं यूकेतल्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. असं असलं तरी या चाचणीवर अनेक अंगांनी अभ्यास होणं अद्याप बाकी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात या चाचणीचे निकाल कसे हाती लागतात यावर अजून खूप संशोधन होणं बाकी आहे. \n\nकाय आहे कॅन्सरसीक टेस्ट? \n\nसायन्स य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एखाद्याची 'शी' ठरू शकते दुसऱ्यासाठी औषध\\nसारांश: मलरोपण- ऐकताक्षणी किळसवाणं वाटत असलं तरी वैद्यकीय क्षेत्रातलं हे नवं संशोधन आजारी माणसाला बरं करत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मल उत्सर्जनाच्या घटकांचं दुसऱ्या शरीरात रोपण करण्यात येतं.\n\nएका शरीरातल्या मल घटकांचं दुसऱ्या शरीरात रोपण केलं जातं. या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत 'ट्रान्स पू सिऑन' म्हटलं जातं. वैद्यकीय क्षेत्रातला हा प्रकार किळसवाणा वाटला तरी त्यानं आरोग्य सुधारतं. \n\nआतापर्यंत वाचून जे तुम्हाला वाटतंय अगदी तस्संच केलं जातं. एका शरीरातला मल अर्थात उत्सर्जन घटक दुसऱ्या शरीरात रोपण केले जातात. \n\nपोटात झालेला आजार बरा व्हावा यासाठी हे रोपण केलं जातं. रुग्णाच्या पोटात मलाद्वारे नव्या सूक्ष्मपेशी दिल्या जातात. \n\nमल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एन रतनबाला देवी : भारताची सर्वोत्तम फुटबॉलपटू बनण्याचा ध्यास\\nसारांश: ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची (AIFF) गेल्यावर्षीची (2020) प्लेअर ऑफ द इअर एन. रतनबाला देवी हिला भारतीय संघाचा 'प्राण' म्हटलं जातं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एन रतनबाला देवी\n\nमिड-फिल्डवरच्या उत्तम कामगिरीमुळे तिला असं म्हटलं जातं. \n\nपूर्वोत्तरच्या मणिपूरमधल्या बिष्णूपूर जिल्ह्यातल्या नांबोल खथाँगमध्ये जन्मलेल्या रतनबाला देवीने भारताची 'सर्वोत्तम फुटबॉलपटू' बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि या स्वप्नपूर्तीच्या दिशेने तिने एक मोठा पल्लादेखील पार केला आहे. \n\nलहान असताना शेजारच्या मुलांसोबत ती फुटबॉल खेळायची. करमणूक म्हणून सुरू केलेला हा खेळ पुढे तिची पॅशन बनला आणि ती जास्तीत जास्त वेळ मैदानात घालवू लागली. \n\nअडथळ्यांची शर्यत\n\nरतनबाला देवीचे वडील एका खाजग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एव्हरेस्ट शिखर: गर्दीमुळे 10 मृत्युमुखी, एवढ्या उंचीवर 'ट्रॅफिक जॅम' का होतंय?\\nसारांश: गर्दीपासून दूर जावं, हिमाच्छादित शिखरांचे फोटो काढावेत, असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांनी काढलेल्या फोटोतून आज जगातल्या सर्वांत उंच ठिकाणीसुद्धा अशी स्थिती नाही, हे दिसून येईल. एव्हरेस्ट शिखराजवळचा परिसर लोकांनी गजबजून गेलेला तुम्हाला दिसून येईल.\n\nएव्हरेस्टजवळ या हंगामात 10 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर निर्मल यांच्या फोटोंनी सर्व जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. \n\nया फोटोंमुळे जगातील सर्वोच्च शिखराच्या जवळ गिर्यारोहक किती अवघड परिस्थितीचा सामना करतात, याचं एक उदाहरण समोर आलं आहे.\n\nएव्हरेस्टजवळ अशी गर्दी का होते?\n\nइथं अशी स्थिती गिर्यारोह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एस. जयशंकर परराष्ट्र मंत्री : JNU ते नरेंद्र मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपद\\nसारांश: राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात हजारो पाहुण्यांसमोर मोदींचा दुसरा शपथविधी सोहळा सुरू होता. बरीचशी नावं ओळखीचीच आणि अपेक्षित होती. पण एका नावाबद्दल अनेकांनी आश्चर्य आणि कुतूहल व्यक्त केलं. ती व्यक्ती होती एस. जयशंकर.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एस. जयशंकर\n\nतसं पाहायला गेलं तर सुब्रमण्यम जयशंकर यांचं नाव एक यशस्वी सनदी अधिकारी म्हणून घेतलं जातं. परंतु त्यांना कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्त केल्याने ते सरकारचा विश्वास आणि गरज या दोन्ही कसोट्या पूर्ण करणारे असावेत हे सुद्धा आता स्पष्ट झालं आहे.\n\nएस. जयशंकर कूटनितितज्ज्ञ के. सुब्रमण्यम यांचे पुत्र आहेत. त्यांचाच वारसा ते चालवत आहेत. भारतातील प्रमुख रणनीतितज्ज्ञांमध्ये के. सुब्रमण्यम यांचा समावेश होतो.\n\nयापूर्वीच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्रिपद सांभाळणाऱ्या सुषमा स्वराज यांनी ही निवडणूक लढवली नव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ऑक्सफर्ड ते हार्वर्ड : जगातील दहा सर्वोच्च विद्यापीठांचे मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम\\nसारांश: जगातील सर्वांत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या विद्यापीठांत शिक्षण घेणं, अनेकांच्या आवाक्याबाहेरचं असतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इथलं शिक्षण शुल्क जास्त तर असतंच. याशिवाय विद्यार्थ्यांना अशा विद्यापीठांत प्रवेश घेण्यासाठी कठीण प्रवेश प्रक्रियेतून जावं लागतं. \n\nप्रवेश प्रक्रिया कठीण असतेच, याशिवाय अनेक अभ्यासक्रमांसाठी मुलाखतीही द्याव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी अपयशी विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी असते. \n\nपण इंटरनेट आणि या विद्यापीठांच्या प्रयत्नांमुळे या विद्यापीठातील काही अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी सर्वांसाठी नि:शुल्क उपलब्ध आहे. \n\nअशाच काही प्रतिष्ठित विद्यापीठांनी मोफत ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या काही अभ्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ऑनर किलिंग टाळण्यासाठी काय पर्याय असू शकतात?\\nसारांश: ऑनर किलिंगच्या बातम्या आपण वेळोवेळी ऐकत, वाचत किंवा पाहात असतो. नुकतचं ऑनर किलिंग टाळण्यासाठी पुण्याल्या एका मुलीनं कोर्टात धाव घेतली होती. तर अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात कथित ऑनर किलिंगची घटना घडली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दलित समाजाच्या प्रणयनं आर्य वैश्य समाजाच्या अमृताशी लग्न केल्यामुळे सप्टेंबर 2018 मध्ये त्याची हत्या करण्यात आली.\n\nया घटनांचे पडसाद आपल्याला सोशल मीडियावरसुद्धा उमटताना सुद्धा दिसत आहेत. \n\nसोशल मीडियावर ऑनर किलिंगचं समर्थन करणाऱ्याही काही प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. कुटमुलगे मल्हारी यांनी फेसबुकवरील प्रतिक्रियेत लिहिलंय की, \"मुली यासाठी वाढवतात का? जे झालं ते अगदी बरोबर आहे. हत्येचं समर्थन करत नाही, पण मुलांनी थोडा तरी विचार करायला हवा होता. घरच्यांना किती लोक नावं ठेवत असतील.\" \n\nसागर रणदिवे य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ऑफिसनंतर मेल पाहण्यास बंदी धोकादायक ठरू शकते\\nसारांश: आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कामाची वेळ संपल्यानंतर त्यांना बाहेर ऑफिसचा मेल अॅक्सेस करण्यास घातलेली बंदी कर्मचाऱ्यांच्या हितापेक्षा त्यांच्यासाठी धोकादायकच ठरू शकते, असं अभ्यासात समोर आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. अशा प्रकारच्या बंदीमुळे कर्मचाऱ्यांवर बंधनं येतात. ते आपली उद्दिष्टे साध्य करू शकत नाहीत, परिणामी ताण-तणाव निर्माण होऊ शकतो. \n\nकंपन्या बर्नआऊटचा सामना करण्यासाठी ई-मेलचा वाढता वापर रोखताना दिसत आहे. फ्रान्सने तर याविषयी कडक कायदे केले आहेत. \n\nपण सीआयपीडी या मनुष्यबळ विकास संस्थेनंही युनिव्हर्सिटीच्या निष्कर्षाशी सहमत असल्याचं सांगितलं आहे. \n\nसंशोधनानुसार ई-मेल संदर्भात असलेलं कडक धोरण कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतं. यातून सततची चिंता"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ऑफिसमधून सुटी घेऊन त्यानं बदललं लोकांचं जीवन\\nसारांश: समाजाच्या मापदंडानुसार चांगली नोकरी, चांगली लाईफस्टाईल आणि महागड्या वस्तू आपल्याकडे असल्या की आपण फार खूश आहोत, असं आपल्याला वाटतं. पण हे सगळं असणं म्हणजेच सर्वकाही नसतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आयआयटी पवईमध्ये शिकलेले 30 वर्षांचे जयदीप बंसल एका मल्टिनॅशनल कंपनीत उत्तम पदावर आणि वेतनावर काम करत होते. पण त्यांना काय हवं होतं हे त्यांनासुद्धा माहीत नव्हतं. \n\n2013 मध्ये त्यांनी ऑफिसमधून सुटी घेतली आणि त्या सुटीत त्यांनी अनेकांचं आयुष्य बदललं.\n\nजयदीप त्यांची कहाणी अशा पद्धतीनं सांगतात...\n\nमाझा मित्र पारसनं ग्लोबल हिमालय एक्स्पिडिशन सुरू केलं होतं. हिमालयाच्या दुर्गम भागात शिक्षण आणि वीज पोहोचवणं हा त्यामागे उद्देश होता.\n\nया सुट्टीत मी पण या ग्रुपबरोबर हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. तिथं मी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर : जेव्हा प्रेमाचं भूत मानसिक आजार बनतं तेव्हा...\\nसारांश: 'तू हां कर या न कर तू है मेरी क...क...किरन' \n\n'ठुकराके मेरा प्यार, मेरी मोहब्बत का इन्तक़ाम देखेगी…' \n\n'तुमने मुझे ठुकराया तो मैं अपनी जान दे दूंगी' \n\nकदाचित तुम्हाला ही फिल्मी डायलॉगबाजी किंवा ड्रामा वाटेल, पण थांबा..\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पहिल्या नजरेत हा बॉलिवूडचा ड्रामाच वाटेल, पण तो आपल्या खऱ्या आयुष्यापासून फार दूर नाहीए. कारण प्रेमात आलेला नकार काही लोक पचवू शकत नाहीत. नकारानंतर ते चित्रविचित्र वागायला लागतात. \n\nयाची काही उदाहरणं पेपर आणि टीव्हीच्या हेडलाईन्समध्ये अशी बघायला मिळतात:\n\n'काही महिने प्रेयसीचा पाठलाग करत राहिला माथेफिरु प्रियकर'\n\n'प्रियकराचा पाठलाग करत करत ती घरापर्यंत पोहोचली'\n\nअशीच एक घटना अमेरिकेत घडली होती. जिथं एका महिलेनं एका पुरुषाला सलग 65 हजार मेसेज पाठवले होते. \n\nते दोघे एका डेटिंग वेबसाईटवर भेटले होते,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणं\\nसारांश: अॅडलेड कसोटी जिंकत भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात झोकात केली. सुरुवातीला पर्थच्या नव्याकोऱ्या स्टेडियमवर अवघड खेळपट्टीवर भारतीय संघाने चांगला खेळ केला. मात्र मोक्याच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाने या कसोटीमध्ये भारताला 146 धावांनी हरवलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पर्थ कसोटीत टीम इंडियाने मोक्याच्या क्षणी केलेल्या चुका महागात पडल्या.\n\nभारताच्या या कसोटीतील पराभवाची 5 कारणं अशी.\n\n1. स्पिनर न खेळवण्याचा निर्णय अंगलट \n\nपर्थच्या नव्या कोऱ्या स्टेडिमयवर होणारी ही पहिलीच कसोटी होती. खेळपट्टीवर गवत राखण्यात आल्याने वेगवान गोलंदाजांना सर्वाधिक मदत मिळेल असा होरा तज्ज्ञांनी वर्तवला होता. भारतीय संघव्यवस्थापनाने अॅडलेड कसोटीनंतर संघात दोन बदल केले. रोहित शर्मा आणि रवीचंद्रन अश्विन दुखापतग्रस्त झाल्याने हनुमा विहारी आणि उमेश यादवला संधी मिळाली. भारतीय संघाने इशांत श"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: औरंगाबाद दंगल : दोघांचा मृत्यू, शहर शांत पण राजकारण पेटलं\\nसारांश: औरंगाबाद शहरात शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचं पर्यावसान दंगलीत झालं. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. जखमींमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"औरंगाबादेत जाळपोळीत खाक झालेल्या गाड्या\n\nशुक्रवारी रात्री 10.30च्या सुमारास बेकायदशीर नळ कनेक्शन तोडण्याच्या वादावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. तिचं पर्यावसन पुढे दंगलीत झालं. प्रकरण एवढं पेटलं की मध्यरात्रीच्या पुढे पोलिसांना लाठीमार, प्लॅस्टिकच्या गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. \n\nतणाव निवळला असं वाटत असतानाच पहाटे 4.30च्या सुमारास शहरातल्या गांधीनगर, मोती कारंजा, शहागंज आणि राजा बाजार परिसरात पुन्हा दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना सुरू झाल्या.\n\nतलवारी, चाकू, लाठ्याकाठ्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय?\\nसारांश: महाराष्ट्र आणि उत्तर भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसू लागलंय. महाराष्ट्रात दुपारी 3.04 वाजेपर्यंत हे सूर्यग्रहण दिसेल. राजस्थान, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमधूनही कंकणाकृती सूर्यग्रहण दिसू लागलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुजरातमधून कंकणाकृती सूर्यग्रहण असं दिसलं\n\nगेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा दुर्मिळ योग आला आहे. \n\nकंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? ते कुठून दिसणार आहे? तुम्हाला ते कसं पाहता येईल?\n\nमहाराष्ट्रातून कंकणाकृती सूर्यग्रहण असं दिसलं.\n\nकंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?\n\nअमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतातत, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं. ही ग्रहणं तीन प्रकारची असतात आणि शाळेत याव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कंगना राणावत VS संजय राऊत : 'बाबरीपासून ते मराठी अस्मितेसाठी अनेक खटल्यांना तोंड दिलंय' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. बाबरीपासून ते मराठी अस्मितेसाठी अनेक खटल्यांना तोंड दिलंय - संजय राऊत\n\nअभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईच्या पाली हिलमधील बंगल्याचं पाडकाम मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी केलं होतं. याप्रकरणी आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांसह शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही प्रतिवादी बनवण्याची मागणी अभिनेत्री कंगना राणावतने केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.\n\n\"बाबरी खटल्यापासून ते मराठी अस्मितेसाठी लढण्यापर्यंत अनेक खटले आपण अंगावर घेतले आहेत. आपलं शहर आणि राज्याच्या अभिमानासाठी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कंगना राणावत बॅकफुटवर, बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्यासाठी करणार अर्ज\\nसारांश: अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई महापालिकेसोबतच्या बांधकामाबद्दलच्या वादामध्ये एक पाऊल मागे घेतलंय. बेकायदेशीर बांधकाम नियमित करून घेण्यासाठी पालिकेकडे रितसर अर्ज करण्याची आपली तयारी असल्याचं कंगनाच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"खारमधल्या फ्लॅटबाबतची हायकोर्टातली याचिका कंगना राणावते मागे घेतली असून कोर्टाला बुधवारी याविषयीची माहिती देण्यात आली. \n\nखारमधल्या इमारतीतल्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर सुधारणा केल्याबद्दल मुंबई महापालिकेने कंगना राणावतला नोटीस बजावली होती. त्यानंतर या नोटीशीला आव्हान देणारी याचिका कंगना राणावतने दाखल केली होती. \n\nहे बांधकाम वाचवण्यासाठी कंगनानं दिंडोशी येथील दिवाणी सत्र न्यायालयात दावा दाखल केला होता. पण कोर्टाने हा दावा फेटाळून लावला. हे बांधकाम बेकायदा असल्याची दखल घेत दिंडोशी कोर्टाने कंगनाला को"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कंगना राणावत विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर का?\\nसारांश: बॉलीवुड अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींविरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. वांद्रे कोर्टाच्या आदेशावरून पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कंगणा राणावत\n\nमुंबईत राहणारे आणि कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करणारे मुनव्वर अली यांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात वांद्रे कोर्टात याचिका दाखल करत दोघींविरोधात पोलीस कारवाई करण्याची मागणी केली होती. \n\nकंगना आणि तिची बहीण ट्वीटरवरून द्वेषपूर्ण ट्वीट करून बॉलीवुडमध्ये हिंदू-मुस्लीम अशी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. त्यासाठी कंगना आणि तिच्या बहिणीने केलेले काही ट्वीटही आणि व्हीडिओ त्यांनी कोर्टात सादर केले. \n\nत्यानंतर कोर्टाने कलम 156(3) अंतर्गत एफआयआ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कंगना राणावत: 'आदित्य ठाकरेंचे मुव्ही माफियांसोबतचे संबंध उघड केले हाच माझा गुन्हा'\\nसारांश: मुंबईतून मनालीला रवाना झालेल्या कंगनानं शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"मी मुव्ही माफिया, सुशांत सिंहचे खुनी आणि ड्रग रॅकेटचं पितळ उघडं पाडलं आहे. याच लोकांसोबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे लाडके पुत्र आदित्य ठाकरेंचे संबंध आहेत. त्याबद्दल बोलणं हाच माझा सर्वांत मोठा गुन्हा आहे. त्यामुळेच ते माझ्यामागे लागले आहेत,\" असं ट्वीट कंगनानं केलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nकंगना राणावतच्या या आरोपावर शिवसेनेचं अद्याप उत्तर आलेलं नाही. \n\nदरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाच्या ड्रग्ज रॅकेटबद्दल माहिती असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. \n\n\"कं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कंगना राणावत: अनिल देशमुख यांचा केंद्रावर वाय सेक्युरिटीहून निशाणा #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. मुंबईचा अपमान करणाऱ्यांना केंद्राकडून सुरक्षा मिळणं हे दुःखद- अनिल देशमुख \n\nमुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना राणावतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवणं ही बाब धक्कादायक आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. \n\n'महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचाच नाही तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी निषेध नोंदवायला हवा,' असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. 'लोकसत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कंगना राणावतचं अनिल देशमुख यांना आवाहन : 'माझी ड्रग्ज टेस्ट कराच'\\nसारांश: अभिनेत्री कंगना राणावतबाबत अभिनेते शेखर सुमन यांचे पुत्र अध्ययन सुमन यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार चौकशी करणार आहे. \"कंगना राणावत ड्रग्ज घेते आणि तिने मलाही ड्रग्ज देण्याचा अनेकदा प्रयत्न केला,\" असा आरोप अध्ययन सुमननं डीएनए वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी माहिती दिली की, कंगनाबाबतच्या वक्तव्याची चौकशी केली जाईल.\n\nत्यावर \"मी माझी ड्रग्ज टेक्स करून द्यायला तयार आहे, माझ्या रक्तात त्याचे नमुने आढळले किंवा माझा ड्रग्ज विक्रेत्यांशी काही संबंध आढळला तर मी माझी चूकी मान्य करेल आणि मुंबई कायमची सोडून जाईल,\" असं ट्वीट कंकना रणावतने केलं आहे. \n\nअनिल देशमुख यांनी सांगितलं, \"आमदार सुनील प्रभू आणि आमदार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कंगना राणावतला आरपीआय संरक्षण देईल: रामदास आठवले #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. कंगना राणावतला शिवसेनेनं धमकी देणं अयोग्य, कंगनाला आरपीआय संरक्षण देईल - रामदास आठवले\n\nअभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत सध्या जुंपली आहे. या वादात आता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. \n\nसंजय राऊत यांच्यावर टीका करताना कंगना राणावतने मुंबई शहराची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केली होती. त्यानंतर गेले दोन दिवस हाच विषय सगळीकडे चर्चेत होता. या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कंगनावर टीका झाली. पण रामदास आठवले यांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कबुतरांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात : भूतदया पडतेय महागात?\\nसारांश: तुम्ही पक्षीमित्र आहात का? किंवा भूतदया म्हणून कबुतरांना दाणे टाकायला तुम्हाला आवडतं का? सावधान... कारण कबुतरांना खाद्य टाकायची सवय जीवावर बेतू शकते. कबुतरांमुळे न्यूमोनियाचा फैलाव वाढत असल्याच्या निरीक्षणाची नोंद घेऊन पुणे महापालिका कबुतरांना खाद्य टाकण्याबाबत धोरण निश्चित करत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे न्यूमोनिया होण्याचं आणि फैलावण्याचं प्रमाण पुणे आणि मुंबईत प्रमाण वाढत आहे, असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. याची दखल घेऊन यासंदर्भात अधिक अभ्यास करण्याचं पुणे महापालिकेनं ठरवलं आहे.\n\n\"पुणे शहरातल्या नदीपात्रालगतचा परिसर, ओंकारेश्वर मंदिर, ओपोली थिएटर चौक आणि नाना पेठेतल्या महावितरण ऑफिस समोरील चौक या चार ठिकाणी कबुतरांचा वावर मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कबुतरांच्या विष्टा आणि पिसांमुळेच हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया आज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कमल सिंहः बॅले शिकण्यासाठी रिक्षाचालकाचा मुलगा पोहोचला लंडनपर्यंत\\nसारांश: 'इच्छा असेल तर मार्ग दिसेल' असं म्हटलं जातं. दिल्लीतल्या विकासपुरीत राहणाऱ्या कमल सिंह नावाच्या तरुणाने ही उक्ती प्रत्यक्षात आणून दाखवलीय. केवळ प्रत्यक्षात आणली नाहीय, तर तो अनेकांसाठी प्रेरणा बनलाय. कमलचा हा प्रवास जाणून घेऊया...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कमल सिंह\n\nचार वर्षांपूर्वी 17 वर्षांचा कमल सिंह एकीकडे त्यांचं शिक्षण पूर्ण करत होता आणि त्याचवेळी दुसरीकडे बॅले डान्सचे क्लासही करत होता. कमल सिंह आता 21 वर्षांचा आहे.\n\nबॅले डान्सला करिअर म्हणून निवडणं हे सर्वसामान्य घरातल्या मुला-मुलींच्या आवाक्यातलं नसतं. त्यातल्या संधी आणि यश-अपयशांबाबत फारशी कुणाला माहितीही नसते. पण कमलनं यात केवळ त्याच्या कुटुंबालाच नव्हे, तर भारतीयांनाही अभिमान वाटेल, असं पाऊल ठेवलं आहे.\n\nदिल्लीतल्या रिक्षाचालकाचा मुलगा असलेल्या कमल सिंह याची इंग्लिश नॅशनल बॅले स्कूलनं आप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कमला हॅरिस यांची हिच ती वेळा, हाच तो क्षण...\\nसारांश: कमला हॅरिस लवकरच अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रं हाती घेणार आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पेशाने वकील असलेल्या हॅरिस यांनी पोलीस खात्यातील सुधारणा आणि संस्थात्मक पातळीवरचा वंशवाद याविरोधात जोरदार लढा दिला आहे. आता त्या पहिल्या महिला, कृष्णवर्णीय, आशियन-अमेरकन उप राष्ट्राध्यक्ष होणार आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कमला हॅरिस यांनी पहिल्या भाषणात मानले आपली आई श्यामला गोपालन यांचे आभार...\\nसारांश: जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. अनेक दिवस सुरू असलेल्या मतमोजणीनंतर जो बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना नमवत बाजी मारली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बायडन यांनी रविवारी (8 नोव्हेंबर) राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदा अमेरिकेच्या जनतेला संबोधित केलं. त्यांच्यासोबतच उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही विजयानंतरचं आपलं पहिलं भाषण केलं. \n\n\"देशातील लोकांनी 'वुई द पीपल' काय असतं ते दाखवलं आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आपल्याला मिळाला आहे. आपल्याला 7 कोटी 40 लाख मतं मिळाली आहेत,\" असं म्हणत बायडन यांनी हा लोकांचा विजय असल्याचं म्हटलं. \n\nतर कमला हॅरिस यांनी आपल्या पहिल्या भाषणात आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटलं की, मी माझ्या आईचे श्यामला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कमला हॅरिस शपथथविधी: अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांची सद्यस्थिती काय?\\nसारांश: अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची ज्यावेळी जो बायडन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड केली, तेव्हा अचानक अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांभोवतीची चर्चा वाढू लागली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कमला यांचा जन्म जमैकन वंशाचे अमेरिकन वडील डोनाल्ड हॅरिस आणि भारतीय वंशाच्या अमेरिकन श्यामला गोपालन या दाम्पत्याच्या पोटी झाला. श्यामला गोपालन म्हणजे कमला हॅरिस यांच्या आईचा जन्म भारतातील चेन्नई इथं झाला.\n\nडोनाल्ड हॅरिस 1964 साली अमेरिकेत स्थलांतरित झाले. म्हणजे, अमेरिकेत इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी अॅक्ट ऑफ 1965 मंजूर होण्याच्या बरोबर एक वर्षापूर्वी. या कायद्याने अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी आलेल्यांना त्यांच्या मूळ राष्ट्रीयत्वापेक्षा कौशल्यांना अधिक महत्त्व दिलं. या कायद्यामुळे आशियातून अधिकाधिक कु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कमलेश तिवारी : उत्तर प्रदेशात हिंदू महासभेच्या नेत्याच्या हत्येचा संबंध चार वर्षांपूर्वीच्या वादग्रस्त विधानांशी\\nसारांश: कमलेश तवारी यांच्या हत्येप्रकरणी संशयित सय्यद असीम अली हा इतर संशयितांच्या नियमित संपर्कात होता. तसंच त्यानं कमलेश तिवारी यांच्या हत्येत महत्त्वाची भूमिका निभावली. संशयिताला महाराष्ट्र एटीएसनं ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेनं दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लखनौमध्ये शुक्रवारी (18 ऑक्टोबर) हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी या हत्येचे धागेदोरे कमलेश तिवारी यांनी चार वर्षांपूर्वी केलेल्या एका विधानाशी जोडले आहेत. \n\nदुसरीकडे कमलेश यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या एका स्थानिक नेत्यावर आरोप करत सरकार आणि प्रशासनालाही संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पोलिसांच्या दाव्यांवरही कमलेश यांच्या कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. \n\nशनिवारी (19 ऑक्टोबर) राज्याचे पोलिस महासंचालक ओपी सिंह यांनी पत्रकार प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण जिंकले, अतुल भोसले पराभूत\\nसारांश: राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे रिंगणात असल्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील लढत महत्त्वपूर्ण मानली गेली. या लढतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी अतुल भोसलेंचा पराभव केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पृथ्वीराज चव्हाण\n\nचव्हाण हे 9130 मताधिक्यानी जिंकले आहेत. \n\nकशी झाली ही लढत?\n\nकराड मतदारसंघात 1960पासून काँग्रेसचं वर्चस्व आहे. विधानसभेच्या 13 निवडणुकांमध्ये काँग्रेसनेच बाजी मारली आहे. मात्र यंदा कराडचा मुकाबला तिरंगी होतो आहे. \n\n2014 मध्ये विलासराव पाटील यांना नमवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनाच काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने तिथे पोटनिवडणूक होत आहे. \n\nउदयनराजेंविरुद्ध पृथ्वीराज चव्हाणांना तिकीट दिलं जा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: करिना आणि सैफ अली खान दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर का ट्रोल होत आहेत?\\nसारांश: अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांना दुसरा मुलगा झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रविवारी (21 फेब्रुवारी) सकाळी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि करिना कपूरची चुलतबहीण रिधिमा कपूर साहनी यांनी सोशल मीडियावर सैफ आणि करिना यांचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. \n\nऑगस्ट 2020 मध्ये करिना कपूरनं दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. 'आमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य येत असल्याचं' करिनानं म्हटलं होतं. \n\n2012 साली करिना कपूर आणि सैफ अली खान विवाहबद्ध झाले होते. 2016 साली त्यांना पहिला मुलगा झाला. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे करिना आणि सैफ यांच्यावर खूप टीकाही झाली होती. \n\nसोशल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: करोना आर्थिक संकट : राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार खरंच वाईन शॉप्स सुरू केले तर...\\nसारांश: महसूल वाढवण्यासाठी 'वाईन शॉप्स' सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'किमान वाईन शॉप्स सुरू करून राज्याला महसुलाचा ओघ सुरू होईल हे बघायला काय हरकत आहे?' असा प्रश्न त्यांनी आपल्या पत्रात उपस्थित केला आहे.\n\nपण लॉकडाऊन सुरू असताना 'वाईन शॉप्स' सुरू केले तर काय परिणाम होऊ शकतात, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nराज्याला मद्यविक्रीतून वार्षाला साधारण 12 ते 15 हजार कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होतं. लॉकडाऊनमध्ये गेल्या 35 दिवसांपासून मद्यविक्री बंद असल्याने राज्याचं 1200-1500 कोटी रुपयांचं नुकसान झाले आहे. मुंबई आणि पुणे शहरातून"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कर्जतजवळ मालगाडी घसरली, पावसामुळे रेल्वेवाहतूक विस्कळीत\\nसारांश: कर्जतजवळ जामरुंग आणि ठाकूरवाडी या स्थानकांदरम्यान मालगाडीचे डबे घसरले आहेत. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून सकाळी मुंबईतून पुण्याच्या दिशेने (डाऊन) जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीतमार्गे वळवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेबरोबर पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मार्गावरही परिणाम झाला आहे. पालघर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे.\n\nपालघरमध्ये पहाटे 4 ते 5 या वेळेत 100 मिमी इतका पाऊस पडला असून या परिसरात एका रात्रीत 361 मिमी इतका पाऊस पडला आहे. \n\nपावसामुळे आणि मालगाडी घसरल्यामुळे सीएसएमटी- पुणे (इंद्रायणी एक्स्प्रेस) सीएसएमटी-पुणे (इंटरसिटी एक्स्प्रेस), सीएसएमटी-पुणे (डेक्कन एक्स्प्रेस), सीएसएमटी-कोल्हापूर क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कर्नाटक विसरा, निवडणुकांनंतरचं महानाट्य व्हेनेझुएलात सुरू आहे\\nसारांश: गेल्या आठवड्यात कर्नाटकमध्ये जे काही राजकीय वादळ उठलं होतं, त्याहून काहीतरी क्लिष्ट आणि तितकंच वादग्रस्त राजकीय थैमान सध्या व्हेनेझुएलात माजतंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माड्युरो\n\nव्हेनेझुएलातील राष्ट्राध्यक्षांची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माडुरो यांनी नुकतीच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. यामुळे आणखी सहा वर्ष सत्तेत राहण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला.\n\nविरोधकांनी मात्र या निवडणुकीत घातलेला बहिष्कार आणि मतांच कथित गडबडीमुळे या निवडणुका जागतिक पातळीवर गाजत आहेत. एवढंच काय तर माडुरोंच्या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाची व्हेनेझुएलावर खप्पा मर्जी झाली आहे. \n\nअर्जेंटिना, ब्राझील"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कर्नाटक: कुमारस्वामी सरकार कोसळलं, भाजपच्या हालचालींना वेग\\nसारांश: कर्नाटकातलं JDS-काँग्रेस आघाडीचं कुमारस्वामी सरकार कोसळलं आहे. विधानसभेत झालेल्या मतमोजणीत हे सरकार अल्पमतात असल्याचं उघड झालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विश्वासदर्शक ठराव सुरू असताना\n\nकुमारस्वामींना 99 मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात 105 मतं पडली. कर्नाटक विधानसभेत सध्या 210 आमदार आहेत. बहुमतासाठी 106 आमदारांची गरज होती. \n\nमावळते मुख्यमंत्री कुमारस्वामी लवकरच राजीनामा देणार आहेत. त्यांचा पराभव होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. \n\nतिथे भाजपचे नेते येदियुरप्पा सत्तास्थापनेचा दावा करू शकतात, अशा बातम्या स्थानिक कन्नड वृत्तवाहिन्या देत आहेत. \n\n'हा घटनेचा खून'\n\nहा भारतीय घटनेचा खून आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. तिथे सरकार पाडण्यासाठी भाज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कर्नाटक: येडियुरप्पा यांनी सिद्ध केलं बहुमत, सभापती रमेश कुमार यांचा ‘सरप्राईझ’ राजीनामा\\nसारांश: कर्नाटक विधानसभेमध्ये मांडण्यात येणारा विश्वास प्रस्ताव बी. एस. येडियुरप्पांचं भाजप सरकार जिंकलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र यानंतर लगेचच विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. \n\nभाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 105 जागांची आवश्यकता होती. भाजपकडे 105 आमदार आहेत आणि एका अपक्ष आमदाराचं भाजपला समर्थन मिळालं. त्यामुळे भाजपने सहज आपलं बहुमत सिद्ध केलं. \n\nविश्वासदर्शक ठरावाआधी माजी सभापती रमेश कुमार यांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण 17 आमदारांना अपात्र ठरवलं होतं. त्यामुळे सभागृहातील आमदारांची संख्या 225 हून 208 वर गेली होती. विश्वासदर्शक ठराव हारल्यानंतर रमेश कुमार यांनी आपला राजीनामा दिला."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कर्नाटकचं राजकीय नाट्य मुंबईत: बंडखोर आमदारांना न्यायला आलेले शिवकुमार यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात\\nसारांश: कर्नाटकात सुरू असलेलं राजकीय नाट्य आता चांगलंच रंगलं आहे. राजीनामा दिलेले आमदार मुंबईमधील हॉटेल रेनेसाँमध्ये थांबले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मिलिंद देवरा आणि डी. के. शिवकुमार यांना ते बीबीसीशी बोलताना ताब्यात घेण्यात आले.\n\nया आमदारांना भेटण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि मंत्री डी. के. शिवकुमार मुंबईमध्ये पोहोचले होते. मात्र आमदारांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या शिवकुमार यांना पोलिसांनी हॉटेलबाहेरच रोखलं. त्यानंतर त्यांनी तसंच मुंबई काँग्रेसचे माजी प्रमुख मिलिंद देवरा यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेव्हा ते बीबीसीला मुलाखत देत होते.\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nत्यापूर्वी, शिवकुमार यांचं रेनेसाँ हॉटेलचं बुकिंग रद्द करण्यात आलं आहे. \"माझ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कर्नाटकात अचानक का पसरतंय जातीय हिंसाचाराचं लोण?\\nसारांश: कर्नाटकात गेल्या काही दिवसांत अप्रिय घटना घडत आहेत, ज्यात काही हिंसक घटनांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांमध्ये तिथं जातीय तणाव वाढण्याची चिन्हं आहेत. पुढच्या वर्षी कर्नाटकात निवडणुका आहेत. त्यामुळे या घटना चिंताजनक आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"परेश मेस्ता\n\n2013 साली उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगरमध्ये जातीय दंगली झाल्या होत्या. त्यात 62 जणांचा मृत्यू झाला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा हिंसाचार सध्याच्या कर्नाटकात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनेशी समांतर आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.\n\nया चर्चेमुळे जनता दल (सेक्यलर) नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारास्वामीसुद्धा चिंतेत आहेत.\n\n\"निवडणुकांच्या आधी उत्तर प्रदेशात कायम जातीय तणाव आणि हिंसाचाराच्या घटना होत असत. पण लोकसभा निवडणुकांनंतर या घटना थ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कलम 370 : संजय राऊतांचे बॅनर इस्लामाबादमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांची महापालिकेला नोटीस\\nसारांश: शिवसेनेचे खासदार संजय राऊत चक्क पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये बॅनर्सवर झळकले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्यसभेत काश्मीरबाबत संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य या बॅनर्सवर छापले होते. इस्लामाबादच्या रेड झोन नावाच्या भागात लागलेले हे बॅनर्स अर्थातच हटवले असून त्याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\n\nकाश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय झाल्यानंतर सोमवारी हे बॅनर्स काही ठिकाणी लावले गेले होते. \"आज जम्मू-काश्मीर घेतलंय, उद्या बलुचिस्तान असेल आणि मला विश्वास आहे की पंतप्रधान त्यांचे अखंड हिंदुस्तानाचे स्वप्न पूर्ण करतील.\"\n\nज्या भागात हे बॅनर्स लागले होते"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कलम 370 रद्द करण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणार का?\\nसारांश: 2019 च्या निवडणुकीत मतं मागताना भाजपने सांगितलं होतं, आम्ही कलम 370 रद्द करणार. त्यांच्या जाहिरमान्यात तसं वचनच दिलं गेलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आपल्या वचनाला जागत गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 आणि 35A रद्द करण्याची घोषणा राज्यसभेत केली. \n\nपण कायद्याच्या कसोटीवर ही घोषणा टिकणार का, यावर कायदेतज्ज्ञांमध्ये मतमतांतर आहेत. कलम 370 रद्द करण्याला घटनाबाह्य कृती म्हणत सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. \n\nमाजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील विकास सिंह म्हणतात की, या निर्णयाला कदाचित सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाणार नाही. \n\nबीबीसीचे सहयोगी प्रतिनिधी सुचित्रा मोहंती यांच्याशी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कलम 370: नरेंद्र मोदी यांना काश्मीर मुद्दयावर पाठिंबा मिळण्याची 5 कारणं\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना भारतातल्या काश्मीरची स्वायत्तता रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर आणि लद्दाखचा सर्वांगिण विकास होईल, अशी ग्वाही दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काश्मीरबाबत देशवासियांची मतं कठोर बनत गेल्याने जे वातावरण तयार झालं, त्यातूनच सरकारला हा निर्णय घेणं सोपं झालं. \n\nजुलै 2016 मध्ये कट्टरपंथीयांविरोधात केलेल्या कारवाईत बुरहान वाणी ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यातलं वातावरण पेटलं. \n\nबुरहान वाणी आणि त्याचे समर्थक ठार झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराने काश्मिरात अशांततेचं नवं पर्व सुरू झालं आणि खोऱ्यात स्वातंत्र्याच्या घोषणांऐवजी जिहादच्या घोषणा दुमदुमू लागल्या. \n\nआता हा लढा स्वतंत्र काश्मीर किंवा पाकिस्तानात त्याच्या विलिनीकरणासाठीचा नव्हता तर तो विरोध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कलम ३७७ : कोल्हापूर, सांगलीसारख्या लहान शहरांत समलिंगी असणं म्हणजे...\\nसारांश: 6 सप्टेंबर 2018 हा दिवस देशातल्या लैंगिक अल्पसंख्याकांसाठीचा स्वातंत्र्य दिवस ठरला. २ सज्ञान व्यक्तींमध्ये, संमतीनं होणारे समलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं देताच देशभरातल्या समलिंगी व्यक्तींनी आनंद साजरा केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"LGBTQ यांच्या अस्मितेचं प्रतीक असलेला सप्तरंगी ध्वज मोठ्या शहरांत डौलानं फडकू लागला. हे सगळं सुरू असताना कोल्हापुरातल्या एका छोट्या ऑफीसमध्ये समलिंगींनी त्यांच्या आनंद साजरा केला. फरक इतकाच होता त्यांचा आनंद रस्त्यांवर ओसंडताना दिसला नाही. \n\nदेशातल्या मोठ्या शहरांत समलैंगिक व्यक्ती, समलिंगी संबंध यांच्याबद्दल बरीच जागृती झाली असली तरी लहान शहरं आणि ग्रामीण भागांतली परिस्थिती दाखवणारं हे चित्र होतं.\n\nकोल्हापुरात 'मैत्री' नावाची संघटना गेली काही वर्षं LGBTQच्या हक्कांसाठी काम करते. कोणताही गाजावाज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काँग्रेस - भाजपनं एकमेकांवर सोडलेले 5 बाण\\nसारांश: काँग्रेसचं 84 वं महाअधिवेशन दिल्लीत सुरू आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात मोदी सरकारवर टीका केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजप - काँग्रेसची लढाई ही कौरव पांडवांच्या लढाईसारखी असल्याचं राहुल गांधी म्हणाले. भाजपच्या सत्तेसाठीच्या युद्धाला काँग्रेस सत्याच्या लढाईनं उत्तर देईल, असं ते म्हणाले.\n\nत्यावर उत्तर देताना भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी जनतेला कोण कौरव आणि कोण पांडव याची पुरेशी जाण असल्याचं सांगितलं.\n\nया दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर केलेल्या आरोपांपैकी महत्त्वाचे 5 मुद्दे :\n\nराहुल यांनी इंग्रजी आणि हिंदीत केलेल्या या भाषणातले प्रमुख मुद्दे -\n\nभाजपच्या नेत्या आणि देशाच्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सर्व मुद्द्यांवर सहमती, आता शिवसेनेशी मुंबईत चर्चा\\nसारांश: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील चर्चा संपली असून आता शिवसेनेशी मुंबईत चर्चा करणार आहेत. त्यानंतर हा संपूर्ण मसुदा आणि युतीच्या रचनेविषयी माहिती देणार असल्याचं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ते म्हणाले, \"काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी संपूर्ण विषयांवर चर्चा केली आहे आणि आमचं पूर्ण एकमत झालं आहे. आम्ही उद्या मुंबईला जाऊन ज्यांच्याबरोबर निवडणूक लढवली त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करू. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करू. सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली की युतीच्या एकूणच रचनेविषयी आम्ही माहिती देऊ.\"\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीपूर्वी आज सकाळी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. तत्पूर्वी काल या दोन पक्षांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सहा तास झालेल्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काँग्रेसमधल्या बदलाच्या वार्‍यांचा पक्षाला किती फायदा होईल?\\nसारांश: सध्या काँग्रेस पक्षात अनेक संघटनात्मक बदल होताना दिसतायेत. काही महिन्यांपूर्वी कर्नाटकातील एच. के. पाटील यांची महाराष्ट्राच्या प्रभारी पदी निवड करण्यात आली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"19 डिसेंबर 2020 ला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली. \n\nत्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदीही बदल होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी 4 जानेवारीला दिल्लीचा दौरा केल्यानंतर या चर्चा आणखी जोरात सुरू झाल्या. थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चाही काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात सुरू आहे. हे खरंच असं असेल तर काँग्रेसचं राज्यातलं नवीन नेतृत्व कोण असेल? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.\n\nमात्र, बा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या राजीनामासत्रामागची कारणं काय आहेत?\\nसारांश: आखिल भारतीय काँग्रेस किसान सभेच्या अध्यक्षपदाचा माजी खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आपण राजीनामा देत आहोत असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर या संघटनेची कार्यकारिणी आपण बरखास्त करत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण आपल्या पदाचा राजीनामा देणारे नाना पटोले हे एकमेव काँग्रेस नेते नाहीत. काँग्रेसमध्ये सध्या राजीनामासत्र सुरू आहे. मात्र, महत्त्वाचं म्हणजे राजीनामा देणाऱ्यांमध्ये बहुतांश नावं अनोळखी आहेत. \n\nकाँग्रेसच्या वेगवेगळ्या राज्य कार्यकारिणी मिळून आतापर्यंत शंभरहून अधिक जणांनी राजीनामे दिले आहेत. यातलं सर्वांत मोठं नाव हे राज्यसभा खासदार विवेक तनखा यांचंच आहे. तनखा पक्षाचे कायदा आणि मानवाधिकार सेलचे अध्यक्षही आहेत. \n\nविवेक तनखा यांनी ट्वीट करत सल्ला दिला की राहुल गांधी यांना त्यांची टीम निवडण्याची पूर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कांचन ननावरे मृत्यू: UAPA च्या कैद्यांना वैद्यकीय मदत मिळायला अडथळे का येत आहेत?\\nसारांश: विद्यार्थी हक्क कार्यकर्त्या कांचन ननावरे यांचा पुण्याच्या ससून रुग्णालयात हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतिनिधिक छायाचित्र\n\n38 वर्षीय कांचन ननावरे यांना 2014 मध्ये महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून (ATS) अटक करण्यात आली होती. कांचन यांच्यावर माओवादी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप लावण्यात आला होता.\n\nअनलॉफुल अॅक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन अॅक्ट (UAPA) अंतर्गत कांचन आणि त्यांचे पती अरूण भेलके यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवण्यात येत होता. या प्रकरणात कांचन यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्जही केला होता. त्याची सुनावणी प्रलंबित असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. \n\nगेल्या वर्षी सप्टेंबर मह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कांदळवनांच्या जतनासाठी महिलांकडून चालवली जाणारी बोट सफारी - पाहा व्हीडिओ\\nसारांश: वेंगुर्ला या गावातील स्वामिनी महिला बचत गटाकडून रोजगार आणि पर्यावरण संवर्धनाची सांगड घालत एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या महिला बचत गटातर्फे बोट सफारीचे आयोजन केलं जातं. यामध्ये पर्यटकांना कांदळवनांची तसंच तिथल्या जैवविविधतेची माहिती या महिलांकडून राबविली जाते. हा भारतातील अशा प्रकारचा एकमेव प्रकल्प असल्याचं या महिला सांगतात. \n\nया प्रकल्पाची सुरुवात 26 जानेवारी 2017ला झाली. वेंगुर्ला या भागात खारफुटीच्या ८ जाती आढळतात. या खारफुटीचे प्रकार ओळखणं आणि बोट चालवण्याचं प्रशिक्षण या सर्व महिलांनी घेतलं आहे. \n\nया उपक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ. \n\nरिपोर्टिंग, शूट-एडिट - राहूल रणसुभे\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कांदा: सरकारला रडवणारं पिक\\nसारांश: देशात गेल्या काही आठवड्यांपासून कांद्याच्या किंमतीचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. या कांद्याने राजकारण्यांच्या डोळ्यातही पाणी आणलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतीय जेवणात कांद्याचा सर्रास वापर होतो. त्यामुळेच कांद्याला गरियाबाचं अन्नही म्हणतात. \n\nमात्र, या छोट्याशा कांद्याने कधी चोरांना आकृष्ट केलं तर अनेकांची आयुष्यही उद्धवस्त केली. इतकंच नाही तर मोठ-मोठ्या राजकीय नेत्यांचं करिअर संपवण्याचीही ताकद या कांद्यात आहे. \n\nकांद्याने का आणलं डोळ्यात पाणी?\n\nथोडक्यात सांगायचं तर गगनाला भिडलेल्या त्याच्या किंमतीमुळे. \n\nभारतात ऑगस्टपासून कांद्याचे दर वाढू लागले. ऑगस्टमध्ये 25 रुपये किलोने मिळणारा कांदा ऑक्टोबरमध्ये 80 रुपयांवर गेला. \n\nकांद्याच्या या वाढत्या दर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काठमांडू विमान अपघात : 'विमान हेलकावे घेत खाली आलं अन् दणकन आपटलं'\\nसारांश: विमान कोसळायच्या अगोदर ते हवेत हेलकावे घेत होतं. मग जोरात हादरलं आणि जमिनीवर आदळलं, असं काठमांडू विमान अपघातातून बचावलेले बसंत बोहरा यांनी यांनी या भीषण अपघाताचं वर्णन केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोमवारी झालेल्या या अपघातात 49 प्रवासी मृत्युमुखी पडले. बांग्लादेशची राजधानी ढाका इथून निघालेलं यूएस बांग्ला एअरलाईन्सच्या या विमानात 71 जण होते. काठमांडूच्या धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला.\n\nअपघातानंतर विमानाची काच तोडून बाहेर निघालेले बसंत बोहरा यांनी विमान कोसळताना आडवं-तिडवं फिरत होतं असं सांगितलं. \n\nविमान कोसळायच्या अगोदर ते जोरानं हादरले आणि जमिनीवर आदळलं. प्रवाशी घाबरून ओरडू लागले होते, असं या अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितलं. अपघाताचं कारण मात्र अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कादर खान यांची बॉलिवूडकरांनी साधी विचारपूसही केली नाही-सर्फराज\\nसारांश: सरफराज सांगतात \"बॉलिवूड माझ्या वडिलांना विसरुन गेलं. हे सत्य आहे. पण माझ्या वडिलांनीही कधी अशी अपेक्षा केली नव्हती की त्यांना कुणी लक्षात ठेवावं. कदाचित त्यांना हे आधीच माहिती होतं.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कादर खान दोन मुलांसह\n\n\"ते फक्त माझे गुरु नव्हते, तर ते मला वडिलांप्रमाणे होते. त्यांचं जादुई व्यक्तिमत्व आणि प्रतिभेनं प्रत्येक अभिनेत्याला आपण एका सुपरस्टारसोबत काम करत असल्याचा फील दिला. अख्खी फिल्म इंडस्ट्री आणि माझं कुटुंबही शोकात आहे. आपलं दु:ख शब्दात व्यक्त करणं शक्य होणार नाही\" - गोविंदा \n\nगोविंदाची पोस्ट\n\n\"कादर खान यांचं निध... प्रचंड दु:खद आणि वेदनादायी बातमी आहे. एक प्रतिभावान स्टेज आर्टिस्ट, शानदार फिल्म कलाकार... माझ्या बहुतेक हिट फिल्मचे लेखक.. एक अतुलनीय व्यक्तिमत्व आणि एक गणितज्ज्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काबूल विद्यापीठावर अज्ञात बंदूकधाऱ्यांचा हल्ला, 19 जण मृत्यूमुखी\\nसारांश: सोमवारी अफगाणिस्तानच्या काबूल विद्यापीठात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला. तर 22 लोक जखमी झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुरक्षा रक्षकांसोबत जवळपास तासभर झालेल्या चकमकीनंतर या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी काबूल विद्यापीठाच्या आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विद्यापीठात अंधाधूंद गोळीबार केला. \n\nअफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला थांबवण्यात यश आलं असून गोळीबार करणाऱ्या तीन अज्ञात बंदूकधाऱ्यांना ठार मारण्यात आलं आहे. \n\nहा हल्ला सरकारी अधिकारी काबूल विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी येण्याच्या वेळेस करण्यात आला. \n\nमृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काबूल हल्ला: जगभरातल्या शिया मुस्लिमांवर हल्ले का होत आहेत?\\nसारांश: अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये शनिवारी लग्न सोहळ्यादरम्यान एक स्फोट झाला आहे. यात 63 जणांचा मृत्यू झाला आहे. शिया बहुल भागात हा हल्ला झाला आहे. अफगाणिस्तानासहित जगभरातील शिया मुस्लिमांवर हल्ले होत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बगदादमध्ये ग्रॅंड मॉस्कमध्ये नमाजपठण करताना शिया पंथीय व्यक्ती (संग्रहित छायाचित्र)\n\nतालिबाननं अफगाणिस्तानवर 1996 ते 2001 या कालावधीत राज्य केलं. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर तालिबाननं प्रदीर्घ काळ बंडखोर मोहीम कायम चालवली आहे.\n\nगेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानमध्ये 50 पेक्षा जास्त लोक हल्ल्यांमध्ये मारले गेलेत. \n\nशिया मुस्लिमांवर सातत्याने हल्ले का होतात हे जाणून घेण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला आहे. शिया आणि सुन्नी या इस्लामच्या पंथामध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. या संघर्षाला धार्मिक, सांस्कृतिक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काय खरं काय खोटं? फेक न्यूज ओळखण्याचे 8 मार्ग\\nसारांश: कधी आपली प्रतिमा उजळवण्यासाठी, कधी विरोधकांची प्रतिमा मलीन करण्यासाठी, कधी द्वेष पसरवण्यासाठी तर कधी गैरसमज, विभ्रम निर्माण करण्यासाठी फेक न्यूज पसरवल्या जातात. अशा फेक न्यूज कशा ओळखाल?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऐव्हाना तुम्हाला समजलं असेल की, 2000 रुपयांच्या नोटेत कुठलीच GPS चिप लावण्यात आलेली नव्हती किंवा युनेस्कोने आमच्या राष्ट्रगीताला जगातलं सर्वांत चांगलं राष्ट्रगीत म्हणूनही घोषित केलेलं नव्हतं. युनेस्को एक संस्था आहे आणि ते असलं काही ठरवतंही नाहीत. भारतात 2016 मध्ये मीठाचा कुठलाच तुडवडा नव्हता. \n\nया सगळ्या फेक न्यूज किंवा बोगस बातम्या होत्या. पण काही महिन्यांपूर्वी या बातम्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाल्या होत्या.\n\nअसल्या बिनडोक गोष्टींमुळे कुठलाच फरक पडत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कारगिल विजय दिवस: ' युद्धाबाबत पाकिस्तान सरकार अंधारात होतं'\\nसारांश: कारगिल युद्धाबद्दल पाकिस्तान सरकारही अंधारात होतं आणि तो धोरणात्मक निर्णयही नव्हता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कारगिल युद्धाबद्दल पाकिस्तान आर्मीने नवाज शरिफ यांना का सांगितलं नव्हतं?\n\n1999साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या कारगिल युद्धाला यंदा 21 वर्षं पूर्ण होतायेत. गेल्यावर्षी त्याबद्दल बोलताना तेव्हाच्या नवाझ शरीफ सरकारमध्ये माहितीमंत्री असलेले मुशाहिद हुसेन यांनी बीबीसीला सांगितलं की या कारवाईबद्दल पाकिस्तान सरकारही अंधारात होतं आणि 1965 ची चूक पाकिस्तानने कारगिलमध्येही केली असं त्यांना वाटतं.\n\nबीबीसीच्या प्रतिनिधी शुमाईला जाफरी यांनी मुशाहिद हुसेन यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली होती. \n\nप्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कार्ल मार्क्स यांच्या लंडनमधील स्मारकाची विटंबना\\nसारांश: कार्ल मार्क्स यांच्या उत्तर लंडनमधील स्मारकाची गेल्या पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा विटंबना करण्यात आली आहे. हायगेट दफनभूमीमधल्या कार्ल मार्क्स यांच्या कबरीवर Doctrine of Hate आणि Architect of Genocide हे शब्द लाल रंगानं खरडले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काही दिवसांपूर्वी 4 फेब्रुवारीला कार्ल मार्क्स यांच्या कबरीवर हातोड्याने घाव घालण्यात आले होते. मार्क्सच्या स्मारकाचं नुकसान करण्याचा हा अतिशय नियोजित आणि जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. हातोड्यानं घाव घातल्यामुळं कार्ल मार्क्सच्या स्मारकाची चांगलीच नासधूस झाली होती. \n\nया दोन्ही हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या या विध्वंसानंतर जर्मन तत्वज्ञाचं स्मारक आता पुन्हा पहिल्याप्रमाणे कधीच होऊ शकणार नसल्याचं हायगेट स्मशानभूमी धर्मादाय संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. \n\n\"क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कार्लोस सोरिया : 81 वर्षांचे गिर्यारोहक, साठी उलटल्यावर पादाक्रांत केली 11 शिखरं\\nसारांश: कार्लोस सोरिया माद्रिदबाहेरच्या पर्वतरांगांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी घर सोडतात, तेव्हा चेहऱ्यावरील मास्क त्यांच्या मनात हिमालय मोहिमेसंबंधीच्या आठवणी जागृत करतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कार्लोस सोरिया\n\nमास्कमुळे श्वास घेणं अवघड जातं. यामुळे मला मी उंचीवर असल्याची जाणीव होते, असं ते हसतहसत सांगतात.\n\n81 वर्षीय कार्लोस यांची पुन्हा एकदा हिमालयातील विरळ हवा अनुभवण्याची इच्छा आहे. वसंत ऋतुत नेपाळमधील धौलागिरी पर्वतावर चढण्याची योजना आखत असताना ते ही इच्छा पूर्ण करणार आहेत.\n\nत्यानंतर शरद ऋतुत तिबेटमधील शिशपंग्मा सर करण्याची त्यांची इच्छा आहे. जर त्यांनी ही दोन्ही शिखरं सर केली तर ते सर्वोच्च 14 शिखरं पादाक्रांत करणारे जगातील सर्वाधिक वयस्कर व्यक्ती ठरतील. \n\nकार्लोस यांचा जन्म माद्रि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कालव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हेनिस शहराला पुराचा वेढा\\nसारांश: कालव्यांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इटलीतल्या व्हेनिस शहराला पुराने वेढा दिला आहे. व्हेनिस हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या शहरातलं दळणवळण एरवी बोटीतूनच होतं. पण पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हेनिसमधलं दृश्य\n\nतुफान पावसामुळे झालेली अवस्था\n\n\"व्हेनिसमध्ये गेल्या पन्नास वर्षांतला भीषण पूर आला असून, शहरावर कायमचा ओरखडा उठवून जाणार आहे,\" असं वक्तव्य व्हेनिसचे महापौर लुगी ब्रुग्नो यांनी केलं आहे. \n\n\"सरकारनं आता तरी जागं व्हावं. हा हवामान बदलाचाच परिणाम असून, याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे,\" असंही ते पुढे म्हणाले. \n\nपुरामुळे शहराची अशी दैना झाली आहे.\n\nव्हेनिसमधल्या पुराच्या पाण्यानं 1.87 मीटर्सची म्हणजेच 6 फुटांची पातळी गाठली आहे. भरती नियंत्रण केंद्राच्या मते, 1923 साली पाण्याच्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीर : 'उमेदीचा काळ तुरुंगातल्या अंधारात गेला, दोन दशकांनी पुराव्यांअभावी सुटका'\\nसारांश: ज्या काळात आयुष्यात काहीतरी नवं करण्याची उमेद असते, शरीरात ताकद असते, ऊर्जा असते, तो काळ कुठलाही गुन्हा केला नसताना एखाद्या अंधाऱ्या कोठडीत गेला तर?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बॉम्बस्फोटातील सहभागाच्या संशयावरून ताब्यात घेतलं जातं, अटक करून दोन दशकं तुरुंगात डांबून ठेवलं जातं आणि एकेदिवशी पुरावा नसल्यानं सुटका केली जाते. \n\n49 वर्षीय मोहम्मद अली भट्ट, 40 वर्षीय लतीफ वाजा आणि 44 वर्षीय मिर्जा निसार यांच्यासोबत नेमकं हेच झालं.\n\nनिम्म्याहून अधिक आयुष्य तुरुंगात खितपत घालवल्यानंतर मोहम्मद अली भट्ट, लतीफ वाजा आणि निर्जा निसार यांची पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली. या तिघांनाही दिल्लीतल्या लाजपत नगर आणि सरोजिनी नगर येथे 1996 साली झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याच्या आरोप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीरः श्रीनगरच्या सौरामध्ये दगडफेक झाली-गृह मंत्रालय\\nसारांश: गेल्या शुक्रवारी नमाज झाल्यानंतर श्रीनगरच्या सौरा भागामध्ये दगडफेक झाल्याचे भारत सरकारनं मान्य केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सौरामधील आंदोलन\n\nगृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये प्रवक्ते लिहितात, \"श्रीनगरमधील सौरा भागामध्ये झालेल्या घटनांबद्दल मीडियामध्ये बातम्या येत आहेत. 9 ऑगस्ट रोजी काही लोक स्थानिक मशिदीतून नमाज पढल्यानंतर घरी जात होते. त्यामध्ये काही उपद्रवी लोकही होते. \n\nअशांतता पसरवण्यासाठी या लोकांनी सुरक्षारक्षकांवर दगडफेक केली परंतु सुरक्षारक्षकांनी संयमाने वागून कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला.\n\nगृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय, \"माध्यमांमध्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीरचं दुःख : चकमकींत घरं उद्ध्वस्त होतात तेव्हा...\\nसारांश: भारतीय सेना आणि कट्टरवादी यांच्यातल्या चकमकी काश्मीरसाठी नव्या नाहीत. अशा चकमकींत काश्मीरमधल्या अनेकांची घरं कायमस्वरुपी उद्धवस्त झाली आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुलवामा जिल्ह्यातील मोहम्मद सुब्हान यांच्या याच घरात अबू दुजाना लपला होता.\n\nकट्टरवाद्यांनी आसरा घेतल्याने ही घरं शेवटी गोळ्या आणि ग्रेनेडचे लक्ष्य ठरतात. आयुष्यभराचा ठेवा असलेल्या या घरांची अवस्था चकमकीमुळे 'भिंत खचली, कलथून खांब गेला' अशीच झाली आहे.\n\nएक ऑगस्टचा दिवस मोहम्मद सुब्हान कधीही विसरणार नाहीत. सुब्हान पुलवामा जिल्ह्यातल्या हाकरीपोरा गावात राहतात. \n\nआयुष्यभराची पुंजी एकत्र करून सुब्हान यांनी घर बांधलं होतं. मात्र एक ऑगस्टच्या रात्री सुब्हान यांच्या घराचा ताबा कट्टरवाद्यांनी घेतला. \n\nत्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीरच्या निर्णयामुळे भारतातील इतर राज्यांना अडथळे निर्माण होतील?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला कायमच देशातील राज्यांना अधिक स्वातंत्र्य देणाऱ्या संघराज्य पद्धतीचा पुरस्कार करणारा नेते म्हणून पुढे आणत आले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र, गेल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम रद्द करण्यात आलं. शिवाय, जम्मू-काश्मीरचं विभाजन करून लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्यात आलं. भारतीय संघराज्य पद्धतीला कमकुवत करण्याचा निर्णय म्हणून केंद्राच्या या पावलाकडे अनेकजण पाहत आहेत.\n\nजम्मू-काश्मीर आणि लडाख या नव्या केंद्रशासित प्रदेशाची सत्ता अर्थातच थेट दिल्लीतून हाकली जाईल. इतर राज्यांच्या तुलनेत केंद्रशासित प्रदेशांना सरकारकडून कमी अधिकार दिले जातात. \n\nलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्राध्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीरमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, बांदीपुरात महिलांचे आंदोलन\\nसारांश: काश्मीरमधल्या बांदीपुरा जिल्ह्यात तीन वर्षांच्या एका मुलीवर कथितरित्या बलात्कार झाल्याचं वृत्त आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ही मुलगी आणि आरोपी संबुलच्या मलिकपुरा गावात राहातात. या बलात्काराच्या विरोधात बांदीपुरा जिल्हा तसंच इतर भागात लोकांनी निदर्शनं केली. या घटनेनंतर दोन्ही ठिकाणी कर्फ्यू लावला आहे. \n\nसुरक्षा यंत्रणांनी मलिकपुराकडे जाणारे सगळे रस्ते बंद केले आहेत. इतकंच नाही तर कोणत्याही मीडियाच्या व्यक्तीलाही तिथं जायची परवानगी नाहीये. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मुख्य रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. \n\nबारामुल्लामध्ये या घटनेचे पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं झाली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: किम जाँग-उन यांच्या उत्तर कोरियात एकमेव मराठी माणसाचा काय आहे अनुभव?\\nसारांश: एकमेकांवर भयंकर हल्ले करण्याची भाषा करून जगावर टांगती तलवार ठेवणारे नेते येत्या काही तासांत भेटत आहेत. उत्तर कोरियाचे किम जाँग-उन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना भेटणार आहेत. या दोन देशांमधला तणाव निवळत असताना भारतानेही उत्तर कोरियाशी संबंध नव्याने प्रस्थापित केले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताचे उत्तर कोरियामधले राजदूत अतुल गोतसुर्वे\n\nउत्तर कोरियामध्ये भारताचे राजदूत होण्याचा मान एका मराठी माणसाला मिळाला आहे. भारतीय परराष्ट्र सेवेतले अधिकारी अतुल मल्हारी गोतसुर्वे यांची तिथे नेमणूक झाली आहे. याच वर्षी म्हणजे 2018 मध्ये अतुल गोतसुर्वे प्याँगयांगमध्ये रुजू झाले. ते म्हणतात, उत्तर कोरियामध्ये भारतीय लोकांची संख्या कमीच आहे आणि मराठी लोकांबद्दल बोलायचं झालं मी या देशातला एकमेव मराठी माणूस आहे. त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.\n\nप्रश्न : सोलापूर ते उत्तर कोरियाची राजधानी प्याँगयांग ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: किम जोंग उन: पवित्र डोंगरावर उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची घोड्यावरून रपेट\\nसारांश: उत्तर कोरियातील सर्वात उंच आणि पवित्र समजल्या जाणाऱ्या पॅकटू पर्वताला नेते किम जोंग उन यांनी भेट दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"किम यांनी एका पांढऱ्याशुभ्र घोड्यावर स्वार होऊन बर्फाच्छादित पर्वतावर चढाई केल्याचे फोटो कोरियाच्या केंद्रीय वृत्त संस्थेनं (केसीएनए) प्रसिद्ध केले आहेत.\n\nयापूर्वीही किम यांनी 2,750 मीटर उंचीच्या या शिखरावर चढाई केलेली आहे. परंतु मोठ्या घोषणा करण्यापूर्वीची त्यांची ही नेहमीची खेळी असल्याचं विश्लेषकांचं मत आहे.\n\nपॅकटू पर्वत दक्षिण कोरियाचं वैशिष्ट्यं आहे, शिवाय किम जोंग उन यांच्या वडिलांचे हे जन्मस्थानही आहे.\n\n\"घोड्यावर स्वार होऊन पॅकटू पर्वतावर जाणं ही कृती कोरियाच्या क्रांतीच्या इतिहासात अत्यंत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: किम जोंग नामः किम जोंग उन यांच्या भावाला विमानतळावरच कसं संपवण्यात आलं?\\nसारांश: 12 फेब्रुवारी 2017. मलेशियाची राजधानी क्वालालंपूरच्या एका रेस्टॉरंटमध्ये काही मित्र जमले होते. सीती आयस्याह या इंडोनेशियन महिलेचा 25वा वाढदिवस ते साजरा करत होते. तिच्या मित्रमंडळींपैकी एकाच्या फोनमधील व्हिडिओमध्ये ती हसताना, केकवरच्या मेणबत्त्या विझवताना आणि गाताना दिसत होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"किम जोंग उन, किम जोंग नाम\n\nत्या रात्रीचं जे वर्णन आयस्याहनं केलं आहे त्यानुसार, आपल्याकडे एक आनंदाची बातमी असल्याचं तिनं तिच्या मित्रमैत्रिणींना सांगितलं. तिला टीव्हीवरच्या एका रिएलिटी शोमध्ये काम मिळालं होतं. आता तिला क्वालालंपूरमधल्या बदनाम सार्वजनिक स्नानगृहातली नोकरी सोडून दूर जाता येणार होतं. तिच्या मित्रमैत्रिणींनी तिच्यासाठी ड्रिंक टोस्ट केलं, \"आता तू स्टार होणार!\"\n\nदुसऱ्या दिवशी सकाळी सीती आयस्याहने क्वालालंपूर विमानतळावर आपलं लक्ष्य हेरलं. निळा टी शर्ट आणि स्पोर्ट्स जॅकेट घातलेला गलेलठ्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कीटकनाशकांमुळे आतापर्यंत 50 शेतकऱ्यांचा मृत्यू?\\nसारांश: 23 वर्षांच्या प्रवीण सोयामची प्रकृती ठणठणीत होती. पण अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं. उलट्या आणि मळमळ सुरू झाली. त्यानंतर त्याची शुद्ध हरपली. पुढं 27 सप्टेंबरला सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांनं अखेरचा श्वास घेतला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"किटकनाशकातून विषबाधा होण्याच्या सर्वाधिक घटना कापूस उत्पादक भागात घडल्या आहेत.\n\nसोयामवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना संशय आहे की सोयामसुद्धा कीटकनाशकांमुळे झालेल्या विषबाधेचा बळी असावा. \n\nदोन दिवसांपूर्वी कपाशीच्या शेतात कीटकनाशक फवारल्यानंतर तो आजारी पडला. दोन कीटकनाशकांच्या मिश्रणातून हे घातक कीटकनाशक बनवण्यातं आलं होतं. \n\nजुलै महिन्यांपासून या किटकनाशकांच्या विषबाधेमुळं 50 शेतकऱ्यांनी जीव गमावला असल्याचं काही शासकीय अधिकारी आणि माध्यमांचं मत आहे. मृतांची संख्या वाढत असल्यानं राज्य सरकारने चौकशीच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कुंभमेळा : अघोरी साधूंचं मानवी मांस खाण्याचं, प्रेताशी संभोग करण्याचं अध्यात्म\\nसारांश: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू व्हायला आता केवळ एक दिवस बाकी आहे. गंगेत स्नान करण्यासाठी देशपरदेशातून संगमतीरावर अनेक पंथाचे साधू-महंत एकत्र जमले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"याच साधूंमध्ये एक वर्ग असाही आहे, ज्याची सामान्य माणसाला काहीशी भीती वाटत असते. साधूंच्या या वर्गाला 'अघोरी संप्रदाय' म्हणतात. हे अघोरी साधू स्मशानात राहतात, जळणाऱ्या मृतदेहांसमोर जेवतात आणि तिथेच झोपतात, असा समज आहे.\n\nअघोरी निर्वस्त्र असतात, माणसाचे मांस खातात, कवटीत जेवतात आणि दिवस-रात्र गांजा ओढतात, अशा गोष्टीही पसरवल्या जातात. \n\nअघोरी कोण असतात?\n\nलंडनमधील स्कूल ऑफ आफ्रिकन अँड ओरिएंटल स्टडिजमध्ये संस्कृत शिकवणारे जेम्स मॅलिन्सन सांगतात, \"आध्यात्मिक ज्ञान मिळवायचे असेल आणि ईश्वराला भेटायचे असे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कुंभमेळा : मुघलकालीन दस्ताऐवजात कुंभमेळ्याचा पहिला उल्लेख\\nसारांश: जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव मानला गेलेल्या कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. शाही स्नानाने अधिकृतरीत्या या मेळ्याला सुरुवात झाली. 49 दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्याचा समारोप 4 मार्चला होणार आहे. 8 मुख्य पर्वांत हा कुंभमेळा होणार आहे. तर शाही स्नान लक्षात घेता प्रयागराज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 3 दिवस सुटी देण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संगमतीरी पुन्हा एकदा कुंभ मेळ्याचे आयोजन झाले आहे. हा अर्धकुंभमेळा असला तरी उत्तर प्रदेश सरकारने याला कुंभ म्हणण्याची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर यापुढे पूर्ण कुंभला महाकुंभ म्हटले जाणार आहे. \n\nकुठल्याही आमंत्रणाशिवाय कोट्यवधी लोक या मेळ्याला येतात. त्यामुळे युनेस्कोने कुंभ मेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा घोषित केलं आहे. त्यानंतर ब्रँडिंगचा यापेक्षा चांगला मार्ग इतर कुठलाच असू शकत नाही, असे सरकारला वाटले. \n\nनिवडणूक वर्षात आलेला हा कुंभमेळा केंद्र आणि राज्य सरकारसाठी मेगा इव्हेंटच जणू. त्यामुळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कुत्र्यांच्या मदतीनं 2 बहिणी 1 जंगल परत निर्माण करत आहेत\\nसारांश: 2017मध्ये चिलीच्या इतिहासातील सगळ्यात मोठा वणवा लागला होता. त्यामध्ये इथल्या जंगलांची राख झाली. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण आता फ्रान्सिस्का आणि कॉन्स्टांझा या दोन बहिणी गेल्या 3 वर्षांपासून पुनरुज्जीवित करण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या सोबतीला काही कुत्रे आहेत. \n\nकुत्र्यांच्या पाठीवरच्या पिशवीतून जंगलात बिया पसरवल्या जात आहेत. कुत्रे दिवसाला 30 किमी प्रवास करत जवळजवळ 10 किलो बिया पसरवतात. \n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कुत्र्याचं मटण खाण्यावर नागालँडमध्ये बंदी, ऐतिहासिक निर्णयाचं असं होतंय स्वागत\\nसारांश: वाचून कदाचित विश्वास बसणार नाही. पण ईशान्य भारतातल्या नागालँड राज्यात कुत्र्याचं मटण लोकप्रिय होतं. मात्र, नागालँड सरकारने आता कुत्र्याच्या मांस भक्षणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनेक प्राणीमित्र संघटना गेल्या अनेक वर्षांपासून कुत्र्यांवर होणाऱ्या या अत्याचाराविरोधात आवाज उठवत होत्या. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. \n\nकुत्र्यांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्याच्या दिशेने हा निर्णय म्हणजे 'महत्त्वाचं पाऊल' असल्याचं म्हणत प्राणी मित्र संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. \n\nमात्र, हा निर्णय म्हणजे राज्यातल्या खाद्यसंस्कृतीवरचा हल्ला असल्याचं म्हणत काही सिव्हिल सोसायटी गटांनी याला विरोध केला आहे. \n\nनागालँड सरकारचे मुख्य सचिव तेमजेन टॉय यांनी ट्विट करत या निर्णय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कुस्तीपटू सोनम मलिकची नजर आता ऑलिंपिक पदकावर\\nसारांश: सोनम मलिक. तब्बल दोन वेळा ऑलिंपिक पदकविजेत्या खेळाडूला मात देण्याची कामगिरी सोनमच्या नावावर आहे. त्यामुळेच सोनम मलिकला कुस्तीतील 'जायंट किलर' असं संबोधलं जातं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"देशभरात आपलं नाव गाजवल्यानंतर आता सोनमची नजर टोकियो ऑलिंपिक पदकावर असणार आहे. \n\nसोनम मलिकने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये सहभाग नोंदवलेला नाही. पण ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या साक्षी मलिक हिला एक नव्हे तर सलग दोन वेळा हरवण्याची किमया तिने करून दाखवलेली आहे.\n\nहरियाणाच्या सोनम मलिकचं लहानपण मोठ-मोठ्या खेळाडूंच्या सहवासातच गेलेलं आहे. \n\nतिचा जन्म हरयाणाच्या सोनिपत जिल्ह्यात मदिना गावात 15 एप्रिल 2002 रोजी झाला. या भागात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू वास्तव्याला आहेत. \n\nत्यामुळे या खे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कृषी विधेयक: NDA मधून शिरोमणी अकाली दल बाहेर, भाजपनं जुना सहकारी गमावला\\nसारांश: मोदी सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करत शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काही दिवसांपूर्वीच शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिम्रत कौर यांनी याच मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.\n\nशिरोमणी अकाली दल हा भाजपचा NDA मधील सगळ्यात जुना सहकारी होता. जवळपास 22 वर्षे शिरोमणी अकाल दल भाजपसोबत NDA मध्ये होता. \n\nमहाराष्ट्रातील शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलाच्या रूपात भाजपनं गेल्या वर्षभरात दुसरा मोठा मित्रपक्ष गमावला आहे.\n\nशिरोमणी अकाली दलाच्या काल झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय एकमताने घेण्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कॅटलोनियाचा कारभार स्पेनच्या उपपंतप्रधानांच्या हातात\\nसारांश: कॅटलोनियानं स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केल्यानंतर स्पॅनिश पंतप्रधान मारिआनो रेजॉय यांनी कॅटलोनियन पार्लमेंट विसर्जित झाल्याची घोषणा केली आहे. आता कॅटलोनिया प्रांतात थेट हस्तक्षेप करत तिथली सत्ता नियंत्रित केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्पेनच्या उपपंतप्रधान सोराया सेन्झ डी सांतामारिया यांच्याकडे आता कॅटलोनियाचा कारभार आहे.\n\n\"कॅटलोनियानं जाहीर केलेलं स्वातंत्र्य आपणास मान्य नाही,\" असं म्हणत स्पेननं या ठिकाणी आपलं प्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित केलं आहे. \n\nसरकारच्या वतीनं स्पेनचे उप-पंतप्रधान सोराया सेंझ दे सेंटामेरिया हे कॅटलोनियाचा कारभार पाहणार आहेत. \n\nस्पेनच्या गृहमंत्र्यांनी कॅटलन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. \n\nकॅटलोनियातली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हे आवश्यक असल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कॅन्सरशी लढा संपण्याच्या आधी तिनं लग्नाचं स्वप्न असं पूर्ण केलं\\nसारांश: कॅन्सरशी लढा देणाऱ्या एका जोडप्याची ही एक गोष्ट आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"टॅश नावाच्या तरुणीची कॅन्सर विरोधात लढाई चालू होती. तिची दुसऱ्यांदा किमोथेरपी झाली होती. पण डॉक्टरांनी शेवटी एक दु:खद बातमी त्यांना सांगितली. मृत्यू दारावर येऊन ठेपला होता. \n\nतेव्हा तिने तिचं शेवटचं स्वप्न सांगितलं. तिला लग्न करायचं होतं. ते पुर्णही झालं. पण कसं? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कॅलिफोर्नियाच्या वणव्यात 22 जण ठार\\nसारांश: अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये वाइन रीजनमध्ये पेटलेल्या भीषण वणव्यात 22 जणांचा होरपळून मृत्यू झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हा भाग वाइन बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.\n\nया आगीत दोन हजारांवर इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसंच 150 जण बेपत्ता आहेत.\n\nही आग झपाट्याने रहिवाशी भागांमध्ये पसरत असून इथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. \n\nनापा, सोनोमा आणि युबा या भागातून अंदाजे 20,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्रॉन यांनी या भागात आणीबाणी जाहीर केली आहे. \n\nया आगीत संपत्तीचे नुकसान झाले असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य अद्याप सुरू असल्याचे प्रशासना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: केवळ मुस्लीमच नव्हे, रोहिंग्या हिंदूंचंही म्यानमारमधून स्थलांतर\\nसारांश: फक्त रोहिंग्या मुस्लीमच नाहीत तर रोहिंग्या हिंदूंनासुद्धा म्यानमारमधून पलायन करावं लागत आहे. राखिन प्रांतात त्यांच्यावरसुद्धा अत्याचार होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"म्यानमारच्या राखीन प्रांतातून हिंदू रोहिंग्यांचं पलायन\n\nसंध्याकाळची वेळ आहे आणि बांगलादेश-म्यानमार सीमेवरच्या एका गावातली लोकं जेवणाच्या हंडीवर लक्ष ठेवून आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर जास्त उत्साह दिसून येत आहे. कारण त्यांना सर्वांत आधी जेवण मिळणार आहे. \n\nशेजारीच असलेल्या हातपंपावर पाणी भरण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत. पण, रांगेपासून थोड्याशा अंतरावर एक गरोदर महिला धीरगंभीर मुद्रेत बसून आहे.\n\nअनिता धर हिचं वय फक्त 15 वर्षं आहे. पण, तिच्याकडे पाहून असं वाटतं आहे की, या 15 वर्षांत तिनं आयुष्यात सगळं क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: केशुभाई पटेल: गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचे 92 व्या वर्षी निधन\\nसारांश: गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन झालं आहे. ते 92 वर्षांचे होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केशुभाई पटेल\n\nत्यांच्यावर अहमदाबादमधील एका दवाखान्यात उपचार सुरू होते.\n\nकेशुभाई यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं, \"जनसंघ आणि भाजपला बळकट करण्यासाठी केशुभाईंनी संपूर्ण गुजरातभर प्रवास केला. त्यांनी आणीबाणीचा प्रखर विरोध केला. शेतकरी कल्याणाचे प्रश्न त्यांच्या जिव्हाळ्याचे होते. ते आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री कुठल्याही पदावर असले तरी ते शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने सोडवत असत.\"\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"केशु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: केसरबाईंच्या भैरवीचे सूर पोचले अंतराळात 20 अब्ज किमी दूर\\nसारांश: दर्जेदार संगीताला भाषा, स्थळ, काळ यांचं बंधन नसतं, असं म्हणतात. पण भारतीय अभिजात संगीताचं एक लेणं मात्र खरोखरच विश्वाच्या प्रवासाला निघालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केसरबाईंनी गायलेल्या भैरवीच्या सूरांचा प्रवास...\n\n'जात कहां हो' ही केसरबाई केरकरांनी गायलेली भैरवी व्हॉयेजर-1 या अंतराळयानासोबत पृथ्वीपासून २०.८ अब्ज किलोमीटरपेक्षाही दूर पोहोचली आहे.\n\nनासाच्या व्हॉयेजर मोहिमेला नुकतीच 40 वर्ष पूर्ण झाली. 1977 साली व्हॉयेजर 1 आणि व्हॉयेजर 2 या अंतराळयानांनी अवकाशात उड्डाण केलं होतं.\n\nसूर्यमालेच्या परीघावरून दिसणाऱ्या पृथ्वीचं व्हॉयेजरनं टिपलेलं छायाचित्र.\n\nगुरू, शनी, युरेनस, नेपच्युन आणि त्यापलिकडच्या अवकाशाचा अभ्यास हे व्हॉयेजर मोहिमेचं उद्दीष्ट होतं.\n\n'पृथ्वीच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कॉमनवेल्थ गेम्स 2018 : उद्घाटनानंतर उत्सुकता भारत-पाक सामन्याची\\nसारांश: संपूर्ण जगाच्या नजरा बुधवारी करेरा स्टेडिअमवर होत्या जिथं राष्ट्रकुल स्पर्धांचा रंगतदार उद्घाटन सोहळा पार पडला. सुरक्षा तसंच वाहतुकीशी संबंधित समस्या आणि न विकली गेलेली तिकिटं असं असतानासुद्धा ही सगळ्यांत जास्त यशस्वी कॉमनवेल्थ स्पर्धा असेल असा विश्वास आयोजकांना आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हेल मासा मिगालीची एक मोठी प्रतिकृती उद्घाटन सोहळ्यात साकारण्यात आली होती.\n\nइंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यातर्फे प्रिन्स चार्ल्स यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं. यावेळी प्रिन्स चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल सुद्धा उपस्थित होते. \n\nडिड्गेरिडू ऑर्क्रेस्ट्रा आणि 'बंगारा एबोरिजिन्स'चा बेली डान्स हे या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं. त्याशिवाय व्हेल मासा मिगालीची एक मोठी प्रतिमासुद्धा साकारण्यात आली होती. हा मासा वर्षातून एकदा थंडीच्या काळात गोल्ड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कॉमनवेल्थ गेम्स : 15 किलो ते 317 किलो - सतीशचा सोनेरी प्रवास!\\nसारांश: भारतीय वेटलिफ्टर सतीश कुमार शिवलिंगम राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. 77 किलोच्या गटात 317 किलो वजन उचलत त्यांनी इंग्लंडच्या जॅक ऑलिव्हरला नमवून सुवर्णपदक मिळवलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सतीश कुमार याचं अभिनंदन केलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"माझा फॉर्म चांगला चालू नव्हता, त्यामुळे मी थोडा चिंताग्रस्त होतो,\" असं शिवलिंगमने बीबीसीला सांगितलं. फॉर्म चांगला नसताना देखील इतका उत्तम कमबॅक करणं ही शिवलिंगमसाठी एक चांगली बातमी आहे, असं बीबीसीचे प्रतिनिधी रेहान फजल यांनी सांगितलं. सुरुवातीला स्नॅचमध्ये सतीश कुमार 1 किलोने मागे होता. पण क्लिन अॅंड जर्कमध्ये सतीशने यश मिळवलं. फक्त 2 प्रयत्नांमध्येच सतीशने प्रतिस्पर्धी खेळाडूंना मागे टाकले. \n\n12"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कॉलर आयडी ते वायपर : महिला संशोधकांचे नऊ महत्त्वाचे शोध\\nसारांश: थॉमस अल्वा एडिसन किंवा अलेक्झांडर ग्राहम बेल ही नावं ऐकलीच असतील? तुम्ही विचाराल हा काय प्रश्न आहे? अहो, ज्यांनी इलेक्ट्रिक बल्बचा किंवा टेलिफोनचा शोध लावला त्यांची नावं आम्हाला माहित नसतील का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या महिलांनी लावलेल्या शोधांमुळे आपलं जीवन खूपच सुखकर झालं आहे.\n\nपण तुम्ही कधी मेरी अॅंडरसन किंवा अॅन त्सुकामोटो ही नावं ऐकली आहेत का? नाही ना? पण त्यांनी लावलेल्या शोधांमुळंही आपलं जीवन खूप सोपं झालं आहे.\n\nकेवळ त्या दोघीच नव्हे तर अशा अनेक महिला संशोधक आहेत की ज्यांनी लावलेले शोध आज आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहेत.\n\nआपण कदाचित त्या गोष्टी वापरल्यासुद्धा असतील, पण त्या कुणी शोधल्या हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. मग आवर्जून पुढे वाचा.\n\nग्रेस हॉपर यांनी केलेल्या कार्यामुळं प्रोग्रामिंग क्षेत्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोण हे चार न्यायमूर्ती ज्यांनी सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित केले?\\nसारांश: इतिहासात पहिल्यांदाच, सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी माध्यमांसमोर येऊन सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात सुरू असलेल्या अनियमिततेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ\n\nया न्यायाधीशांमध्ये जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांचा समावेश आहे. \n\nजाणकारांनी या घटनेला अभूतपूर्व आणि ऐतिहासिक म्हटलं आहे. कोण आहेत हे चार न्यायाधीश, ज्यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या आवारात ही पत्रकार परिषद घेतली.\n\nन्या.जे. चेलमेश्वर\n\nजे चेलमेश्वर यांचा 23 जुलै 1953 रोजी आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यात जन्म झाला. चेन्नईच्या लोयोला कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्राची पद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोण होते यावेळचे अण्णा हजारेंचे समर्थक?\\nसारांश: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी त्यांचं आंदोलन मागे घेतलं. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अण्णांनी जलप्राशन केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ : कोण आहेत अण्णांचे यंदाचे समर्थक आणि का?\n\nकृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता, कृषी अवजारांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणणे, लोकपाल नियुक्तीसाठी कालमर्यादा निश्चित करणे आणि निवडणूक सुधारणांबाबत सकारात्मक पाऊल उचणे, या अण्णांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. मागण्यांच्या पुर्ततेसाठी अण्णांनी सरकारला सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे. \n\nयंदा अण्णांचे पाठीराखे कोण? \n\nडोक्यावर 'मी अण्णा हजारे'ची टोपी, हातात तिरंगा आणि तोंडी अण्णा हजारेंचं नाव... दिल्लीतल्या रामलीला मैदानाव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोराना व्हायरस : मालेगावात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यामध्ये नेमकी कुठे चूक झाली?\\nसारांश: गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये विशेषत: मालेगावमध्ये कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. 9 एप्रिल नंतर अचानक मालेगावमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पॉवरलूममध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना श्वसनाच्या विकारांचा धोका जास्त असतो.\n\n14 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत कोव्हिड-19 बाधित रुग्णांची एकूण संख्या 29 तर संशयितांची संख्या 107 होती. \n\nकोव्हिड-19 मुळे एका 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर मालेगावच्या तरुणीचा धुळे येथे मृत्यू झाला आहे.\n\nमालेगावातील रुग्णांची संख्या अचानक वाढू लागल्यामुळे खळबळ माजली. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि कठोर उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली.\n\nलॉकडाऊनमध्येही पॉवरलूम सुरूच\n\nराज्यात लॉकडाऊन असताना मालेगाव पूर्व भागा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरियन युद्ध लवकरच संपेल; दक्षिण कोरियाचे मून यांचा आशावाद\\nसारांश: \"उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धविरामाची घोषणा कोणत्याही वेळी होऊ शकेल,\" असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन\n\n1953मध्ये उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध थांबलं. पण दोन्ही देशात त्याबद्दलचा शांतता करार कधीच झाला नाही.\n\nमून जे-इन म्हणाले की, \"उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांना अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी प्रेरित करणं यात अजूनही बरेच राजनैतिक अडथळे येण्याची भीती आहे.\"\n\nकिम 'प्रांजळ' आहेत, असंही मून जे-इन यांनी स्पष्ट केलं.\n\n\"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि किम यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी युरोपियन नेते मदत करतील, अशी आशा आहे,\" असं मून"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : 'स्वॅब टेस्ट'ला पर्याय असलेली 'सलाइन गार्गल' टेस्ट काय आहे?\\nसारांश: कोव्हिड-19 चा संसर्ग झाला आहे का नाही. हे ओळखण्यासाठी आता 'स्वॅब टेस्ट' ची गरज नाही. सलाइनच्या पाण्याने 15 सेकंद गुळण्या करून कोरोनासंसर्गाच निदान शक्य झालंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nनागपुरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NERI) ने हे नवीन तंत्रज्ञान विकसित केलंय. 'स्वॅब टेस्ट' च्या पर्यायाला भारतीय संशोधन वैद्यकीय परिषदेने (ICMR) मान्यता दिली आहे. \n\nकोव्हिडच्या तपासणीसाठी RT-PCR 'गोल्ड टेस्ट' मानली जाते. पण यासाठी नाकातून 'स्वॅब' घ्यावा लागतो. ही प्रक्रिया काहींसाठी त्रासदायक ठरते. त्यामुळे गुळण्याकरून कोरोना चाचणीचं हे नवं तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. \n\nसलाइन गार्गल टेस्ट काय आहे?\n\n'गार्गल' म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : 18 वर्षांखालील मुलांना लसीकरणातून का वगळलं? त्यांचं संरक्षण कसं होईल?\\nसारांश: देशात कोरोनासंसर्ग त्सुनामीसारखा पसरतोय. मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेश, गुजरात सर्व राज्यात कोरोनासंसर्गाने हाहा:कार माजलाय. फक्त, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले रुग्ण नाही. तर, 15 ते 35 वयोगटातील युवा वर्गात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याचं दिसून येतंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना लस\n\nकोव्हिड-19 च्या झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गाला आळा घालण्यासाठी, लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचं, तज्ज्ञांच मत आहे. \n\nत्यामुळे, देशातील लसीकरण मोहिमेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय. 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाविरोधी लस मिळणार आहे. \n\nपण, सर्वात मोठा प्रश्न 18 वर्षाखालील मुलं आणि लहान मुलांचा आहे. लहान मुलांना लसीकरणातून का वगळलं? त्यांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न निर्माण झालाय. \n\n18 वर्षाखालील मुलांना लस का नाही?\n\nकोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही संसर्ग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : AC च्या समोर उभं राहिल्याने खरंच शरीरातल्या ऑक्सिजनची पातळी वाढते का?\\nसारांश: पुण्यातील चिंचवड भागातील एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात एका डॉक्टर पत्नीने घरातील एसीचा वापर करुन कोव्हीड बाधित पतीची ऑक्सिजनची पातळी वाढवल्याचा दावा केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nमहाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. या लाटेत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.\n\nयासोबतच राज्यातल्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं समोर आलं आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे प्राण गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. \n\nत्यामुळे मग एसी समोर उभं राहिल्यानं खरंच ऑक्सिजन पातळी वाढते का, हे पाहणं आवश्यक आहे. \n\nकाय घडलं होतं?\n\nचिंचवडमध्ये राहणाऱ्या सुहास राव यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ते होम क्वारंटाईन होते."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : अमरावती आणि अकोल्यात एका आठवड्याचं लॉकडाऊन, ग्रामीण भागाला लॉकडाऊनमधून वगळलं\\nसारांश: कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन अमरावती आणि अकोला जिल्ह्यात एका आठवड्याचं लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली. तर अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनबाबतची सूचना जारी केली आहे. \n\nअमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यात जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यानं लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला.\n\nहे लॉकडाऊन जिल्ह्यात अमरावती शहर आणि अचलपूर या ठिकाणी लावण्यात आलं आहे. \n\nइतर ग्रामीण भागात लॉकडाऊन लावण्याची गरज भासल्यास तो सुद्धा लावण्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे काय? याचा वापर कोणी करावा?\\nसारांश: कोरोना रुग्णांवरच्या उपचारांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा सातत्याने उपयोग होताना दिसतो आहे. काय आहे हे उपकरण?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\n\nऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे काय? याचा वापर कोणी करावा?\n\nभारतात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनासंसर्गासोबत ऑक्सिजची मागणी प्रचंड वाढलीये. ज्यामुळे, ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासतोय. याचा, थेट परिणाम झालाय घरी ऑक्सिजनवर उपचार घेणारे आणि होम क्वारेंन्टाईन रुग्णांवर.\n\nऑक्सिजन सिलेंडरला पर्याय म्हणून \"ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\" सद्य स्थितीत चर्चेचा विषय आहेत. \n\nतज्ज्ञांच्या मते, मध्यम स्वरूपाचा कोरोनासंसर्ग असलेल्यांना आणि ज्यांची ऑक्सिजन लेव्हल 85 ते 90 मध्ये आहे. अशांना घरी \"ऑक्सिज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : कोविन अॅपवर नोंदणी करताना अनेकांना अडचणी, सोशल मीडियावरून तक्रारी\\nसारांश: कोव्हिड -19 साठीच्या लसीकरणासाठी 18 वर्षांवरील सगळ्यांना 1 मेपासून लस देण्यात येण्याचं जाहीर करण्यात आलंय. त्यासाठी कोविन पोर्टल दुपारी 4 वाजल्यापासून नोंदणी सुरू होणार होती. पण ही वेबसाईट चालत नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर अनेकांनी केल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नोंदणीकृत मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला ओटीपीच येत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. \n\nकोविन पोर्टलवरून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीची नोंदणी सुरू करण्यात आल्यानंतरही अनेकांना हीच अडचण आली होती.\n\nकोविन पोर्टलवर एका मोबाईल नंबरच्या लॉगिनवर चार जणांची नोंदणी करता येते. लशीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी या पोर्टलवरूनच स्लॉटची नोंदणी करावी लागते.\n\n\"भारतात रोज 50 लाख लोक कोविनच्या माध्यमातून नोंदणी करत आहेत. आज (28 एप्रिल) दुपटीपेक्षा जास्त लोक नोंदणी करण्याची अपेक्षा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : गणपतींकरता चाकरमान्यांसाठी कोकणात जायला ट्रेन्स?- #5मोठ्याबातम्या\\nसारांश: गेल्या 24 तासात देशातील वृत्तपत्र आणि न्यूज वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत 5 मोठ्या बातम्या \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. कोकणात जायला ट्रेन सुटणार?\n\nगणपतीसाठी कोकणात जायला चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने सुरू केल्याची माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'ने दिली आहे.\n\nया बातमीनुसार, राज्य सरकारच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना या मागणीबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्राला रेल्वेकडून होकार मिळाला असून येत्या दोन दिवसांत विशेष गाड्यांबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.\n\nया गाड्यांसाठी आरक्षण असेल आणि तुमचं रेल्वेचं तिकीट हेच ई-पास"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : दिल्लीत कोव्हिड सेंटरमध्ये 14 वर्षीय मुलीवर कोरोनाग्रस्तानेच केला लैंगिक अत्याचार\\nसारांश: दिल्लीमधल्या कोव्हिड-19 केअर सेंटरमध्ये एका 14 वर्षीय मुलीवर दुसऱ्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाने लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघड झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अत्याचार करणारा तरुण 19 वर्षांचा असून त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. यावेळी या घटनेचा मोबाईलद्वारे व्हीडिओ काढणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. \n\nमुलगी आणि या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. दिल्लीतलं हे मोठं सेंटर असून इथे 10 हजार बेड्सची सोय आहे. ही घटना 15 जुलैला घडली असून त्याची माहिती गुरुवारी बाहेर आली.\n\nइंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : नितीन गडकरींची आरोग्यमंत्रिपदी नेमणूक करण्याची चर्चा, खुद्द गडकरी मात्र म्हणतायत...\\nसारांश: सोशल मीडियावर 5 मे रोजी एक ट्वीट व्हायरल झालं आणि #NitinGadkari हा हॅशटॅग सगळ्यात जास्त ट्रेंड होऊ लागला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे ट्वीट होतं नितीन गडकरींच्याच पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं. आरोग्य खात्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात यावी, असं त्यांनी यात म्हटलंय. \n\nस्वामींनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, \"ज्याप्रमाणे मुस्लिम आक्रमण आणि साम्राज्यवादी ब्रिटीशांपासून भारत बचावला, त्याचप्रमाणे तो कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटातूनही वर येईल. कठोर पावलं उचलली नाही तर कदाचित कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागेल ज्याचा प्रादुर्भाव लहान मुलांनाही होईल. म्हणूनच मोदींनी या लढ्याचं नेतृत्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : बीजिंगमध्ये नवे रुग्ण, चीनमध्ये संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता\\nसारांश: जगभरात फैलाव झालेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूचं केंद्र चीन होतं. शिस्तबद्ध उपाययोजनांनंतर चीनमध्ये कोरोना विषाणू नियंत्रणात आला होता. मात्र तब्बल 56 दिवसांनंतर चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चीनमध्ये कोरोनाचे 10 नवे रुग्ण आढळले आहेत. राजधानी बीजिंगमध्ये दोनजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बीजिंगमध्ये गुरुवारी (11 जून) प्रदीर्घ कालावधीनंतर कोरोनाचा रुग्ण आढळला. शुक्रवारी (12 जून) आणखी दोन रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झालं. 9 जून रोजी कोरोनाच्या शेवटच्या रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं होतं. मात्र आता नव्याने रुग्ण आढळू लागल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. नवीन रुग्ण आढळू लागल्याने शाळा सुरू करण्याचा विचार प्रशासनाने रद्द केला आहे. दोन नवे रुग्ण हे फेंगताई जिल्ह्यातील चाय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : भारतात सांडपाण्यातही सापडला कोरोना व्हायरस?\\nसारांश: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये सांडपाण्यात कोरोनाचा व्हायरसचे नमुने आढळले आहेत. हैदराबाद इथल्या 'सेंटर फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजी'नं (CCMB) हा दावा केला आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हायरसचे सापडलेले नमुने संसर्गजन्य नसल्याचंही CCMBनं म्हटलं आहे.\n\nएखाद्या भागातील सांडपाण्याचा नीट अभ्यास केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो की नाही याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते, असंही CCMBनं म्हटलं आहे. \n\nबीबीसीनं CCMB चे निर्देशक राकेश मिश्रा यांच्याशी कोरोना व्हायरसचे वेगवेगळे प्रकार, कोरोनाची लस आणि कोरोनाच्या संसर्गाची क्षमता याविषयीच्या मुद्द्यावर चर्चा केली. \n\nहे सर्वेक्षण कशासाठी?\n\nCCMB नं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, कोरोना व्हायरसचे नमुने हैदराबादमधील सांडपाण्यात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : भारतात होणाऱ्या कोरोना चाचण्या विश्वासार्ह नाहीत - ऑस्ट्रेलियन प्रीमियर\\nसारांश: भारतातून ऑस्ट्रेलियात परतणाऱ्या प्रवाशांची भारतात होणारी कोरोना चाचणी विश्वासार्ह किंवा अचूक नसल्याचं वक्तव्य वेस्ट ऑस्ट्रेलिया स्टेट प्रीमियर मार्क मॅकगोवन यांनी केलंय. याचा परिणाम ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थेवर होत असून नव्या समस्या निर्माण होत असल्याचंही ते म्हणाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मार्क मॅकगोवन\n\nपश्चिम ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांना भारतातून परतलेल्या चार प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं आढळलं आहे. या चौघांना पर्थमधील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.\n\nएका स्थानिक टेलिव्हिजन चॅनेलशी बोलताना मार्क मॅकगोवन म्हणाले, \"आज (27 एप्रिल) सकाळी झालेल्या आमच्या टीमच्या तातडीच्या बैठकीत मला सांगण्यात आलं की, विमानातून ऑस्ट्रेलियात आलेल्या 79 प्रवाशांपैकी 78 प्रवासी भारतातहून आले आहेत. आमचा अंदाज आहे की या प्रवशांमध्ये अनेक जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते.\" \n\nत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : मुंबईत लस मिळण्यासाठी अडचण, मग गावांमध्ये कशी मिळतेय लस?\\nसारांश: 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हे लसीकरण मोफत करणार असल्याचं ठाकरे सरकारने जाहीर केलं. पण लसींचा तुटवडा असल्यामुळे सगळीकडे 100 टक्के लसीकरण सुरू होईल याची खात्री देता येणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईमध्ये लसीकरणाची आज फक्त 5 केंद्र सुरू आहेत. याउलट आसपासच्या ग्रामीण भागात मात्र लसीकरणाचे 'स्टॉल्टस्' उपलब्ध असल्याचं दिसतंय. \n\nघाटकोपरला राहणारे चिन्मय भावे सांगतात, \"मी कोविन अॅपवर रजिस्टर करून लस उपलब्ध असलेली केंद्र 2 मे ला ऑनलाईन शोधायला सुरुवात केली. मुंबईमध्ये मला कोणताही 'स्लॉट' दिसला नाही. मग मी इतर जिल्ह्याचे स्लॉटस् तपासून पाहीले. तर मला ठाणे, पनवेल, विरार इकडचे स्लॉट उपलब्ध दिसले.\"\n\n\"मला 2 तास प्रवास करून तिथे जाणं शक्य नव्हतं, म्हणून मी माझ्या मित्रांना सांगितलं. त्यानंतर मी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : लक्षणं आढळल्यावर वारंवार CT-स्कॅन करणं हे कॅन्सरला निमंत्रण - AIIMS\\nसारांश: कोरोनाचा संसर्ग झाल्यावर अनेक जण सीटी स्कॅनची चाचणी करण्यासाठी धावत आहेत. या चाचणीमुळे छातीतल्या संसर्गाचे प्रमाण कळते. पण ही चाचणी वारंवार करणे धोकादायक आहे, असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"कोव्हिड-19 ची सौम्य लक्षणं दिसत असल्यावर लगेच जाऊन सीटी स्कॅन करणे किंवा सातत्याने ते काढायला जाणे घातक आहे आणि त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो,\" असा इशारा गुलेरिया यांनी दिला आहे. \n\nअँटिजन टेस्ट किंवा RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली आहे पण कोव्हिड-19 ची लक्षणं दिसत आहेत, अशा वेळी HRCT टेस्ट किंवा सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. \n\nHRCT टेस्ट काय असते? \n\nकोव्हिड रुग्णांच्या बाबतीत HRCT टेस्ट हे नावही अनेकांनी ऐकलं असेल. त्याचा अर्थ High Resolution CT Scan. एक्स रे मध्येही ज्या गोष्टी कळत नाहीत त्या HR"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : सगळ्या जगातले कोरोना विषाणू एका कोल्डड्रिंकच्या कॅनमध्ये मावू शकतात?\\nसारांश: सध्या जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचे म्हणजेच Sars-CoV2 चे संपूर्ण जगातले विषाणू गोळा केले, तरी ते कोल्डड्रिंकच्या एका कॅनमध्ये मावतील...असं का, याविषयीचा गणितज्ज्ञ क्रिस्टियन येट्स यांचा हा लेख.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जगभरातल्या 'सार्स-कोव्ह-2' विषाणूंचं एकत्रित आकारमान किती असेल याचं गणित मांडावं, असं मला बीबीसी रेडिओ-4च्या 'मोअर ऑर लेस'या कार्यक्रमादरम्यान सांगण्यात आलं. या प्रश्नाचं उत्तर काय असेल याची कल्पना मला तेव्हा नव्हती, हे कबूल करायला हवं. \n\nऑलिम्पिकमधील स्विमिंगपूलच्या आकाराइतकं जगभरातील कोरोना विषाणूंचं एकत्रित आकारमान असेल, असं माझ्या बायकोने सुचवलं. \"तेवढं तरी असेल किंवा चहाच्या चमच्याइतकं असेल,\" असं ती म्हणाली. \"अशा प्रश्नांचं उत्तर असंच कुठल्यातरी टोकावरचं असतं.\"\n\nतर, कोरोना विषाणूचं एकत्रित"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना आरोग्य : गांजा ओढणे हा खरंच कोव्हिड-19 वरचा उपचार आहे का? - रिअॅलिटी चेक\\nसारांश: कोरोना व्हायरसच्या या संकटामध्ये जो तो नवी माहिती घेऊन सोशल मीडियावर टाकत आहे. मात्र सोशल मीडियावर येणाऱ्या या माहितीमध्ये किती तथ्य असतं? याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला आहे. \n\nफसवे 'व्हायरस ब्लॉकर बॅज '\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बिल्ला लावलेले रशियन खासदार\n\nकोरोना व्हायरसपासून रक्षण होईल असे सांगून जगभरात काही बिल्ले विकले जात आहेत. याला 'व्हायरस ब्लॉकर बिल्ले' म्हटलं जात आहे.\n\nरशियाच्या बाजारात असे बिल्ले बेधडक विकले जात आहेत. यातील काही बिल्ल्यांवर पांढरा क्रॉस काढण्यात आलेला आहे. कोरोनाला रोखतील असं सांगून हे बिल्ले विकण्यात येत आहेत. काही खासदारांनीही हा बिल्ला लावल्याचे दिसून आले.\n\nअमेरिकेच्या फेडरल ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने याबाबत एक धोक्याची सूचना दिली आहे. या बिल्ल्यातून एक प्रकारचा ब्लीचिंग पदार्थ (क्लोरि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना आहार : वारकऱ्यांचा विरोध डावलून संजय गायकवाडांनी चिकन बिर्याणी, अंडी वाटली : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया,\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संजय गायकवाड\n\n1. आमदार संजय गायकवाड यांनी कोव्हिड रुग्णांना चिकन बिर्याणी आणि अंडी वाटली\n\nरोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मांसाहार करण्याचा सल्ला देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांनी आता कोव्हिड रुग्णांना चिकन बिर्याणी आणि उकडलेली अंडी दिली आहेत. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.\n\nकेंद्र सरकारच्या आवाहनानंतर बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही काही दिवसांपूर्वीच कोव्हिड रुग्णांनी चिकन, अंडी, मासे असा आहार घ्यावा असं म्हटलं होतं. यामुळे रुग्णांची प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते असंही ते"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना औषध : रेमडेसिव्हिर कुणालाही देऊ नका - WHOची सूचना\\nसारांश: कोव्हिडग्रस्त रुग्णांना ते कितीही गंभीर स्थितीत असले तरी रेमडेसिव्हिर हे औषध दिलं जाऊ नये, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोव्हिड 19वर अजूनही थेट परिणामकारक औषध उपलब्ध नसलं तरी सुरुवातीपासूनच रेमडेसिव्हिर हे औषध गंभीर रुग्णांना बरं करण्यासाठी दिलं जात होतं. त्याच्यावरचं अवलंबत्व इतकं वाढलं की दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये त्याचा काळाबाजार होऊ लागला. पण कालांतराने हे औषध खरंच प्रभावी आहे का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले. \n\nरेमडेसिव्हिर कितपत प्रभावी?\n\nऑक्टोबर महिन्यात WHOने केलेल्या सॉलिडॅरिटी ट्रायल्समध्ये रेमडेसिव्हिरची कोव्हिडचे रुग्ण बरे होण्यात, त्यांचा मृत्यू रोखण्यात किंवा त्यांना असलेली व्हेंटिलेटरची आवश्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना औषधः कोरोनाविर औषधाला रशियात मंजुरी, पुढच्या आठवड्यापासून दुकानात उपलब्ध होणार\\nसारांश: कोरोना व्हायरसची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी अँटी-व्हायरल औषधाला मंजुरी दिली आहे. कोरोनाविर' (Coronavir) असे या औषधाचे नाव आहे. 'आर-फार्म' नामक कंपनीने हे औषध तयार केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुढच्या आठवड्यापासून 'कोरोनाविर' हे औषध रशियातल्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल, अशी माहिती आर-फार्म कंपनीनं दिली आहे.\n\n'प्रिस्क्रिप्शन ड्रग' म्हणून या औषधाला मंजुरी मिळाल्यानं डॉक्टरांचा सल्ला आणि शिफारस औषध खरेदीसाठी बंधनकारक असेल. डॉक्टरांच्या परवानगीनंतरच औषध खरेदी करता येईल.\n\nयाआधी म्हणजे मे महिन्यात रशियातच आणखी एका अशाच औषधाला मंजुरी देण्यात आलीय. 'एव्हिफाविर' (Avifavir) असं त्या औषधाचं नाव होतं.\n\nतिसऱ्या टप्प्यात 168 रुग्णांवर चाचणी\n\nकोरोनाविर आणि एव्हिफविर ही रशियातली दोन्ही औषधं जपानमध्ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना काळात एक दिवसही सुटी न घेता काम करणाऱ्या धारावीतल्या योद्ध्या\\nसारांश: \"बस्स झालं! असं कसं म्हणायचं? घरोघरी गेलो नाही, तर रुग्ण वाढतील. हे आमचं काम आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मला शिकून डॉक्टर होता आलं नाही. पण, कोरोना काळात केलेल्या कामाचं खूप समाधान मिळालंय. लोक खूप मान देतात. मला अभिमान आहे, मी आरोग्यसेविका असल्याचा.\"\n\nधारावीत कोणत्याही गल्लीत, वाडीत सकाळच्या सुमारास जा...हातात कागद-पेन, तोंडावर मास्क, सॅनिटाईझरची बाटली, ऑक्सिमीटर आणि गन थर्मामीटर घेतलेल्या महिला घराघरात जाऊन लोकांची विचारपूस करताना दिसून येतात. \n\nअंकिता शेडगे, उल्का परब आणि मीराबाई काळे...ही नावं तुम्ही ऐकली नसतील. पण, धारावीकर यांना कुटुंबातील एक सदस्य मानतात. \n\nया महिलांना धारावीतील गल्लीबोळा पा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना काळात एका हातानं सफाईचं काम सुरू ठेवणाऱ्या लढवय्यासमोर पुन्हा संकट\\nसारांश: कोरोनाच्या काळातही एका हाताने सफाईचं काम सुरू ठेवणारे कोल्हापूर महापालिकेतले सफाई कर्मचारी बाजीराव साठे यांना पुन्हा एकदा एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दोन वर्षांपूर्वी सफाई काम करत असताना बाजीराव यांच्या बोटाला जखम झाली होती. त्यात गँगरीन झाल्याने त्यांना त्यांचा डावा हात गमवावा लागला होता. असं असूनही ते केवळ एका हाताने कोल्हापूरच्या रस्त्यांवर सफाई काम करत होते. लॉकडाऊनमध्ये देखील त्यांनी आपलं काम थांबवलं नव्हतं. बीबीसी मराठीने त्यांच्या या कामाची बातमी दाखवली होती.\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nपण लढवय्या असलेल्या बाजीराव यांच्यावर पुन्हा एक नवीन संकट उभं ठाकलं आहे.\n\nकाही दिवसांपूर्वी काम करत असताना त्यांच्या पायाला ठेच लागली त्यानंतर पाय सुजले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना काळात झूमची भरभराट, नफ्यात 355 टक्क्यांची वाढ\\nसारांश: कोरोना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे जगाला आर्थिक फटका बसत असताना व्हीडिओ कॉन्फरन्सिंग झूम अॅपने मात्र छप्परफाड कमाई केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना काळात ऑफिसला जाण्याऐवजी वर्क फ्रॉम होम मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. कामासंदर्भात एकत्रित बोलण्यासाठी झूम कॉलद्वारे मीटिंगांचं प्रस्थ वाढलं. याचा थेट परिणाम म्हणजे झूमच्या कमाईत दुपटीपेक्षा वाढ झाली आहे. \n\n31 जुलैला संपलेल्या तिमाहीत झूमचा नफा विक्रमी 355 टक्क्यांनी वाढला आणि कंपनीने 663.5 मिलिअन डॉलर एवढी घसघशीत कमाई केली. झूमला 500.5 मिलिअन डॉलर फायदा होईल असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला होता. \n\nसोमवारी (31 ऑगस्ट) झूमच्या शेअरने प्रचंड भरारी घेतली. बाजार बंद झाला तेव्हा झूमचा शेअर 325"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना चाचणीच्या दरात घट, सामान्यांना दिलासा\\nसारांश: महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये कमालीची घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना चाचणी\n\nकोरोनाबाधेमुळे अनेकांना आर्थिक नुकसान होतंच आहे आणि चाचणीही काहीशी महाग होती. त्यामुळे ही चाचणी स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\n\nराज्य सरकारने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये तब्बल 600 ते 800 रुपयांची कपात केली असून आज 8 सप्टेंबरपासून हा निर्णय लागू होतोय. त्यामुळे कोरोनाची चाचणी अवघ्या 1200 रुपयांत होणार आहे.\n\nकोरोना चाचणीच्या दरात कपात करण्याचा सरकारचा निर्णय\n\nदेशात आणि विशेषतः राज्यात कोरोना उद्रेकामुळे अक्षरशः हलकल्लोळ सुरू आहे. राज्य शासन प्रयत्न करत असलं तरी कोरोनाची"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना चॅलेंज: 'मी केस काढले हे साहस नाही, सहज केलेली कृती'\\nसारांश: खूप दिवसांची इच्छा होती की एकदा तरी पूर्ण केस काढून बघावे. पण धाडस होत नव्हतं. त्यातच कोव्हिडची साथ आल्यानंतर केसांची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. सलून आणि ब्युटी पार्लर बंद असल्यामुळे वाढलेले केस हा अनेकांपुढे गहन प्रश्न उभा राहिला. त्यातच काही मुलांनी टक्कल करून फोटो टाकायला सुरुवात केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लॉकडाऊनने दिलेली ही संधी मलाही खुणावत होती. पार्लरला पुढे अनेक महिने जाणं शक्य होणार नव्हतं. मग वाढलेले केस कसे सांभाळणार हा प्रश्न होताच.\n\nत्यातच एका संध्याकाळी रोहिणीने (माझी मैत्रीण) व्हीडिओ कॉल करून सरप्राईझ दिलं. तिने आणि तिच्या नवऱ्याने टक्कल केलं होतं! तिने लगेच ते फोटो सोशल मीडियावर टाकून मला चॅलेंज केलं. माझ्या मनात विचार आला की आपणही हे चॅलेंज का स्वीकारू नये? अशी संधी पुन्हा मिळणार नव्हती. रोहिणीशी बोलल्यावर, तिला बघितल्यावर माझी हिंमत वाढली होती.\n\nआमच्या घरी प्रत्येकाला निर्णय घ्यायच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना झाल्यावर शरीरात पू तयार होऊ शकतो का?\\nसारांश: कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर शरीरामध्ये 'पस' तयार होऊ शकतो? शरीरात 'पू' तयार होण्याचा कोरोनाशी काय संबंध? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा औरंगाबाद महापालिकेचे आरोग्य अधिकारी प्रयत्न करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"याचं कारण, कोव्हिड-19 अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेच्या शरीरातील विविध अवयवांमध्ये पू तयार झाल्याचं डॉक्टरांना पहायला मिळालं आहे.\n\nडॉक्टरांच्या माहितीनुसार, या महिलेला कोरोना होऊन गेला होता. \n\nऔरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत शरीरात 'पू' कोरोना संसर्गामुळे तयार झाला असं म्हणता येणार नसल्याची माहिती दिली आहे. \n\nबीबीसी मराठीशी बोलताना औरंगाबाद महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ निता पडाळकर म्हणतात, 'महिलेच्या अंगावर कोरोना संसर्गामुळेच पू तयार झाला असं अजिबात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना झोन: महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये कोणकोणते जिल्हे असणार?\\nसारांश: कोरोना व्हायरसची देशभरातील जिल्हानिहाय स्थिती दर्शविणारी यादी केंद्र सरकारने 1 मे रोजी जाहीर केली आहे. ही यादी दर आठवड्याला अपडेट केली जाणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या रुग्णांची संख्या, ती संख्या किती दिवसांत दुप्पट होतेय (डबलिंग रेट), टेस्टिंगचं प्रमाण आणि व्याप्ती तसंच तज्ज्ञांचं निरीक्षण, या निकषांद्वारे सर्व जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.\n\nरेड झोन म्हणजे असा जिल्हा, तालुका किंवा महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले असतील. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 4 दिवसांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट होतेय.\n\nऑरेंज झोन म्हणजे असे जिल्हे, ज्यात गेल्या 14 दिवसात एकही नवीन कोरो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना झोन: लॉकडाऊन उठवण्यासाठी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ठरवण्याचे निकष काय?\\nसारांश: गेले काही दिवस आपण पेपरमध्ये आणि टीव्ही चॅनलवर रेड, ऑरेंज, ग्रीन आणि कंटेनमेंट झोन हे शब्द ऐकतो आहे. वारंवार, आरोग्यमंत्री आणि सरकारी अधिकारी या शब्दांचा वापर करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्रातले झोन 1 मे रोजी\n\nदेशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमधून अचानक आपल्याला बाहेर पडता येणार नाही. एकीकडे कोरोनाविरोधातील युद्ध सुरू असतानाच, अर्थव्यवस्थेला चालना देणंही गरजेचं आहे. त्यामुळे ठप्प पडलेली अर्थव्यवस्था हळुहळू पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्राने काही निकषांवरून झोननुसार वर्गीकरण केलं आहे.\n\nयामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही, किंवा फार कमी रुग्ण आहेत, अशा विभागात आर्थिक हालचाली सुरू करण्यासाठी उद्योगधंदे काही प्रमाणात सुरू करता येतील. \n\nक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना पुणे: 800 पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे अरुण जंगम\\nसारांश: कोरोनाचं थैमान सुरू झालं तेव्हा रुग्णसंख्येत एकानेही वाढ झाली तरी काळजात धस्स व्हायचं. पहिला मृत्यू झाला तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. आता चार महिन्यानंतर हा आकडा 10 लाखाच्या पुढे गेला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अरुण जंगम\n\nरोज आकडेवारी जाहीर होते, रुग्णसंख्या रोजच्या रोज वाढतच आहे, मृतांचा आकडाही वाढतोच आहे. ती फक्त आकडेवारी म्हणून त्याच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी विकसित झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nरुग्णांवर उपचार करणारे अनेक लोक आपण पाहिले. पण या रोगामुळे ज्या लोकांचा मृत्यू होतो अशा लोकांवर कोण अंत्यसंस्कार करतं हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय का? फ्रंटलाईन वॉरियर म्हणून समाजातल्या विविध घटकांचं कौतुक होतंय, व्हायलाच हवं. त्यावेळी पुण्यातील जंगम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना महाराष्ट्र : #MahaCovid हॅशटॅगद्वारे ट्विटरवर मराठीजनांचा मदतीचा हात\\nसारांश: आजकाल आपण फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम, कुठल्याही सोशल मीडियावर गेलो, की तिथेही आसपास कोव्हिडनं निर्माण केलेल्या भीषण परिस्थितीचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nत्यातच अनेकजण मदतीसाठी साद घालताना दिसतात. कुणाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीये, कुणाला औषधं कुठे मिळतात हे माहिती नाही, कुणाला ऑक्सिजन हवा आहे, तर कुणाला रुग्णासाठी जेवण कुठे मिळेल याची माहिती हवी आहे. \n\nमदतीसाठी याचना करणाऱ्या अशा पोस्ट्सबरोबरच मदतीचा हात देणारेही अनेक आहेत. या सगळ्यांची एकमेकांशी गाठभेट घालून देण्यासाठी काही मराठी नेटिझन्सनी एकत्र येत नवी चळवळ सुरू केली आहे. तिचं नाव आहे #MahaCovid. \n\nही चळवळ नेमकी काय आहे आणि तिथे तुम्ही मदत कशी मागू शकता, याविषयी जाणून घेण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना महाराष्ट्र : 'या' विचाराने त्यांनी केले शंभराहून अधिक कोरोना बळींवर अंत्यसंस्कार\\nसारांश: ''काही नातेवाईक रुग्णालयात सही करायचे आणि घरी निघून जायचे, तर काही स्मशानभूमीच्या गेटवरच थांबायचे. आम्हीच मग कोरोनाबाधित रुग्णाचा अंत्यविधी करायचो आणि अस्थी नातेवाईकांना द्यायचो,'' पुणे जिल्ह्यातील मंचर गावचे माजी सरपंच दत्ता गांजाळे सांगत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दत्ता गांजाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत 160 कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत.\n\nगांजाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत 160 कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. गांजाळे आणि त्यांचे सहकारी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून हे काम करत आहेत. \n\nहे काम करत असताना त्यांच्या सहकाऱ्यांपैकी केवळ एकालाच कोरोनाची लागण झाली मात्र तोही औषधोपचाराने बरा होऊन पुन्हा या कामाला लागलाय. \n\nकोरोनाबाधितांचे अंत्यसंस्कार स्थानिक प्रशासनाने करायचे असा आदेश पहिल्या लाटेदरम्यान सरकारने का"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना महाराष्ट्र : MPSC नंतर आता वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या\\nसारांश: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परीक्षा पुढे ढकलण्याचं सत्र सुरूच आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमित देशमुख\n\nदहावी, बारावीचे SSC, HSC आणि MPSC परीक्षांनंतर आता राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.\n\nअमित देशमुख यांनी ट्वीट करत म्हटलं, \"महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्याप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना महाराष्ट्र : नंदूरबारचं ऑक्सिजन मॉडेल काय आहे? जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची मुलाखत\\nसारांश: कोव्हिड-19 च्या त्सुनामीने भारतात थैमान घातलंय. शहरी आणि ग्रामीण भागाला कोरोना संसर्गाने विळखा घातलाय. दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नव्याने नोंद केली जातेय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशाची आर्थिक राजधानी, दिल्ली ऑक्सिजनच्या प्रत्येक थेंबासाठी विनवण्या करताना पहायला मिळतेय. महाराष्ट्रातही ऑक्सिजन संकटात कोरोना रुग्णांचा श्वास कोंडला गेला.\n\nऑक्सिजन बेड्स नसल्याने रिक्षा, गाडी, एवढंच नाही तर रस्त्यावर रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आला. तडफडणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजन ट्रेनही धावताना दिसून आली.\n\nदेशात ऑक्सिजनची आणीबाणी सुरू असताना. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदूरबारमध्ये 200 पेक्षा जास्त ऑक्सिजन बेड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना महाराष्ट्र : पुण्यातल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊननं नेमकं काय साधलं?\\nसारांश: दहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर पुण्यात नव्या अटी-शर्थींसह पुन्हा व्यवहार सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. पण या लॉकडाऊननं नेमकं काय साधलं, असा प्रश्नही लोक विचारत आहेत. कारण या काळातही पुण्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत जाताना दिसली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मग या काळात पुण्यातील प्रशासनानं कोणती पावलं उचलली आहेत? किती बेड्स वाढवण्यात आले? ते पुरेसे आहेत का, याविषयी आम्ही जिल्हा प्रशासन आणि पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून माहिती घेतली. \n\nलॉकडाऊनमध्येही रुग्णसंख्या का वाढली? \n\n13 जुलै ते 23 जुलै या कालावधीत पुण्यात पुन्हा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला, पण या काळातही कोव्हिडग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत जाताना दिसला. \n\nआरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, एकूण रुग्णांची संख्या पाहिली तर 12 जुलैपर्यंत पुणे महापालिका क्षेत्रात 29"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना महाराष्ट्र : लॉकडाऊनचा निर्णय 14 एप्रिलनंतर? टास्क फोर्सच्या बैठकीनंतर राजेश टोपेंनी काय म्हटलं?\\nसारांश: राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात आज (11 एप्रिल) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली. \n\nया बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, \"राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आता निर्माण होतीये, तर लॉकडाऊनच्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, लोकांचे जे काही प्रश्न असतील ते कसे सोडवायचे, लॉकडाऊन लावायचा झाल्यास किती दिवसांचा लावायचा या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.\"राजेश टोपे यांनी पुढे सांगितलं की, \"या सगळ्यावर अर्थात केवळ च"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना महाराष्ट्र राज्यात हैदोस घालणार की आटोक्यात येणार? आकडेवारीची #सोपीगोष्ट 89\\nसारांश: महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर होतेय, असं बरेच जण म्हणतायेत. पण आकडे काय सांगतात? \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे आम्ही तपासून पाहिलं. यासाठी सात निकषांच्यां आकड्यांची तुलना आम्ही केली.\n\nरिकव्हरी रेट, मृत्यूचा दर, चाचण्यांचे प्रमाण, टेस्ट पॉझिटिव्ह दर, रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी, इत्यादी निकषांची आकडेवारी तपासून, महाराष्ट्राची सद्यस्थिती काय आहे, हे समजून घेता येईल.\n\nसंशोधन आणि सादरीकरण - आशिष दीक्षित\n\nएडिटिंग - शरद बढे\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना महाराष्ट्र: अजित पवार - शाळा 1 जुलैला सुरू करण्याचा विचार #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) अजित पवार - शाळा 1 जुलैला सुरू करण्याचा विचार \n\nमहाराष्ट्रातील शाळा एक जुलैला सुरू करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.\n\nमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं वाढताना दिसतोय. त्यात जूनमध्येच शाळा सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, स्वत: उपमुख्यमंत्र्यांनीच आता या चर्चांना पूर्णविराम दिलाय.\n\nशाळा उशिरा सुरू झाल्यास बुडालेल्या दिवसांची भरपाई दिवाळी आणि ख्रिसमसची सुट्टी कमी करून भरून काढण्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना मुंबई : 'मिशन झिरो' राबवून मुंबई महापालिका कसा रोखणार कोरोनाचा संसर्ग?\\nसारांश: मुंबई महापालिका उत्तर मुंबईच्या 6 वॉर्डांमध्ये 'मिशन झिरो' राबवणार आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी माध्यमांना माहिती दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाड, मुलुंड आणि भांडूप या 6 वॉर्ड्समध्ये हे मिशन राबवलं जाईल. याअंतर्गत मुंबई महापालिकतर्फे सोमवारी (18 जून) 50 फिरत्या दवाखान्यांचं लोकार्पण केलं गेलं. रुग्णांना 2 ते 3 आठवड्यांत बरं होता यावं यासाठी हे 50 फिरते दवाखाने उत्तर मुंबईतील सहा भागांत कार्यरत असतील. \n\nमहापालिकेच्या या उपक्रमासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना, क्रेडई, MCHI, देश अपना संघटनाही हातभार लावणार आहेत. 'मिशन झिरो'दरम्यान या भागांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणावर केलं जा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना मुंबई: शहरात कोरोनाग्रस्तांची झपाट्यानं वाढणारी संख्या स्थिरावली आहे का?\\nसारांश: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोव्हिड-19 चा कर्व्ह फ्लॅट झालाय? मुंबई शहरात कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या स्थिरावलीय? मुंबई महापालिकेचा दावा आहे की गेल्या महिनाभरातील कोव्हिड-19 रुग्णांची संख्या पाहाता, शहरात कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा दर आता स्थिरावलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एप्रिल-मे महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली. अत्यंत संसर्गजन्य आजार असल्याने कोरोना शहरात झपाट्याने पसरला. पण मुंबई महापालिकेचा दावा आहे की, 3 जूनपासून मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या स्थिरावली आहे. \n\nमनिषा म्हैसकर या मंत्रालयात प्रधान सचिव आहेत. मुंबई शहरातील कोव्हिड रुग्णांचं काँटॅक्ट ट्रेसिंग करण्याची विशेष जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कोव्हिड रुग्णांना शोधून काढणं, रुग्णालयांचं मॉनिटरिंग करणं आणि विलगीकरण याची जबाबदारी त्यांना देण्यात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना रुग्णांचे आकडे वाढले, आजच्या बैठकीत काय ठरणार?\\nसारांश: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यात कठोर निर्बंध लादण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, \"नागरिक मास्क वापरायचा अजिबात विचार करत नाही. हे अतिशय घातक आहे. यामुळे आपल्याला जबरदस्त किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे. उद्या ( मंगळवार) मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. त्यात कदाचित काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याच्याबद्दलची मानसिक नागरिकांनी तयार ठेवावी.\"\n\nकाही निर्णय वेळेवर न घेतल्यास अडचणींना सामोरं जावं लागतं, असंही ते पुढे म्हणाले. \n\nआरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबद्दल चिंता व्यक्त केली आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी आणखी दोन औषधांचा शोध\\nसारांश: कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी आणखी दोन औषधांचा शोध लावण्यात आलाय. ही औषधं कोरोनाग्रस्तांच्या मृतांचा आकडा एक चतुर्थांशाने कमी करू शकतात, असा दावा करण्यात आलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"टोसीलिजुमॅब आणि सरीलूमॅब अशी या औषधांची नावं आहेत.\n\nNHS च्या इंटेसिव्ह केअर यूनिट (ICU) मध्ये या लशींवर चाचणी करणाऱ्या संशोधकांनी सांगितलं की, हे औषध ड्रिपद्वारे दिल जाते आणि उपचार सुरू असलेल्या 12 पैकी एका कोरोनाग्रस्ताचा जीव वाचतो.\n\nतज्ज्ञांच्या मते, \"या औषधाचा पुरवठा ब्रिटनमधून आधीपासूनच झालाय. त्यामुळे या औषधाचा वापर तातडीने होऊ शकतो. जेणेकरून शेकडो जणांचे प्राण वाचू शकतात.\"\n\nब्रिटनमधील हॉस्पिटलमध्ये 30 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. एप्रिल 2020 च्या तुलनेत हा आकडा 39 टक्क्यांनी अधिक आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लशीबद्दलच्या 'या' दाव्यांमध्ये किती तथ्य?\\nसारांश: ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून सुरू असलेल्या कोरोना लशीच्या मानवी चाचणीला मोठं यश मिळालं असलं तरी सोशल मीडियावर याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. लशीच्या सुरक्षेबाबत गैरसमज पसरवणाऱ्या पोस्टही व्हायरल होत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या काही वर्षांत लशींविरोधातल्या ऑनलाईन मोहिमा जोर धरु लागल्या होत्या. त्यातच आता कोरोनावरील लशीबाबतही अनेक दावे केले जातायत. \n\nलशीचा डीएनएवर परिणाम?\n\nसोशल मीडियावर सध्या एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हीडिओ ऑस्टिओपॅथ कॅरी मडेज यांचा असल्याचं सांगितलं जातंय. यात कोरोना व्हायरसच्या लशीबाबत चुकीचे दावे करण्यात आलेत. या व्हीडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार कोरोनाची लस मानवी डीएनएमध्ये बदल करेल. \n\n\"कोव्हिड-19 लस शरीरात अनुवंशिक बदल करेल अशा पद्धतीनं बनवली जातीये,\" असं या व्हीडिओमध्ये म्हटलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का लशीच्या वापराला युकेमध्ये मान्यता\\nसारांश: कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या लशीच्या वापराला युकेमध्ये मान्यता देण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऑक्सफर्ड लस विक्रमी वेळेत तयार झाली आहे.\n\nयुकेमधील लसीकरणाच्या मोहिमेला वेग देण्याच्या दृष्टिनं ही मान्यता निर्णायक ठरू शकते. \n\nलस उत्पादन करणाऱ्या अॅस्ट्राझेन्का या कंपनीला युकेनं 100 दशलक्ष लशींची ऑर्डर दिली आहे. 50 दशलक्ष लोकांचं लसीकरण करण्यासाठी हे डोस पुरेसे आहेत. \n\nऔषध नियामकांकडून मान्यता मिळाल्यामुळे ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं सिद्ध झालं आहे.\n\nऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्कानं 2020 च्या सुरुवातीला लस तयार करायला घेतली. एप्रिल महिन्यात पहिल्या स्वयंसेवकावर लशीची चाचणी घेण्यात आली आणि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : क्लिनिकल ट्रायलमध्ये लस 50 टक्के प्रभावी असल्यास भारतात मिळणार मान्यता\\nसारांश: कोव्हिड-19 विरोधातील प्रभावी लसनिर्मितीसाठी जगभरात आणि देशात विविध ट्रायल सुरू आहेत. भारतात औषध निर्मिती करणाऱ्या सात कंपन्यांना केंद्र सरकारने लस निर्मितीसाठी ट्रायलची परवानगी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सद्य स्थितीत या कंपन्यांच्या कोरोना विरोधातील लशीच्या ट्रायल पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली यांसारख्या महानगरात कोव्हिड-19 विरोधातील लशीच्या चाचण्या सुरू आहेत. \n\nकोरोना व्हायरविरोधात औषध उपलब्ध नसल्याने प्रभावी लस हा लोकांचा जीव वाचवण्यासाठी एकमेव पर्याय आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतोय. मृतांचा आकडाही वाढत चाललाय. त्यामुळे सामान्यांसाठी कोव्हिड-19 विरोधातील लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. \n\nकेंद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : पहिल्या 10 कोटी डोसची प्रत्येकी किंमत 200 रुपये - अदर पूनावाला\\nसारांश: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या 'कोव्हिशिल्ड' या कोरोनावरील लशीच्या एका डोसची किंमत 200 रुपये असेल. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) मालक अदर पूनावाला यांनी ही माहिती एएनआय वृत्तसंस्थेला दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अदर पूनावाला लशीच्या किंमतीबाबत म्हणाले, \"कोरोनावरील लशीच्या पहिल्या 10 कोटी डोसची प्रत्येकी किंमत 200 रुपये आहे. मात्र, ही किंमत केवळ भारत सरकारसाठी त्यांच्या विनंतीवरून ठरवण्यात आलीय. आम्हाला सर्वसामान्य माणसं, गरीब आणि आरोग्य क्षेत्रातील लोकांना आधार द्यायचाय. त्यानंतर खासगी बाजारात डोसमागे 1000 रुपये आकारलं जाईल.\"\n\n\"भारत सरकारसाठी आम्ही किफायतशीर किंमत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, ती 200 पेक्षाही जास्त असेल. कारण तेवढा आमचा खर्च झालाय. पण आम्हाला यातून फायदा पाहायचा नाहीय. पहिल्या 10 कोटी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : भारताच्या संपूर्ण लोकसंख्येला लसीकरणाची गरज आहे का?\\nसारांश: देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांचे आकडेही वाढत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, कोव्हिड-19 वरच्या लशींची चर्चाही वाढत चालली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एक अब्जाहून जास्त लोकसंख्येच्या आपल्या देशात प्रत्येकाला कोरोना लस मिळू शकेल किंवा नाही? \n\nपण, सध्या सरकारने दिलेल्या एका माहितीमुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. \n\nमंगळवारी आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. \n\nयावेळी भूषण म्हणाले, \"संपूर्ण देशाला लसीकरण करावं लागेल, असं सरकारने कधीच म्हटलं नव्हतं. लसीकरण मर्यादित लोकसंख्येचंच करण्यात येईल.\"\n\nइंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी राजेश भूषण यांचा मुद्दा अधिक स्पष्टपणे सांगितला."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : रशियात लशीला ऑगस्टमध्ये मान्यता?\\nसारांश: रशियात कोरोना विषाणूवरच्या लशीसंदर्भात स्थानिक यंत्रणांची परवानगी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आरोग्यसेविकांना ही लस देण्यात येईल असं या प्रक्रियेशी संलग्न सूत्रांनी सांगितलं. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मॉस्कोस्थित रशिया सरकारच्या संशोधन केंद्रात अर्थात गामालेया इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावर लस तयार करण्याचं काम सुरू होतं. जुलै महिन्यात माणसांवर या लशीची चाचणी घेण्यात आली. ऑगस्टमध्ये लशीची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात येईल.\n\n मोठ्य़ा प्रमाणावर चाचण्या सुरू असतानाच नियामक यंत्रणांकडून लशीला हिरवा कंदील मिळेल अशी चिन्हं आहेत. कोरोनावर लशीला परवानगी देणारा रशिया पहिलाच देश ठरू शकतो. \n\nरशियाने खरंच कोरोनाची लस शोधलीय?\n\nकोरोनाच्या लशीकरता रशियाच्या वेगावर पाश्चिमात्य देशांनी साशंकता दर्शवली आहे. राष्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : रशियाने मॉस्कोमधून केली लसीकरण मोहिमेला सुरुवात\\nसारांश: कोरोनावरील लस लोकांना द्यायला रशियाची राजधानी मॉस्को शहरातून सुरुवात करण्यात आलेली आहे. या रोगाचा धोका सर्वात जास्त असणाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. यासाठी रशियामध्येच विकसित करण्यात आलेली स्पुटनिक-5 लस वापरण्यात येतेय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ही लस 95% पर्यंत संरक्षण देते आणि याचे कोणतेही मोठे दुष्परिणाम नसल्याचं ही लस विकसित करणाऱ्या संशोधकांनी म्हटलं होतं. पण तरीही या लशीच्या अजूनही मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहेत. \n\nशनिवार-रविवारच्या दोन दिवसांमध्ये या लशीच्या दोन डोसपैकी पहिला डोस घेण्यासाठी हजारो लोकांनी नावं नोंदवली आहेत. पण रशिया या लशीचं नेमकं किती उत्पादन करू शकेल, हे अद्याप स्पष्ट नाही. \n\nया लशीचे निर्माते 2020च्या अखेरपर्यंत लशीचे फक्त 20 लाख डोस तयार करू शकतील अशी शक्यता आहे. \n\nरशियात काही आरोग्यसेवकांना ऑक्टोबरमध्येच ल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : संपूर्ण देशाचं लसीकरण करू असं सरकारने कधीही म्हटलेलं नाही - केंद्रीय आरोग्य सचिव\\nसारांश: संपूर्ण देशाचं लसीकरण करू असं सरकारने कधीही म्हटलेलं नाही. मी ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, असं वक्तव्य आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना लसीकरण\n\nविज्ञानाशी संबंधित जे मुद्दे असतात, त्यावर जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा विषयाशी निगडीत मूलभूत माहिती घेऊनच आपण आलो तर चांगलं होईल. मगच विश्लेषण करू शकतो, असं ते पुढे म्हणाले आहेत.\n\nदेशातल्या सगळ्यांचं लसीकरण करू असं सरकारने कधीही म्हटलेलं नाही याचा भूषण यांनी पुनरुच्चार केला. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nकोरोनाच्या संसर्गामुळे गंभीर स्थितीत असणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करू शकलो तर त्याद्वारे संसर्गाची साखळी तोडता येईल. त्यानंतर सगळ्या लोकसंख्येचं लसीकरण करण्याची आवश्यकता नाही, असं आय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस कधी येईल? त्याची किंमत किती असेल?\\nसारांश: कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण गेल्या वर्षी पहिल्यांदा डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरात आढळून आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\nयानंतर जगभरात इतर ठिकाणी याचा प्रसार होण्यास सुरुवात झाली होती.\n\nआतापर्यंत नऊ महिन्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाने दोन कोटी 66 लाखांचा टप्पा पार केला आहे. \n\nया विषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आठ लाख 75 हजारांहून पुढे गेली आहे. पण अजूनही कोरोना व्हायरसशी निपटण्यासाठी प्रभावी ठरणारी लस सापडलेली नाही. \n\nऑगस्ट महिन्यात रशियाने कोव्हिड-19 वरची लस शोधल्याची घोषणा केली. त्यांनी 11 ऑगस्टला कोव्हिडवरच्या लशीची नोंदणी केली. \n\nया लशीला 'स्पुटनिक व्ही' अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस: तातडीनं हस्तक्षेप करा, अन्यथा लसीचा तुटवडा जाणवेल - सीरम #5मोठ्याबतम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) कोरोना: तातडीनं हस्तक्षेप करा, अन्यथा लशीचा तुटवडा जाणवेल - सीरम\n\nअमेरिकेच्या सरकारनं उत्पादन सुरक्षा कायदा लागू केल्यानं कच्चा माल मागवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात भारत सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी मागणी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं केली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.\n\nपुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोरोनावरील कोव्हिशिल्ड नावाच्या लसीचं उत्पादन सुरू आहे.\n\nसीरम इन्स्टिट्यूटने 6 मार्च रोजी वाणिज्य सचिव अनूप वधावन आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन यांना पत्र ल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस: पहिली लस घेणारी व्यक्ती आहे 90 वर्षांची आजी\\nसारांश: कोव्हिड 19 साठीची लसीकरण मोहीम आजपासून युकेमध्ये सुरू झाली आणि 90 वर्षांच्या आजींना फायझरच्या लशीचा डोस सर्वांत पहिल्यांदा देण्यात आलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मार्गारेट कीनन या पुढच्या आठवड्यात त्यांचा 91वा वाढदिवस साजरा करणार आहेत आणि ही आपल्याला मिळालेली वाढदिवसाची सर्वोत्तम भेट असल्याचं त्यांनी म्हटलंय. \n\nकॉव्हेंटरी मधल्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये युकेतल्या वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांना इंजेक्शन देण्यात आलं. येत्या काही आठवड्यांमध्ये आता युकेमध्ये फायझर - बायोएनटेकच्या लशीचे पहिल्या टप्प्यातले 8 लाख डोसेस देण्यात येणार आहेत. \n\nया महिनाअखेरपर्यंत आणखी 40 लाख डोसेस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. \n\nकोरोना लस – युकेतील सर्वात मोठ्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस: भारतीयांसाठी कोरोनाची 'उष्ण लस' तयार करणं का आवश्यक आहे?\\nसारांश: भारतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना\n\nसर्व लसींची 2 ते 8 अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानामध्ये वाहतूक आणि वितरण होत असतं. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगात कोव्हिड-19 च्या ज्या लसींवर काम सुरू आहे त्याा शून्य अंश सेल्सिअसच्याही खाली साठवण्याची गरज आाहे. \n\nपण, कोव्हिड-19 वर अशी लस निघाली जी थंड तापमानवर अवलंबून नसेल, जी शीतपेट्यांमध्ये साठवण्याची गरज नसेल आणि ती कुठल्याही तापमानात अतिदुर्गम भागातही पोहोचवता आली तर…\n\nभारतातले काही संशोधक अशी लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या लशीला 'उष्ण लस' म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस: महाराष्ट्रात असं होणार लसीकरण\\nसारांश: कोरोना लसीकरणासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक आज झाली. यावेळी राज्यात कोरोना लसीकरणासाठी सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे.\n\nलसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.\n\nदुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस: राहुल गांधींचा नरेंद्र मोदींना सवाल, 'भारताचा नंबर कधी लागणार'\\nसारांश: कोरोना लस केव्हा येणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. भारतात कोरोनाची लस कधी येणार याची चर्चा देखील शिगेला पोहोचली आहे. इंग्लंड आणि अमेरिकेत तर लसीकरणाला सुरुवात झाली आहे पण अद्याप भारतात लसीकरणाला सुरुवात झालेली नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोनाचे लसीकरण भारतात कधी सुरू होणार याची उत्सुकता सर्वांनाच असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. \n\nजगभरातल्या 23 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. चीन, अमेरिका, रशिया आणि युकेत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारताचा नंबर कधी लागणार मोदीजी असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे. \n\nत्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक चार्टसुद्धा टाकला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कोणत्या देशात किती जणांना लस देण्यात आली ही माहिती देण्यात आली आहे. \n\nराहुल गांधी यांच्या प्रश्नाला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस: लहान मुलांवर कोरोना लशीची चाचणी करण्याची भारत बायोटेकला परवानगी\\nसारांश: 2 ते 18 वर्षांच्या मुलांवर कोरोना लशीची चाचणी करण्याची परवानगी भारत बायोटेकला देण्यात आली आहे असं वृत्त पीटीआयने दिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nसूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत त्यांनी म्हटलं आहे की सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने कोव्हॅक्सिन या लशीला लहान मुलांवर चाचणी करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. \n\nलहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी भारत बायोटेकला देण्यात आल्याचं पीटीआयने सांगितलं आहे. देशातील विविध ठिकाणी एकूण 525 लहान मुलांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. \n\nभारतात 18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. 18 वर्षाखाली मुलांना या लसीकरणात वगळण्यात आलं हो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस: वृद्धांचं लसीकरण करणं सोपं का नाही?\\nसारांश: आपल्याकडे कोरोना व्हायरसची लस आधीपासूनच उपलब्ध आहे, अशी कल्पना करा. अशा स्थितीत ही लस जगभरात इतक्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत कशी पोहोचवावी, हा प्रमुख प्रश्न निर्माण होईल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांना सर्वप्रथम संरक्षण देणं अशा वेळी महत्त्वाचं ठरतं. त्याशिवाय वृद्ध व्यक्तींनाही कोरोनाचा जास्त धोका आहे. \n\nत्यामुळे कोरोना व्हायरसचं लसीकरण हे काम इतकं सोपंसुद्धा नाही. \n\nकॅनडाच्या ग्लुलेफ विद्यापीठात व्हॅक्सिनोलॉजीच्या प्राध्यापक श्यान शरीफ सांगतात, \"आमच्याकडे वृद्ध व्यक्तींसाठी बनवलेल्या लशींची संख्या अत्यंत कमी आहे. गेल्या 10 वर्षांत आपण बहुतांश लशी या लहान मुलांचा विचार करूनच बनवल्या आहेत. फक्त गजकर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस: सीरमसोबत करार असलेली ऑक्सफर्डची लस अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर\\nसारांश: सीरम इंस्टिट्यूटबरोबर करार असलेली ऑक्सफर्डची लस अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असून ख्रिसमसआधीच तिच्या चाचण्या पूर्ण होतील असं संशोधकांनी सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऑक्सफर्डच्या या कामगिरीचा फायदा भारतीय कंपनी सीरमला ही होईल. \n\nभारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या लशीचं उत्पादन करत आहे. 'कोव्हिशिल्ड' असं या लशीचं नाव आहे. \n\nयाआधी भारतात डिसेंबरपर्यंत ही लस तयार असेल, असं आदर पुनावाला यांनी म्हटलं होतं. 2021च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत या लशीचे 10 कोटी डोस बनून तयार होतील. अशी माहिती यापूर्वी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली होती. NDTVनं ही बातमी दिली होती.\n\n\"कोव्हिशिल्ड लशीच्या मानवी चाच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लसः 1 मार्चपासून 60 वयावरील तसंच 45 वरील सहव्याधी असलेल्यांचं लसीकरण- जावडेकर\\nसारांश: सर्वसामान्य नागरिकांची लशीची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. येत्या 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. शिवाय, को-मॉर्बिडिटी म्हणजेच इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांनाही आता लस घेता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"देशातील 10 हजारसरकारी तर 20 हजार खासगी लसीकरण केंद्रांवर नागरिकांना ही लस घेता येणार आहे. विशेष म्हणजे सर्व सरकारी केंद्रांवर कोरोनावरची लस ही मोफत दिली जाणार आहे, असंही प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. \n\nभारतात लसींना परवानगी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यात म्हणजेच 16 जानेवारी रोजी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. पण सुरुवातीच्या टप्प्यात फक्त कोव्हिड-योद्ध्यांचंच लसीकरण करण्यात येईल, असं केंद्र सरकारने म्हटलं होतं\n\nकोरोना निर्मुलनासाठी पहिल्या फळीत काम करणारे वैद्यकीय कर्मचारी, पोलीस तसंच संबंधि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊन : 'मोबाईलच्या नादानं मुलांचं घरात लक्षच नसतं, रात्रभर झोपतच नाहीत'\\nसारांश: \"लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुलाला कधीच मोबाईलशिवाय बसलेलं मला आठवतच नाही. त्याच्या हातात मोबाईल पाहून मलाच आता कंटाळा येऊ लागला आहे. घरात काय चाललंय, याकडे त्याचं लक्ष नसतं. खरंतर त्याला घराची काळजीच नसते. मोबाईल मिळाला की बास झालं. या मोबाईलच्या नादाने तो रात्रभर झोपतही नाही.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गृहिणी असलेल्या सुनीता चौधरी (बदललेलं नाव) त्यांच्या तक्रारीचा पाढा वाचत होत्या. \n\nसुनीता यांचा मुलगा रोहित (बदललेलं नाव) पुण्यातील एका नामांकित शाळेत नववीत शिकतो. कोरोना लॉकडाऊननंतर गेल्या एका वर्षापासून त्याची दिनचर्याच बदलून गेली आहे.\n\nरोहितचे ऑनलाईन क्लासेस सकाळी होतात. त्यानंतर युट्यूबवर व्हीडिओ पाहणं, फेसबुक, इन्स्टाग्रॅम, गेम खेळणं यामध्येच तो दिवसभर गुंतलेला असतो. \n\nबाहेर खेळायला जाणं रोहितने कधीच सोडून दिलं. शिवाय, गेल्या काही दिवसांपासून तो आता घरातील व्यक्तींना उलटून उद्धट उत्तरंही दे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊन : उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले 9 महत्त्वाचे मुद्दे\\nसारांश: महाराष्ट्रात नव्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या जनतेला संबोधित केले. जर लॉकडाऊन टाळायचा असेल तर सर्वांनी कोरोनाला गांभीर्याने घेणं आवश्यक आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उद्धव ठाकरे\n\nराज्यात कोरोनाची दुसरी लाट आहे की नाही हे 8-15 दिवसांत कळेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. \n\n\"जर यावेळी काळजी घेतली नाही तर लॉकडाऊन पुन्हाला लावावा लागेल आणि यावेळी (अंमलबजावणी) अवघड असेल,\" असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला आहे.\n\nलॉकडाऊनबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, \"लॅाकडाऊन करावा का? मी तुम्हाला विचारतोय. याचं उत्तर मी पुढचे 8 दिवस घेणार आहे. ज्यांना लॅाकडाऊन हवा ते विना मास्क फिरतील. त्यामुळे सूचना पाळा आणि लॅाकडाऊन टाळा.\"\n\nउद्धव ठाकरेंच्या भाषणातले 9 महत्त्वाचे म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊन : कामगार कायदे बदलून मजुरांचं भलं होणार की उद्योगांना चालना मिळणार? #सोपीगोष्ट 76\\nसारांश: कोरोनाच्या व्हायरसमुळे एकीकडे जगासमोर आरोग्य संकट उभं राहिलं असतानाच आता जगाला आर्थिक महामंदीचाही सामना करावा लागतोय. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एकीकडे या स्थलांतरितांच्या पोटापाण्याच्या प्रश्न उभा राहिलाय तर दुसरीकडे उद्योगधंदे पुन्हा सुरु करून त्यांना टिकवण्याचं आव्हान आहे. त्यासाठीच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातसारख्या काही राज्यांनी कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय.\n\nकामगार कायद्यात बदल केल्यानं नेमकं काय साध्य होणार आहे? केलेले हे बदल खरंच सुधारणा किंवा reforms आहेत, की मालकांसाठी मजुरांच्या छळवणुकीचा मार्ग खुला झालाय? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. \n\nही सोपी गोष्ट आहे कामगार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊन : कोकणातला हापूस आंबा तुमच्यापर्यंत असा पोहोचतोय\\nसारांश: राजापूरच्या संजय राणेंच्या बागेत हापूस झाडाला लगडलाय. आलेलं फळ पेट्यांमध्ये भरून, मिळेल त्या मार्गानं 'कोकणच्या राजा'ला बाहेर नेलं जातं आहे. राणेंचा आंबा मुंबईला चालला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोनामुळे आंब्यांच्या विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे.\n\nकोरोनानं यंदाच्या हापूसची मोठी कसोटी पाहिली. आंबा पोहोचवण्याचे रस्तेच त्यानं अडवून ठेवले, लॉकडाऊननं राज्यातले बाजार बंद केले. काहींना त्याचा तोटा झाला, तर काहींना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग सापडला. \n\nपाहा हा व्हीडिओ\n\nसंजय राणे सांगतात, \"सुरुवातीच्या काळात आम्ही वाशी मार्केटला आंबा पाठवला. दरवर्षी आम्ही तो पाठवतो. यावर्षी आम्ही कोरोनाच्या संकटामुळे खूप चिंतेत होतो. आमचा हापूस आंबा विकला जाईल की नाही बाजारपेठेमध्ये.\n\n\"दरवर्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊन : दारूच्या दुकानांबाहेर लोकांची झुंबड, एक किलोमीटरपर्यंत रांगा\\nसारांश: कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र, झोननिहाय काही अटी शिथिल करण्यात आल्यात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nसरकारनं कंटेनमेंट झोन वगळता इतरत्र दारू विक्रीला परवानगी दिलीय. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दारू खरेदी-विक्री करता येईल, असं सांगण्यात आलंय. मात्र, दारू विक्रीमुळं आता मोठा गोंधळ निर्माण होऊ लागलाय. \n\nदेशातील विविध ठिकाणी दारू खरेदीसाठी रांगाच्या रांगा लागल्यात. अनेक ठिकाणी तर लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यानं आणि गोंधळ घातल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.\n\nदिल्लीतल्या देश बंधू गुप्ता रोडवरील दारूच्या दुकानांबाहेर लोकांची झुंबडच्या दुकानाबाहेर एक किलोमीटरेप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊन : मराठी नाटक व्यवसायावर कसा परिणाम झाला? - पाहा व्हीडिओ\\nसारांश: महाराष्ट्रात मार्च महिन्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाल्यावर बंद झालेली नाट्यगृहं अद्याप सुरू झाली नाहीत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सरकारनं परवानगी दिली नाही आहे. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टीवर संकट आलंय. तसंच कोट्यावधींची उलाढाल असलेल्या व्यावसायीक रंगभभूमीवरील कलाकार आणि कामगारांची अवस्था बिकट आहे. \n\nदुसरीकडे, नाट्यगृहाशिवाय नाटकाचे काही नवे प्रयोग इंटरनेटच्या मदतीनं होत आहेत.\n\nमयुरेश कोण्णूर यांचा रिपोर्ट\n\nशूटिंग आणि एडिटिंग – शरद बढे\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात दिल्ली, राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध\\nसारांश: दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RTPCR टेस्टचे रिपोर्ट आता जवळ ठेवावे लागणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्य सरकारने यासंदर्भातली नवी नियामावली जाहीर केली आहे. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांचे RTPCR टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह असणं अपेक्षित आहे. तसंच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे. \n\nविमान, रेल्वे आणि रस्त्यामार्गे राज्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी वेगवेगळी नियमावली जारी करण्यात आली आहे. \n\nविमान प्रवासाची नियमावली \n\nविमानतळावर विमान पकडण्यापूर्वी आणि उतरल्यानंतर या रिपोर्टची प्रत दाखवणं प्रवाशांना बंधनकारक आहे. ही टेस्ट प्रवास सुरू करण्याच्या 72 तासां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊनच्या काळात 'झूम'ची झाली भरभराट\\nसारांश: लॉकडाऊनमुळे जगभरात अनेक जण घरून काम करत आहेत. एरव्ही प्रत्यक्ष समोरासमोर बसून होणाऱ्या चर्चा - मीटिंग आणि अगदी ट्रेनिंग्ससाठीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मदत घेतली जातेय. यासाठी स्काईप, मायक्रोसॉफ्ट टीम्स, झूम असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या व्हिडिओ कॉलिंग - कॉन्फरन्सिंगला मिळणारा प्रतिसाद पाहत गुगलनेही आपली सेवा घाईघाईने लाँच केली, त्यातली अनेक फीचर्स मोफत उपलब्ध करून दिली. तर फेसबुक आणि व्हॉट्सअॅपनेही त्यांच्या व्हिडिओ कॉलिंगसाठीची सदस्य संख्या वाढवली. यातली झूम ही सेवा गेले काही महिने चर्चेत आहे. सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्हं उपस्थित झाल्याचा फटका या कंपनीला बसला असला तरी 'झूम' नावाप्रमाणेच गेल्या काही दिवसांत या कंपनीची वाढ झालेली आहे. एप्रिलमध्ये या कंपनीचं सॉफ्टवेअर वापरणाऱ्यांची संख्या 30 पटींनी वाढली होती. दररोज 30 कोटी पे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊननंतर मास्क बनवण्याच्या व्यवसायाने कुटुंबाला आधार दिला\\nसारांश: लॉकडाऊनमुळे पंजाबच्या कुलविंदर कौर यांच्या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ आली. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तामिळनाडूत स्थलांतरित मजूरीवर काम करणारे त्यांचे पती लॉकडाऊन जाहीर झाल्यावर तिथेच अडकले. अशा परिस्थितीत घरात अन्न शिजवणंही कठीण झालं.\n\nआपल्या दोन मुलांची उपासमार होऊ नये म्हणून कुलविंदर कामासाठी घराबाहेर पडल्या. अशा वेळी कोरोना संकटाने त्यांच्यासमोर एक संधी उभी केली.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकाडऊनमुळे गेलेल्या नोकऱ्या परत कधी मिळतील?\\nसारांश: शलिका मदान (वय 38 वर्षं) दिल्लीतल्या एका कायदेविषयक कंपनीत काम करत होत्या. मे महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांना कार्यालयातून फोन आला आणि त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मदान यांना मुलगा आहे आणि त्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. तो दुसऱ्यांवर अवलंबून असतो.\n\nमदान यांनी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ या कंपनीत काम केलं होतं. शिवाय, या क्षेत्रात कामाचा जवळपास दशकभराचा अनुभव मदान यांना आहे. मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आयुष्य आणि व्यावसाय सर्वच कोलमडलं आहे.\n\n\"मला पगाराविना नोकरीवर ठेवून घ्या, अशी वारंवार विनंती केली. माझा बॉस म्हणाला, त्याचे पैसे संपलेत आणि व्यावसायही ठप्प झालाय. त्यांना माझी परिस्थिती माहिती आहे. मात्र, तेही ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना विषाणू : संसर्ग टाळण्यासाठी तो स्वतःच एअरपोर्टवरून हॉस्पिटलमध्ये गेला\\nसारांश: ब्रिटनहून भारतात परतलेल्या अखिल एनामशेट्टी या तरुणावर हैदराबाद इथल्या गांधी हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) उपचार सुरू आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अखिल एनामशेट्टी\n\nव्यवसायाने वकील असलेल्या अखिल यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. \n\nब्रिटनहून भारतात येईपर्यंत अखिल यांनी सर्व खबरदारी घेत एका जबाबदार नागरिकाची भूमिका पार पाडली होती.\n\nब्रिटनहून परतल्यानंतर ते स्वतः हॉस्पिटलला गेले आणि कोरोना चाचणी करून घेतली. खरंतर त्यांना आजाराची कुठलीच लक्षणं नव्हती. तरीदेखील त्यांनी ही चाचणी केली. \n\nमार्च महिन्यात भारतात परतल्यानतंर खबरदारी म्हणून ते कुटुंबीय किंवा मित्र कुणालाच भेटले नाहीत. \n\nअखिल युनिवर्सिटी ऑफ एडिनबरामधून ह्युमन राईट्स विषयात पदव्युत्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना विषाणूः तीन आठवड्यांच्या तान्हुलीने कोव्हिडवर केली मात\\nसारांश: डॉक्टर कोरोना चाचणीसाठी त्यांच्या तीन आठवड्यांच्या तान्हुलीच्या नाकातून स्वॅबचा नमुना घेत होते. स्कॉटलंडच्या ट्रेसी मॅग्वायर यांना आजही त्या आठवणीने अंगावर शहारा येतो. हे त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्या सांगतात, \"मी त्यावेळी पहिल्यांदा माझ्या बाळाच्या पेटॉनच्या डोळ्यात पाणी बघितलं. मी तिला धरून होते आणि रडत होते. त्या क्षणी जणू आम्ही दोघी एकमेकींना धीर देत होतो.\"\n\nवेळेआधीच जन्म झाल्याने बाळाचं वजन फक्त 1.5 किलो होतं. जन्म होऊन जेमतेम तीन आठवडे झाले होते आणि ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं.\n\n26 मार्चला पेटॉनचा जन्म झाला. वेळेच्या जवळपास आठ आठवड्यांआधीच ती या जगात आली होती. \n\nसुरुवातीच्या दोन-तीन आठवड्यांमध्येच बाळाला अंघोळ घालताना तिला थोडी लक्षणं दिसत होती. मात्र, ही लक्षणं अगदीच सौम्य ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : इटलीमध्ये मृतांचा आकडा 10 हजारांवर, नेमकं चुकलं कुठे?\\nसारांश: कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चीनमधील वुहान शहरात आढळला होता. त्यानंतर काही आठवड्यातच जगभरात या व्हायरसचा प्रादूर्भाव झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जगभरात सात लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असून मृतांचा आकडा 33 हजारांहून अधिक झाला आहे. अर्थात, एक लाखांहून अधिक लोक बरेही झाले आहेत. \n\nकोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे, तर इटलीमध्ये सर्वाधिक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. \n\nइटलीमध्ये आतापर्यंत दहा हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. \n\nकोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढायला लागल्यानंतर इटलीनं अनेक कठोर उपाययोजना केल्या. मात्र तरीही इटलीमध्ये करोनामुळे दररोज सरासरी सहाशे मृत्यू होत आहेत.\n\nअ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : ऑक्सिजन पुरवठा मोठं आव्हान ठरण्याची चिन्ह\\nसारांश: एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातल्या एका हॉस्पिटलला तातडीने कोरोना व्हायरसच्या पेशंट्ससाठी अधिकच्या 200 बेड्सचा वॉर्ड सज्ज करण्यास सांगण्यात आलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनचं प्रमाण झपाट्याने वाढत होतं. सेवाग्राममधल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 934 बेड्सची सोय आहे आणि इथे दरवर्षी सुमारे 10 लाख रुग्णांवर उपचार केले जातात. \n\nया हॉस्पिटलमधल्या क्रिटिकल केअरमधल्या 30 बेड्ससह बहुतेक सगळ्या कोव्हिड बेड्सना पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवण्यात येण्याची गरज होती. या नवीन बेड्सना तांब्याच्या पाईप्सद्वारे ऑक्सिजन सिलेंडर्सना जोडण्यासाठी या हॉस्पिटलने पुढच्या काही आठवड्यांमध्ये 30 लाखांचा खर्च केला. \n\nया हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. कलंत्री"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण, अलगीकरण म्हणजे नेमकं काय?\\nसारांश: विचार करा... पुढचे 14 दिवस तुम्हाला बंद खोलीत रहावं लागलं तर? तब्बल 14 दिवस तुमचा बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क तुटला तर? मित्र परिवार तर सोडाच पण तुमचे कुटुंबीयही तुम्हाला भेटू शकले नाहीत तर? घाबरू नका. वैद्यकीय भाषेत याला क्वारंटाईन होणं असं म्हणतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात आतापर्यंत हजारो रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललीय. चीन, इटली, इराण, युके, अमेरिकेनंतर आता कोरोना व्हायरसचे भारतातही रुग्ण सातत्याने वाढत आहेत.\n\nदेशभरात सुमारे 17 हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून या रोगाने 500 हून अधिक बळी घेतले आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नक्कीच आहे. खबरदारी म्हणून कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं दिसताच संबंधिताला क्वारंटाईन होण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : चीन ऑस्ट्रेलियावर का नाराज आहे?\\nसारांश: ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये सध्या कुरबुर सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या उगमाबद्दल ऑस्ट्रेलियाने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे चीन दुखावला गेलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यानंतर चीनने ऑस्ट्रेलियावर निर्बंध लावले आणि प्रवासासाठीचे इशारेही प्रसिद्ध केले. \n\nऑस्ट्रेलियाने त्यांचं चीनवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी करावं असा सल्ला दिला जातोय. पण हे खरंच शक्य आहे का?\n\nगेली अनेक दशकं बार्लीची शेती करणारे क्रिस कॅली सांगतात, \"मला चीनचे लोक आवडतात. माझं प्रेम आहे त्यांच्यावर. ऑस्ट्रेलियात बार्लीची शेती करणाऱ्या प्रत्येकाचं चीनवर प्रेम आहे कारण त्यांनी आम्हाला श्रीमंत केलंय.\" \n\nगेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात 80 लाख टन बार्लीचं उत्पादन झालं. या बार्लीचा वापर बियर तयार करण्यासाठी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : जीवनावश्यक सेवांमध्ये नेमकं काय काय येतं?\\nसारांश: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवस संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करणार असल्याचं जाहीर केलं\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण देशभरातील किराणा दुकानं, भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये नागरिकांची झुंबड उडाल्याचं दिसून आलं होतं. हे लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांनी जीवनावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहील, असं स्पष्ट केलं. \n\nत्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरवणारी दुकानं आणि आस्थापनांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आल्याची माहिती दिली आहे.\n\nलॉकडाऊनमधून वगळण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा यांची यादीच उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. \n\nकोणत्या सेवा जीवनावश्यक सेवांच्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : जेव्हा एका डॉक्टरवर आपल्या मृत सहकाऱ्याची कबर खोदण्याची वेळ येते\\nसारांश: चेन्नईमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टराचा मृतदेह पुरण्यास स्थानिकांनी विरोध केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यावेळी दफनभूमीबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. असा विरोध होणारी ही तामिळनाडूतली दुसरी घटना आहे.\n\nचेन्नईतील न्यूरॉलॉजीस्ट डॉ. सिमॉन हरक्यूलस यांचा रविवारी कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू झाला.\n\nत्यांना संसर्ग कसा झाला? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोरोनाच्या रुग्णांवर ते उपचार करत नव्हते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ते कोलकाताला जाऊन आले होते. पण नजीकच्या काळात परदेशावारी केली नव्हती. \n\nडॉ. सिमॉन यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दाखल करण्यात आलं होतं. त्यांना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे का?\\nसारांश: कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने बालरोगतज्ज्ञांचा टास्कफोर्स बनवण्याचा निर्णय घेतलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्राच्या कोरोना टास्कफोर्सनेही सरकारला लहान मुलांना कोव्हिडचा धोका असल्याची सूचना केली होती.\n\nपहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरीक, दुसऱ्या लाटेत युवावर्ग त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग जास्त पसरू शकतो, अशी सूचना तज्ज्ञांनी सरकारला केली होती. त्यामुळे राज्य सरकारने आधीच तयारी सुरू केली आहे. \n\nतिसरी लाट लक्षात घेता लहान मुलांची काळजी आणि उपचार यावर टास्कफोर्स मार्गदर्शन करेल, असं आरोग्यमंत्री म्हणाले. \n\nराजेश टोपे पुढे म्हणतातत, रुग्णालयातील बेड्स वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : दिल्लीत बगिचाच्या हिरवळीवर उभारलं तात्पुरतं स्मशान\\nसारांश: मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दिल्लीमध्ये स्मशानं कमी पडत असल्याने आता मोकळ्या जागांवर तात्पुरती स्मशानं उभारण्यात येत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिल्लीमध्ये पार्किंग लॉट्स, बगीचे आणि मोकळ्या मैदानांवर आता तात्पुरती स्मशानं उभारण्यात येत आहेत.\n\nस्मशानांचा तुटवडा भासू लागल्याने कुटुंबांना त्यांच्या जिवलगावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक तास वाट पहावी लागत आहे. म्हणूनच आता दहनांसाठीच्या जागांची वाढती गरज पाहत दिल्लीमध्ये पार्किंग लॉट्स, बगीचे आणि मोकळ्या मैदानांवर आता तात्पुरती स्मशानं उभारण्यात येत आहेत. \n\nराजधानी दिल्लीतल्या सराई काले खान स्मशानभूमीमध्ये 27 नवीन चौथरे बांधण्यात आले आहेत. तर शेजारच्याच बागेमध्ये आणखीन 80 चौथरे बांधण्यात ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : महाराष्ट्रात तब्बल 2200 केंद्रावर होणार चाचणी : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वेबसाइट्स आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. राज्यातील कोरोना चाचणी केंद्रांची क्षमता 100 वरून 2200 वर\n\nकोरोना रुग्णांची राज्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करोना व्हायरच्या तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशेपर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.\n\nकोरोनाच्या रुग्णांची चाचणी करण्याकरीता अधिक चाचणी केंद्रं उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभाग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : राज ठाकरे - पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढा\\nसारांश: कोरोना व्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन गांभीर्यानं घेण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज ठाकरे\n\nआपण शिस्त पाळली नाही तर मोठ्या आर्थिक संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल, असंही ते म्हणाले.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेणबत्त्या लावण्याच्या आवाहनावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, \"पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे लोक काळोख करतील, मात्र त्यानं कोरोनावर परिणाम होणार असेल तर होवो. पण मेणबत्त्या, टॉर्च यापेक्षा आशेचा किरण दिसला असता तर बरं झालं असतं.\"\n\nनिजामुद्दीनमधील तबलीगी जमातच्या कार्यक्रमावर टीका करताना ते म्हणाले, \"मरकजचा प्रकार घडला, असल्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरेंना पत्र, खासगी डॉक्टरांची मांडली व्यथा\\nसारांश: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून खासगी सेवेतील डॉक्टरांच्या व्यथा मांडल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"खासगी सेवेतील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा विम्याचं कवच सरकार का नाकारत आहे? असा सवाल राज ठाकरेंनी पत्रातून उपस्थित केला आहे.\n\nराज ठाकरे यांना खासगी सेवेतील डॉक्टरांचं शिष्टमंडळ भेटलं. त्यांनी कोरोना काळातल्या खासगी वैद्यकीय सेवेतील समस्या राज ठाकरेंसमोर मांडल्या. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या समस्यांची दखल घेऊन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.\n\nराज ठाकरे यांनी पत्रात काय म्हटलंय?\n\nकोरोना काळात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही वैद्यकीय क्षेत्रातील डॉ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : रॅपिड ऍन्टीबॉडी टेस्ट म्हणजे काय, केंद्राने त्याला स्थिगिती का दिली?\\nसारांश: कोरोना व्हासरसचा नेमका किती प्रसार झाला आहे हे शोधण्यासाठी रॅपिड ऍन्टीबॉडी टेस्ट उपयोगी ठरू शकते का, याची चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारनं त्यावर 2 दिवसांची बंदी घातली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे सोमवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्र सरकार राज्यात 75 हजार 'रॅपिड टेस्ट' करणार असल्याचं जाहीर केलं होतं. \n\nआरोग्यमंत्री म्हणाले होते, \"केंद्र सरकारने 'रॅपिड टेस्ट' मान्य केल्याने राज्यात 75 हजार टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत केंद्राने काही गाईडलाइन्स दिल्या आहेत. ज्यांना 100 ते 104 ताप आहे, कफ असेल. 5-6 दिवस खोकला थांबत नाहीये. अशा ठिकाणी रॅपिड टेस्ट करावं अशी गाईडलाईन आहे.\"\n\nराजस्थानने घातली बंदी \n\nएकीकडे महाराष्ट्र सरकार रॅपिड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : लक्षणं कोणती? कोव्हिड-19 पासून संरक्षण कसं करायचं?\\nसारांश: कोरोना व्हायरसची तीन प्रमुख लक्षणं आहेत. यापैकी एक त्रास होऊ लागला, तरी चाचणी करून घेणं आवश्यक आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती?\n\nयापैकी कोणतीही लक्षणं दिसू लागताच ताबडतोब चाचणी करून घेणं गरजेचं आहे. शिवाय चाचणीचा अहवाल येईपर्यंत कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. \n\nतुमच्या कुटुंबियांनी वा सोबत राहणाऱ्यांनीही टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत घरीच थांबणं योग्य आहे. \n\nसंसर्गाची लागण झाल्यापासून लक्षणं दिसू लागेपर्यंत साधारण 5 दिवसांचा कालावधी लागतो. पण कधीकधी हा काळ 14 दिवसांचाही असू शकतो असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते.\n\nतुमची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीने अलगीकरणात - आयसोलेशनमध्ये रहा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : लग्नाला 20 जणांना परवानगी, जमले 10 हजार वऱ्हाडी\\nसारांश: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या सभा-समारंभांना परवानगी दिली जात नाहीय. लग्नांमध्ये सुद्धा किती पाहुणे असावेत याची मर्यादा आखण्यात आलीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यामुळे शेकडो पाहुण्यांच्या उपस्थितीत होणारे लग्न समारंभ आता जास्तीत जास्त 50 पाहुण्यांच्या हजेरीत होताना दिसतायेत. अगदी जवळचे असे नातेवाईक केवळ उपस्थित राहतात.\n\nमात्र, मलेशियात एका जोडप्याच्या लग्नात झालेला गोंधळ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय. या लग्नात केवळ 20 पाहुण्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, उपस्थित किती राहिले? तर तब्बल 10 हजार पाहुणे!\n\nटेंकू मोहम्मद हाफिज आणि ओसियाने अलाहिया\n\nआता तुम्हाला वाटू शकतं की, 10 हजार पाहुणे म्हणजे कायद्याची पार पायमल्लीच केली असेल."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : लॉकडाऊन उठवल्यावर असा असेल सरकारचा प्लान\\nसारांश: देश एका विचित्र कात्रीत सापडला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग थांबवायचा असेल तर माणसांचा माणसांशी संपर्क थांबायला हवा आणि त्याला लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. दुसरीकडे, भारतासारख्या देशात लॉकडाऊनच्या प्रत्येक जाणाऱ्या दिवसागणिक आर्थिक नुकसानाचा आकडा वाढतो आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यामुळे कोरोना व्हायरससाठी नेमका वैद्यकीय इलाज सापडेपर्यंत लॉकडाऊन हाही अव्यवहार्य मार्ग आहे. मग या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांमध्ये समन्वय साधणारा मार्ग काय आहे? काही प्लान तयार आहे का? \n\nजी माहिती समोर येते आहे, त्यानुसार, केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या नेतृत्वात कोरोना विषाणूच्या फैलावाच्या काळात कंन्टेनमेन्ट (नियंत्रण) प्लान तयार केला आहे. \n\nअर्थात हा प्लान लॉकडाऊन हटवल्यानंतर राबविण्यात येणार आहे, असं सरकारनं अधिकृतरित्या कुठेही म्हटलं नाही आहे.\n\nकिंबहुना क्लस्टर कंटेनमेंट प्लान रा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय\\nसारांश: राज्याचं पावसाळी अधिवेशन हे 3 ऑगस्टला होणार असल्याचं जात होतं. पण हे अधिवेशन आता पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आता 7 सप्टेंबरला पुढचं अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. \n\n\"कमी सदस्यांमध्ये हे अधिवेशन घ्यायचा विचार सुरू होता, पण तो काही सदस्यांवर अन्याय होईल म्हणून अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे,\" अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.\n\nअधिवेशन कधी आणि कसं घ्यायचं यासंदर्भात आज (28 जुलै) कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\n\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे अधिवेशनात 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आमदारांना आरोग्याच्या कारणास्तव दूर ठेवलं जाण्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : शुभमंगल आता जरा जास्तच 'सावधान'\\nसारांश: \"लग्नाला येऊ नका. कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने माझ्या मुलीच्या लग्नाला येऊ नका. आम्ही लग्न थोडक्यात करायचं ठरवलं आहे. रिसेप्शन रद्द केलंय. त्यामुळे तुम्ही तुमचं आरोग्य धोक्यात घालून प्रवास करून लग्नाला येऊ नका,\" असं सांगायची वेळ आता एका वडिलांवर आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतिकात्मक छायाचित्र\n\nकोल्हापुरातील संजय शेलार यांच्या मुलीचं 18 मार्चला लग्न आहे. \n\nबीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणतात, \"वर आणि वधूकडून आतापर्यंत जवळपास 3 हजार पत्रिकांचं वाटप आम्ही केलं. सगळ्यांना आग्रहाने लग्नाला बोलवलं. पण गर्दी करु नका असं सरकारकडून सांगण्यात आल्याने आम्हीही सामाजिक भान राखत लग्न केवळ कुटुंबीयांच्या समोर करून बाकी सगळे कार्यक्रम रद्द केलेत. अशी वेळ कुणावरही येऊ नये.\" \n\nलग्नकार्य ही कुठल्याही वधू-वरासाठी आयुष्यातली सगळ्यांत खास घटना असते."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय? त्याचे फायदे किती?\\nसारांश: गेल्या शेकडो वर्षांमध्ये जे झालं नाही ते कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर होतंय. जगभरात आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या जात आहेत, उड्डाणं रद्द केली जात आहेत. क्रीडा स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये होत आहेत आणि अगदी पार्थनास्थळंही बंद केली जात आहेत. पण त्याने नेमकं काय होणार?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एकमेकांपासून दूर राहिलेलंच बरं.\n\nकोरोना व्हायरसपासून होणारा कोव्हिड-19 हा आजार आता पँडेमिक जाहीर झाला आहे. अशा जागतिक संकटाच्या काळात आपण एकत्र येऊन लढायला हवं, असं जागतिक नेते सांगत आहेत. पण सध्या गरज आहे याला प्रत्यक्षात न घेण्याची, स्वतःला एकमेकांपासून दूर ठेवण्याची.\n\nतुम्हाला माहिती आहेच की कोरोना व्हायरस हा कोव्हिड-19 झालेल्या आजारी रुग्णाला शिंका आली किंवा ते खोकले तर त्यांच्या नाका-तोंडातून बाहेर पडून हवेत येतो. आता जर तुम्ही त्यांच्या आसपास असाल तर हा व्हायरस तुमच्यावर हल्ला करण्याची शक्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस आकडेवारी : मुंबई, पुणे, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?\\nसारांश: महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 17 लाख 57 हजार 520 एवढी झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nदेशामध्ये सध्या 4 लाख 35 हजार 603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. \n\nराज्यात मंगळवारी (1 डिसेंबर) कोरोनाची लागण झालेले 4,930 नवीन रुग्ण आढळले, तर 6,290 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात मंगळवारी 95 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. \n\nराज्याचा रिकव्हरी रेट सध्या 92.49 % आहे. \n\nसध्या राज्यात 89 हजार 098 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, राज्यातल्या एकूण मृत्यूचा आकडा 47 हजार 246 वर पोहोचला आहे.\n\nआपल्या जिल्ह्याचं नाव इंग्रजीत सर्च करा :\n\n\n\n\n\n\n\n\n\nमहाराष्ट्रातील आकडेवारी \n\n(18 नोव्हेंबरपर्यं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस खरंच हवेतून पसरतो, WHO चं काय म्हणणं आहे?\\nसारांश: हवेत तरंगणाऱ्या अतिशय छोट्या अशा कणांमधूनही कोरोना व्हायरस पसरू शकतो यासंबंधीचे काही नवीन पुरावे समोर येत असल्याच्या गोष्टीला जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दुजोरा दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गर्दीच्या असलेल्या, बंदिस्त आणि कोंदट जागेच्या ठिकाणी हवेतून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. \n\nहवेतून कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे पुरावे सिद्ध झाले तर जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोनासंदर्भातील निर्देशांमध्ये बदल होऊ शकतो. \n\nदोनशेहून अधिक शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला यासंदर्भात पत्र लिहून कोरोनाचा हवेतून प्रसार धोका होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती.\n\nकोरोना हवेतूनही संक्रमित होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेत कोव्हिड-19 संदर्भात टेक्निकल लीड म्हणून कार्यरत डॉक्टर मार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस खवल्या मांजरामुळे पसरला?\\nसारांश: कोरोना व्हायरसच्या प्रसाराची सुरुवात चीनमधून झाली होती पण हा विषाणू नेमका कोणत्या प्राण्यातून मानवी शरीरात आला, याबाबत ठोस पुरावा उपलब्ध नव्हता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण या विषयी नवी माहिती समोर आली आहे. चीनमध्ये तस्करी करून आणल्या गेलेल्या खवल्या मांजराच्या शरीरात कोरोना व्हायरसशी मिळते जुळते नमुने मिळाले आहेत.\n\nदरम्यान, भविष्यात अशा प्रकारचे संसर्ग टाळायचे असतील, तर बाजारात जंगली प्राण्यांची विक्री करण्यावर बंदी घातली पाहिजे, असं एका आंतरराष्ट्रीय संघटनेनं म्हटलं आहे.\n\nखवल्या मांजर हा एक सस्तन प्राणी आहे. पारंपरिक औषधांमध्ये वापर करण्यासाठी या प्राण्याची सर्वात जास्त तस्करी होते. \n\nखरंतर कोरोना व्हायरसचा मूळ स्त्रोत वटवाघळं असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस चीनने मुद्दाम पसरवलाय, असं तुम्हाला वाटतं का?\\nसारांश: कोरोना व्हायरसमुळे सगळ्या जगाला क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोक सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह झाल्याचं दिसत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या सगळ्या गदारोळात कोरोना व्हायरस हे \"चीनने बनवलेलं जैविक हत्यार म्हणजेच बायोवेपन\" असल्याचा दावा करणारा मेसेज तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर आला असेल. \n\nकदाचित तुम्हीसुद्धा तो शेअर केलेला असू शकतो. याच दाव्यांची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.\n\nकाय आहे मेसेजमध्ये?\n\nकोरोना व्हायरस म्हणजे चीनचं नाटक असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये चीन कशाप्रकारे आजारी पडतो. स्वतःच्या चलनाचं अवमूल्यन करतो. \n\n त्यानंतर चीनमध्ये असलेल्या युरोपीय आणि अमेरिकन कंपन्यांचा व्यापार कमी झाल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस चीनमधूनच पसरला का, चौकशीसाठी WHO चं पथक वुहानला जाणार\\nसारांश: दहा आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचं पथक पुढच्या महिन्यात चीनच्या वुहान प्रांताचा दौरा करून कोरोना विषाणूची सुरुवात कशी झाली, याच्या कारणांचा तपास करेल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना विषाणू\n\nआजवर चीनने कुठल्याही प्रकारच्या स्वतंत्र तपासासाठी नकारच दिला होता. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून वुहानला पथक पाठवण्यासंदर्भात चीनशी चर्चा सुरू होती, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. \n\nवुहानमधल्याच मांस विक्री करणाऱ्या एका मार्केटमधून कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचं बोललं गेलं. मात्र, याविषयीच्या अधिकृत तपासाच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला होता. \n\nचीनने कोरोना विषाणूची साथ पसरत असल्याचं लपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस टाळायचा असेल तर 'हे' करा आणि सुरक्षित राहा\\nसारांश: कोरोना व्हायरस टाळण्यासाठी आणि व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी फेसमास्कचा वापर अनिवार्य करण्यात आलाय. मास्क न वापरणाऱ्या लोकांना अनेक ठिकाणी दंड भरावा लागत असल्याच्याही बातम्या आपण वाचल्या असतील.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मास्कमुळे कोरोनाच्या प्रसारावर मास्कच्या वापरामुळे काही प्रमाणात नियंत्रण येत असल्याचं आढळलंय. म्हणूनच मास्क लावाल, तर वाचाल', अशी जाहिरातही आता सरकारकडून केली जातेय. \n\nपण सोबतच व्हॉल्व असलेले मास्क वापरू नये, असंही केंद्र शासनाने म्हटलंय.\n\nव्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कच्या वापराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहीलं आहे. व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कमुळे, मास्क वापरणारी व्यक्ती जरी सुरक्षित होत असली तरी या मास्कच्या व्हॉल्व्हमधून विषाणू बाहेर पसर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस नव्हे तर लॉकडाऊनमुळे आतापर्यंत झालाय 304 स्थलांतरितांचा मृत्यू\\nसारांश: 25 मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. तेव्हापासून ते 28 मेपर्यंत दररोज सरासरी 4 मजुरांचा मृत्यू होतो आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्थलांतरित कामगार\n\nकोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊन सुरू होऊन आता दोन महिने उलटले. पण अचानक जाहीर केलेल्या या निर्णयामुळे वाहतूक बंद झाली आणि विविध राज्यांमधील मजुरांना आपल्या घरी शेकडो किमीचे अंतर पायी चालत जावं लागलं. पण, यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, या कामागारांना आपापल्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेन्स रेल्वेने सोडल्या. मात्र, या ट्रेन्समध्येही 80 जणांचा मृत्यू झालाय.\n\nविशेष ट्रेन्समधून जाताना 80 जण गेले\n\n9 म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस बरा झाल्यावर लहान मुलांना होणारा हा आजार नेमका काय आहे?\\nसारांश: कोरोनामुक्त झालेल्या लहान मुलांना एक दुर्मिळ इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या मते, कोव्हिड-19 नंतर होणाऱ्या या इन्फेक्शनच्या लक्षणाबाबत आई-वडीलांनी आणि घरातील सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे. कोव्हिड-19 नंतर होत असल्याने डॉक्टरांनी या आजाराला 'कोविसाकी' असं नाव दिलं आहे. \n\nकोव्हिड-19 नंतर होणारं इंन्फेक्शन काय आहे ?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनावर यशस्वी मात केलेल्या लहान मुलांमध्ये 'Multisystem Inflammatory Syndrome in Children' (MISC) किंवा 'Paediatric Multisystem Inflammatory Syndrome (PIMS) या आजाराच्या केसेस वाढत आहेत. मुंबई, ठाणे, वाशीच नाही तर वैजापूरसारख्या भागातही कोव्हिड-19 मुक्त झालेल्या मुलांना हे इन्फेक्शन झाल्याचं आढळून आलं. \n\nलहान मुलांना होणाऱ्या या इन्फेक्शनबाबत बोलताना मुंबईतील वाडिया बाल रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, \n\n\"गेल्या काही दिवसांपासून"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस बिहार : लग्नानंतर दोनच दिवसात नवरदेवाचा मृत्यू, 111 जणांना लागण\\nसारांश: बिहारमध्ये एका नववधूने लग्नानंतर अवघ्या काही तासात नवऱ्याला कोरोनामुळे गमावलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बिहारमध्ये लग्नानंतर कोरोनामुळे नवरदेवाचा मृत्यू झाला.\n\nकोरोना संकटाच्या काळातही अनेकजण विवाहबद्ध झाले आहेत. लॉकडाऊनच्या सुरुवातीला जी काही लग्न झाल, ती ऑनलाईन पद्धतीनं होत होती. \n\nपण अनलॉक-1 नंतर म्हणजे 8 जूनपासून 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नाच्या आयोजनाची परवानगी देण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी लपून-छपून पूर्वीप्रमाणेच लग्न-समारंभ होताना दिसत आहेत.\n\nविचारल्यानंतर मात्र 50 लोकांच्या उपस्थितीतच विवाह केल्याचं आयोजक सांगतात. पाटण्यातील असाच एक विवाह सध्या चर्चेत आहे.\n\nपाटण्यातील स्थानिक वृत्तप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस विषयीच्या ‘फेक न्यूज’शी लढणारे कोव्हिड योद्धे\\nसारांश: जगभरात वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे प्रत्यक्ष रुग्णसेवा करू शकत नाहीत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोनाच्या जागतिक संकटात ही सल जगातील हजारो तरुणांना बोचत होती. पण, असे लोक सोशल मीडियावर एकत्र आले. आणि त्यांनी एक समांतर चळवळ सुरू केली. कोरोनाशी नाही तरी कोरोनाविषयीच्या फेक न्यूजशी लढण्यासाठी त्यांनी #MoreViralThanTheVirus अशी एक चळवळच सुरू केली. \n\nतरुण आणि वृद्धांच्या मनात कोरोना विषयीच्या अनेक गैरसमजुती असतात. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून असे गैरसमज आणि फेक न्यूज दूर करण्याचा प्रयत्न ही तरुण मुलं करत आहेत. अशाच जगभरातील काही कार्यकर्त्यांशी बीबीसीने गप्पा मारल्या.\n\nहेही पाहिलंत का?"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस स्ट्रेन : दक्षिण आफ्रिकेतही पसरतोय कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन\\nसारांश: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर संपूर्ण जगाची चिंता वाढली होती. आता दक्षिण आफ्रिकेतही कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन (विषाणूमध्ये काही बदल घडून तयार झालेला नवीन प्रकार) आढळला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकाराचे दोन रुग्ण ब्रिटनमध्येही सापडले आहेत. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी ही माहिती दिली. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळला आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतही या विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळला आहे. नवीन स्ट्रेनमुळे कोव्हिड-19 ची दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. \n\nपत्रकार परिषदेत मॅट हँकॉक म्हणाले, \"ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची लागण झालेले जे दोन बाधित आढळून आले ते काही दिवसांपूर्वी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: 'जयपूर कॉकटेल' हा कोरोनावर इलाज ठरू शकतो का?\\nसारांश: कोरोना व्हायरसचा भारतात झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 200च्या वर गेली आहे तर महाराष्ट्रात हा आकडा 52च्यावर आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यामुळेच 31 मार्चपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरंनी महाराष्ट्रातील चार प्रमुख शहरं - मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.\n\nपण हे सगळं सुरू असताना जयपूरमधल्या डॉक्टरांनी दावा केला की त्यांनी HIVची औषधं देऊन कोरोनाची बाधा झालेले पेशंट्स बरे केले. या औषधाला माध्यमांनी 'जयपूर कॉकटेल'असं नाव दिलं आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हेच औषध महाराष्ट्रातल्याही काही पेशंट्सना दिलं जातंय.\n\nHIVचं औषध कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी वापरण्यात येत असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: 'हॉटस्पॉट' झोन नेमके काय असतात?\\nसारांश: कोरोना विषाणुचा फैलाव कमी करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र विशेषतः मुंबई, पुणे याशिवाय दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारनेही त्या त्या राज्यातल्या ज्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्यांना 'हॉटस्पॉट' म्हणून घोषित केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हॉटस्पॉट घोषित झाल्यानंतर ते परिसर पूर्णपणे सील होतात. \n\nदिल्ली सरकारने बुधवारी (8 एप्रिल) मध्यरात्री शहरातील 20 भाग हॉटस्पॉट घोषित करून सील केले, तर उत्तर प्रदेशातील 15 जिल्ह्यांमध्ये 104 भाग अतिसंवेदनशील म्हणजेच हॉटस्पॉट असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. हे सर्वच्या सर्व 104 भाग सील करण्यात आले आहेत. \n\n\n\n\n\n\n\n\n\nदिल्ली, उत्तर प्रदेश आणि आता मुंबईतही घराबाहेर पडताना मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आलं आहे. जे लोक मास्क बांधणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. \n\nसध्यातरी 15 एप्रिलपर्यंत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: ईशान्य भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या का आहे कमी?\\nसारांश: भारतातल्या इतर राज्यांच्या तुलनेत ईशान्येकडच्या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या खूपच कमी आहे. त्यामागे कारण काय असावं?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यामागची कारणं आहेत - या राज्यातल्या लोकांची अंगभूत शिस्त, सरकारने उचललेली सक्रिय पावलं आणि मर्यादित आंतरराष्ट्रीय संपर्क.\n\n14 मे रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जी आकडेवारी जाहीर केली त्यानुसार कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणीपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.\n\n2011 च्या जनगणनेनुसार या आठ राज्यांची लोकसंख्या 4.57 कोटींहून थोडी जास्त आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार इथल्या 1 लाख 81 हजार 624 व्यक्तींमा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: औरंगाबादच्या प्राध्यापिकेने केली कोव्हिडवर यशस्वी मात\\nसारांश: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव राज्यासह देशभरात वाढतो आहे. मात्र त्याचवेळी औरंगाबादमधील एका प्राध्यापिकेने वैद्यकीय मदतीच्या साह्याने आजारावर यशस्वीपणे मात केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nऔरंगाबादमधील एक प्राध्यापिका काही दिवसांपूर्वी रशियाला गेल्या होत्या. तिथून कझाकस्तानमार्गे दिल्ली आणि पुढे औरंगाबाद असा परतीचा प्रवास करत 3 मार्चला त्या भारतात परतल्या. त्यानंतर त्या 4 मार्चला त्या पुन्हा महाविद्यालयीन कामात रुजू झाल्या.\n\nसुरुवातीला कोणतीही लक्षणं नसल्यामुळे त्यांना आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशयही आला नाही. प्रवासातही त्यांनी पुरेशी काळजी घेतलेली असल्यामुळे आपल्याला कोरोना होऊ शकत नाही, असं त्यांना वाटलं. \n\nपण 7 मार्चला त्यांना ताप आणि खोकला येण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: तुम्ही वापरता तो सॅनिटायझर योग्य आहे का?\\nसारांश: मुंबई आणि राज्यभरात वापरण्यात येणारे सॅनिटायजर्स निकृष्ट दर्जाचे आहेत असं कंझ्युमर्स गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाने सांगितलं आहे. काही लोक निव्वळ नफा कमावण्यासाठी बाजारात घुसले असून त्यांची उत्पादनं दर्जेदार नसल्याचं सोसायटीला आढळलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सॅनिटायझर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कोव्हिड-19 विरोधातील लढाईत आपल्याकडे शत्रूपासून बचावासाठी असलेली ढाल म्हणजे सॅनिटायझर. कामात असताना, प्रवासात हात स्वच्छ धुण्यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर करतो. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सॅनिटायझरची मागणी दिवसेंदिवस वाढतेय.\n\nयाचाच फायदा काही कंपन्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सॅनिटायझरच्या नावाखाली बाजारात अनेक प्रॉडक्ट दिसू लागले आहेत. \n\n99.9 टक्के व्हायरसला मारणारा, सुगंधी वास असलेला, अल्कोहोल बेस असलेला अशा नावाने अनेक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना, 600 जणांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतिकात्मक छायाचित्र\n\n1. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना, 600 जणांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल \n\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात अंतिम वगळता सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्यात किंवा नाही, याबाबत वादविवाद सुरू आहेत. \n\nदरम्यान, केरळमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग केल्यामुळे 600 विद्यार्थ्यांच्या पाल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: प्रिन्स चार्ल्स यांना कोव्हिड-19ची लागण झाल्याचं स्पष्ट - क्लॅरेन्स हाऊस\\nसारांश: राणी एलिजाबेथ यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रिन्स चार्ल्स\n\n71 वर्षांचे चार्ल्स यांच्यात सौम्य लक्षणं आढळल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय, \"मात्र त्यांची प्रकृती उत्तम आहे,\" असंही क्लॅरेन्स हाऊसच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. त्यांच्या पत्नी डचेस ऑफ कॉर्नवॉल यांचीही चाचणी घेण्यात आली होती, मात्र त्यांना विषाणूची लागण झालेली नाही. \n\nप्रिन्स चार्ल्स हे \"गेल्या काही दिवसांपासून घरूनच काम करत होते\" आणि यापुढे ते आणि कॅमिला बॅलमोरल कॅसलमध्ये स्वतःला वेगळे ठेवणार आहेत, असंही क्लॅरेन्स हाऊसने स्पष्ट केलं आहे.\n\nचाचणीसाठी पुरेशी लक्षणं आढळल्यानंतर NHSने"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: माऊंट एव्हरेस्टवर चढाईचा पुढचा हंगाम बंद करण्याचा नेपाळ सरकारचा निर्णय\\nसारांश: कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जगभरात अनेकांचे व्यवसाय मंदावले आहेत. अनेक देशांनी परदेशातून येणाऱ्या विमानांवर, परदेशी प्रवाशांवर बंदी घातली आहे. जागतिक आरोग्य संकट ठरलेल्या कोरोनाने आता माऊंट एव्हरेस्टही बंद पाडला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोनाचा वाढता फैलाव बघता जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर चढाईचा पुढचा हंगाम पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे. \n\n14 मार्च ते 30 एप्रिलपर्यंतचे चढाईचे सर्व परवाने रद्द करण्यात आले आहेत. \n\nचीनच्या नियंत्रणाखाली असलेल्या चीनच्या उत्तरेकडून सुरू होणाऱ्या माऊंट एव्हरेस्टसाठीच्या चढाई मोहिमांवर चीनने यापूर्वीच बंद घातली आहे. \n\nपर्यटन हा नेपाळसाठी महसूल जमवण्याच्या मुख्य स्रोतांपैकी एक आहे. मात्र, नेपाळ सरकारतर्फे एव्हरेस्ट चढाई करण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवान्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: मुंबई पालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनामुळे निधन\\nसारांश: मुंबई महानगरपालिकेच्या एच\/पूर्व वॉर्डाचे सहायक आयुक्त अशौक खैरनार (57) यांचे कोव्हिडमुळे निधन झाले. सुरुवातीला त्यांच्यावर गुरुनानक रुग्णालय आणि नंतर सेव्हन हिल्स आणि फोर्टिस हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अशोक खैरनार\n\nत्यांच्या पश्चात्‌ पत्नी, दोन मुले, सून तसेच एक भाऊ, दोन बहिणी व मोठा आप्त परिवार आहे. राज्याचे पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवर खैरनार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.\n\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील 24 प्रशासकीय विभागांपैकी एच\/पूर्व या विभागात रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा कालावधी 134 दिवसांवर पोहोचलेला आहे. या वॉर्डातला रूग्णवाढीचा सरासरी दरही 0.5% आहे. \n\nअशी कामगिरी करणारा हा पहिला विभाग ठरला होता. म्हणजेच रुग्णांची वाढ ही अत्यंत कमी करण्यात यश आले होते"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: मुंबईत कोव्हिडसोबत वाढतोय को-इन्फेक्शनचा धोका?\\nसारांश: कोरोनाच्या मगरमिठीतून मायानगरी मुंबई हळूहळू सावरताना दिसत आहे. कोव्हिड-19 शी लढत असतानाच मुंबईवर आता मलेरियाचं संकट घोंघावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचं कारण मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसात मलेरियाचे तब्बल 592 रुग्ण आढळून आले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"धक्कादायक गोष्ट म्हणजे, मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार 2 रुग्णांच्या मृत्यूचं कारण मलेरिया आणि कोव्हिड-19 हे दोन्ही आजार असल्याचं समोर आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, मलेरिया आणि कोव्हिड-19 यांचं को-इंन्फेक्शन ही मोठी चिंतेची गोष्ट आहे. \n\nमुंबई आणि मलेरिया\n\nमुंबईतल्या मलेरिया रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत बीबीसीशी बोलताना मुंबई महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, \"पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईत मलेरियाचे रुग्ण वाढतात. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मलेरियाचे जास्त रुग्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसः जपानी लोकांप्रमाणे आहार घेतल्यावर आपण भरपूर जगू का?\\nसारांश: जगभरात शंभरी पार करणाऱ्या लोकांची सर्वाधिक संख्या जपानमध्ये आहेत. तिथं प्रत्येकी 1 लाख लोकांमध्ये 48 लोक शंभरी पार करतात. या आकड्याच्या जवळपास जाणारा इतर कोणताही देश जगाच्या पाठीवर नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यामुळेच या आकडेवारीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. या लोकांकडे असं काय आहे, की जे आपल्याकडे नाही? ते नक्की खातात तरी काय?\n\nहे वाचून 'मेडिटेरनियन डाएट' म्हणजे भूमध्य सागरी प्रदेशातील आहाराची आठवण होते. इटलीमधील शंभरी पार करणाऱ्या लोकांच्या आहारावरुन अमेरिकन पोषणतज्ज्ञ अन्सेल किज यांनी ही आहारपद्धती लोकप्रिय केली. त्यावेळेस 1970 च्या काळात त्या आहारात पशुजन्य स्निग्धपदार्थ कमी असायचे हे त्यांच्या लक्षात आलं.\n\n1990 साली वॉल्टर विलेट या पोषणतज्ज्ञांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यामध्ये जपानमधील लोक दी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसः मुंबईच्या पत्रकाराने नोकरी गेल्यावर चहा विकण्याचा निर्णय घेतला कारण...\\nसारांश: कोरोनापाठोपाठ आलेल्या लॉकडाऊनमुळे जसं सामान्य जनजीवन ठप्प झालं, तसा अनेक उद्योगांवरही परिणाम झाला. कित्येक व्यवसायांमधील लोकांचे पगार कमी करावे लागले. काही उद्योगांनी लोकांना सक्तीची सुटी दिली तर काही व्यवसायांमधून कामगारांना, नोकरदारांना थेट नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दीपक वागळे\n\nमुंबईचा वृत्तपत्र व्यवसायही याला अपवाद नाही. अनेक पत्रकारांच्या आणि वर्तमानपत्रांमध्ये काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या या काळामध्ये किंवा या कोरोनाच्या आसपासच्या महिन्यांमध्ये गेल्या. \n\nयातील अनेक पत्रकार दहा-पंधरा वर्षांहून जास्त काळ नोकरी करत होते. काही पत्रकारांची एकाच संस्थेत दहा-पंधरा वर्षे नोकरी पूर्ण झाली होती. त्यामध्ये वार्ताहर, उपसंपादक, छायाचित्रकार, मुद्रितशोधक, डीटीपी आर्टिस्ट अशी कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. \n\nअचानक नोकरी जाण्यानं धक्का बसतोच, आता पु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसचा कानावाटे प्रसार होतो का?\\nसारांश: कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र, चुकीची माहिती किंवा चुकीच्या प्रश्नांमुळे लोकांमधलं भीतीचं वातावरण कायम राहत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यातलीच एक गोष्ट म्हणजे कानावाटे कोरोना व्हायरसचा शरीरात प्रवेश होतो का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तज्ज्ञांशी बोलून याचंच उत्तर आम्ही शोधून काढलं आहे.\n\nकोरोनाचा एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्ग कोरोनाबाधित व्यक्ती शिंकल्यामुळे, खोकल्यामुळे होतो. शिंकल्यावर किंवा खोकल्यावर उडणारे थेंब हे दुसऱ्या व्यक्तीच्या नाक, डोळे, तोंडाद्वारे शरीरात जाऊ शकतात. या थेंबामध्ये कोरोनाचा विषाणू असले तर समोरच्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते.\n\nकानावाटे कोरोनाचा प्रसार होतो?\n\nमात्र, नाक, डोळे, तोंड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसचा चीनबाहेर पहिला मृत्यू, फिलिपिन्समध्ये एकाचा बळी\\nसारांश: फिलिपिन्समध्ये एका 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनी सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत पण या व्हायरसमुळे चीनबाहेर मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. \n\nकोरोना व्हायरसमुळे जागतिक आरोग्य संघटनेनी आरोग्यविषयक सार्वजनिक आणीबाणी जाहीर केली आहे. \n\nही व्यक्ती चीनमधील वुहान येथे राहत होती. फिलिपिन्समध्ये येण्यापूर्वीच या व्यक्तीला व्हायरसची लागण झाली असावी असं जागतिक आरोग्य संघटनेनी सांगितलं. \n\nत्या व्यक्तीला न्युमोनिया झाला. त्यानंतर त्यांना मनिलातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. \n\nफिलिपिन्सचे WHO प्रतिनिधी र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन 'सुपर स्प्रेडर,' 70 टक्के अधिक वेगाने पसरतो - नीती आयोग\\nसारांश: भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असताना या विषाणूमध्ये बदल झाल्याचं समोर आल्याने चिंता पुन्हा वाढली आहे. कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नवीन प्रकारच्या या कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे. हा नवा प्रकाराचा विषाणू 70 टक्के अधिक वेगाने पसरतो आणि म्हणूनच त्याला 'सुपर स्प्रेडर' असंही म्हटलं आहे. \n\nमात्र, या नव्या प्रकाराच्या कोरोना विषाणूची लागण झालेली एकही व्यक्ती सध्यातरी भारतात आढळली नसल्याचं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बदललेल्या स्वरुपाच्या कोरोना विषाणुविषयी माहिती दिली.\n\nप्रत्येक विषाणू हा स्वतःमध्ये बदल करत असतो. त्याला म्युटेशन असं म्हणतात. विषाणू म्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसची लागण चिकन खाल्ल्याने खरंच होते का?\\nसारांश: चिकन खाल्ल्यानं कोरोना व्हायरसची लागण होते, अशी अफवा सोशल मीडियावरून पसरल्याने महाराष्ट्रासह भारतातील पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या तीन आठवड्यात चिकन विक्रीत घट झाल्यानं 1300 कोटी रुपयांचं नुकसान पोल्ट्री उद्योगाला सहन करावं लागल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलीय.\n\nतर महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगाला गेल्या 20 दिवसात तब्बल 100 ते 120 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळेंनी अॅग्रोवनला दिली.\n\nकेवळ व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर अफवा पसरल्यानं अनेकांनी चिकन खाणं बंद केलंय. मात्र, खरंच चिकन खाल्ल्यानं कोरोना व्हायरसची लागण होते का? बीबीसी मराठीनं या प्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसच्या नवा स्ट्रेनला घाबरण्याचं कारण नाही - WHO\\nसारांश: कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे युरोपात चिंतेचं वातावरण आहे. पण या नव्या व्हायरसला घाबरण्याचं काही कारण नाही तसेच परिस्थिती नियंत्रणात आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"युकेत हवाई वाहतुकीवर निर्बंध लागू झाले आहेत.\n\nविमानसेवावर स्थगिती, युकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करणार\n\nबदललेल्या कोरोना विषाणूमुळे वाढत्या संसर्गाचा धोका युकेत निर्माण झाल्याने युरोपियन युनियन तसंच अनेक देश युकेशी वाहतूक संपर्क स्थगित करण्याचा विचार करत आहेत. काहींनी विमानसेवा स्थगित केली आहे. \n\nजर्मनी, फ्रान्स आणि इटली यांनी युकेला जाणारी-येणारी विमान व्यवस्था स्थगित केली आहे. चॅनेल टनेल मार्गे जाणारी रेल्वे वाहतुकही रोखण्यात आली आहे. \n\nकॅनडानेही युकेला जाणारी विमानसेवा स्थगित करण्याच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे युरोपमध्ये खळबळ\\nसारांश: युकेमध्ये कोरोना व्हायरसची नवी स्ट्रेन (प्रजात) सापडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या बातम्यांची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युके सरकारसोबत याविषयी सखोल चर्चा केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत आहे. पण ही प्रजात जास्त जीवघेणी नाही. युकेसह नेदरलँड्स, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही नवी प्रजात सापडल्याचं WHO ने बीबीसीला सांगितलं. \n\nसध्या कोरोना व्हायरसवरच्या लशी बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या या नव्या प्रजातीतील फरकामुळे त्याच्यावर लशीचा प्रभाव पडेल की नाही हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. \n\nपण कोरोनाच्या नव्या प्रजातीवर लस कशा पद्धतीने परिणाम करते, हे अद्याप स्पष्ट नाही. \n\nयुकेमध्ये दक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना शाळा: प्रत्येकाला ऑनलाईन शिकता यावं म्हणून सिंगापूर सरकारने काय केलं?\\nसारांश: सिंगापूरमधील माध्यमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला स्वस्तात कम्प्युटर मिळण्यासाठी सरकारने योजना बनवली आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डीजिटल साक्षरता ही सिंगापूर सरकारच्या अजेंड्यावर आधीपासून होती. पण कोरोना काळात तातडीचे निर्णय घेताना देशातल्या गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल का? हे पाहणं सरकारसमोर मोठं आव्हान आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना शेती: मिरची लागवडीतून या तरुणीने दिला गावातल्या महिलांना रोजगार\\nसारांश: जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही म्हण तुम्ही पन्नास एक वेळा तरी ऐकली असेल. या म्हणीचं मूळ काय आणि कशामुळे ही म्हटली जाते ते गुपितच आहे. पण परभणीच्या तरुणीने नेदरलॅंडची मिरची घेतली आहे, सध्या पंचक्रोशीत त्याचीच चर्चा आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बहुतेक तरुण-तरुणींचं स्वप्न असतं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर शहरात जाऊन नोकरी करावी किंवा आणखी पीएचडी करून आणखी मोठी संधी शोधावी. पण मार्च 2020 ला कोरोनाची लाट आली आणि अनेक तरुण तरुणींच्या या स्वप्नांचा चुराडा झाला. \n\nकोरोनाच्या काळात जॉब मिळवणं तर सोडाच पण फ्रेशर्सला नवा जॉब शोधणे देखील अवघड होऊन गेले होते. अशा शेकडो तरुण-तरुणींपैकी परभणी जिल्ह्यातली वैष्णवी देशपांडे देखील एक होती. \n\nवैष्णवीला देखील एम. ए. इतिहास झाल्यावर पीएचडी करावी किंवा कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून अनुभव घ्यावा असं वाटत ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: ओळखपत्र नसलेल्यांचंही लसीकरण होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\\nसारांश: कोरोनाची चाचणी करण्यासाठी ओळखपत्राची गरज असल्याने ज्यांच्याकडे असे ओळखपत्र नाही अशा नागरिकांना कोरोनाच्या चाचणीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण आता त्यांचे देखील लसीकरण केले जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ओळखपत्र नसल्याने कोव्हिड चाचणी होऊ शकली नाही\n\nराज्यात अनेक लोक असे आहेत ज्यांच्याजवळ कुठलेही ओळखपत्र नाही. ओळखपत्राअभावी आपले लसीकरण होणार नाही अशी चिंता या लोकांना वाटत होती पण त्यांचे लसीकरण केले जाईल असे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी म्हटले आहे. \n\nअशा नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी त्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. तसेच या नागरिकांसाठी तालुका स्तरावर एक की फॅसलिटेटर नेमण्यासही सांगण्यात आले आहे. \n\nकाय आहेत आदेश?\n\nसासवड येथील हिरवी गा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: चिनी लस टोचून घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायेत भारतीय लोक?\\nसारांश: 14 एप्रिल 2021 चा दिवस. नेपाळची राजधानी काठमांडूतील टेकू हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस टोचून घेण्यासाठी आलेल्या काही लोकांची माहिती ऐकून धक्का बसला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या लोकांकडे मोठमोठाल्या बॅगा होत्या. टेकू हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, ज्यावेळी या लोकांना ओळखपत्र दाखवण्यास सांगण्यात आलं, तेव्हा त्या लोकांनी भारतीय पासपोर्ट दाखवला.\n\nटेकू हॉस्पिटलचे संचालक सागर राज भंडारी यांनी बीबीसी नेपाळीशी बोलताना सांगितलं, \"या लोकांमुळे आम्हाला कळलं की, कोरोना लशीचा असाही वापर होतोय. हे एकप्रकारे कोरोना लशीचा गैरवापर करण्यासारखं आहे. आम्ही त्यांना सांगितलं की, आम्ही तुम्हाला लस देऊ शकत नाही. मात्र, त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. काहींनी तर आमच्यावर विविध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: जपानी क्रूझवरच्या अमेरिकन नागरिकांची विमानाने घरवापसी\\nसारांश: कोरोना व्हायरसची लागण झाल्याची भीती असलेल्या जपानी बोटीवरील अमेरिकेच्या नागरिकांना घेऊन अमेरिकेची विमानं निघाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जपानी क्रुझवर अनेक नागरिक अडकले आहेत.\n\nजपानी वृत्तसंस्था क्योडोने दिलेल्या बातमीनुसार, वेगळं ठेवण्यात आलेल्या क्रूझ डायमंड प्रिन्सेसमधून अमेरिकेच्या नागरिकांना घेऊन सोमवारी सकाळी अमेरिकेची दोन विमानं रवाना झाली. \n\nया विमानांनी जपानची राजधानी टोकियाच्या हॅनेडा विमानतळावरून उड्डाण केलं आहे. \n\nचीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अमेरिकेचे 400 नागरिक 3 फेब्रुवारीपासून जपानच्या एका क्रुझवर अडकून पडले होते.\n\nअमेरिकेच्या 40 नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: टेस्टिंगचं टार्गेट पूर्ण पण अचूकतेचं काय?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या काही आठवड्यात दरदिवशी 10 लाख कोरोना चाचण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता येईल. हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं का? ज्या चाचण्या घेतल्या जात आहेत त्या विश्वसनीय आहेत का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना चाचणी\n\nसध्या देशात किती चाचण्या होत आहेत?\n\nऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एक आठवड्याचा हिशोब पाहिला तर भारतात दरदिवशी 5 लाख चाचण्या घेतल्या जात आहेत. अवर वर्ल्ड इन डेटा नावाच्या वेबसाईटने यासंदर्भात माहिती दिली आहे. \n\nकेंद्र सरकारतर्फे जारी करण्यात येणारे चाचण्यांचे आकडे थोडे अधिक आहेत. हा मोठा आकडा आहे परंतु याकडे भारताच्या प्रचंड लोकसंख्येच्या माध्यमातून पाहायला हवं. \n\nभारतात दरदिवशी एक लाखांमागे 36 चाचण्या होत आहेत. दक्षिण आफ्रिकेत हे प्रमाण 69, पाकिस्तानात 8, युकेत 192 असं आहे. \n\nपंतप्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक पॅकेजचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?\\nसारांश: लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी 12 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे 20 लाख कोटी रुपये कसे दिले जातील, हे सांगण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग पाच दिवस पत्रकार परिषदा घेतल्या. आपल्या तिसऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी कृषी क्षेत्रात पायाभूत सुधारणांसाठी आणि कृषीशी संबंधित क्षेत्रांसाठी 1.50 लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचं म्हटलं. \n\nकृषी संबंधित ज्या सुधारणांची त्यांनी घोषणा केली त्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करण्याचाही त्यांनी उल्लेख केला. या सुधारणेअंतर्गत धान्य, खाद्य तेल, डाळ, कांदे आणि बटाटा यांचं उत्पादन आणि विक्री डिरेग्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: नरेंद्र मोदींवर लॅन्सेटने नेमकी काय टीका केली आहे?\\nसारांश: जगप्रसिद्ध वैद्यकीय संशोधन नियतकालिक 'लॅन्सेट'ने आपल्या संपादकीयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की, ट्विटरवर टीका करणाऱ्यांना रोखण्यापेक्षा कोव्हिडला रोखण्यावर त्यांनी भर द्यायला हवा होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nस्वत:वरची टीका आणि खुल्या चर्चेला रोखण्याचा प्रयत्न यामुळे ते माफीला पात्र नाहीत, असं परखड मत 'लॅन्सेट'मध्ये नोंदवण्यात आलं आहे. \n\nइन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन संस्थेच्या मते, भारतात 1 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या एक लाखापर्यंत पोहोचू शकते. \n\nसुरुवातीच्या टप्प्यात कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर सरकारच्या टास्क फोर्सची बैठकच झालेली नाही. याचे परिणाम आपल्या समोर आहेत. कोरोनाचं संकट वाढतच चाललं आहे आणि भारताला यासंदर्भात नव्याने पावलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: मास्क खाली करून खोकणाऱ्याला अटक, 22 जणांना संसर्ग केल्याचा आरोप\\nसारांश: 22 लोकांना कोरोनाचा संसर्ग केल्याच्या संशयावरून स्पेनमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\n40 वर्षांची ही व्यक्ती खोकला आणि 40 सेल्सिअसपेक्षा जास्त ताप असूनही कामावर गेली. तसंच ही व्यक्ती जिममध्येही जात होती, असा आरोप करण्यात आला आहे. \n\nही व्यक्ती माजोर्का येथील आपल्या कामाच्या ठिकाणी फिरली होती. तसंच मास्क खाली करून खोकली आणि सहकाऱ्यांना सांगितलं की मी त्यांना संक्रमित करणार आहे.\n\nकाम करण्याच्या ठिकाणावरील पाच सहकारी आणि जिममधील तीन जणांना आता कोरोनाची लागण झाली आहे.\n\nआणखी 14 जणांचाही यात समावेश आहे. यामध्ये रुग्णांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: लसीकरणावर शिवसेनेनी केलेल्या बॅनरबाजीवर झिशान सिद्दिकी नाराज\\nसारांश: मुंबईतील बांद्रा पूर्व मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार झिशान सिद्दीकी शिवसेनेवर चांगलेच नाराज झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बांद्रा परिसरात लसीकरण केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेकडून केली जात असणारी गर्दी आणि बॅनरबाजी, शासकीय कार्यक्रमाला निमंत्रण न देणे या सगळ्या गोष्टींवर सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला आहे. \n\nआज म्हणजेच गुरुवारी (13 मे) संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सिद्दीकी यांनी एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले आहेत. \n\nया ट्वीटमध्ये झिशान सिद्दीकी म्हणतात, \"शिवसेनेकडून बांद्रा पूर्व येथे आयोजित भव्य लसीकरण महोत्सवात तुमचं स्वागत. याठिकाणी लसींपेक्षाही जास्त बॅनर्स तुम्हाला दिसून येतील. य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: लोकांच्या भल्यासाठी केंद्राने लॉकडाऊनबाबत गंभीरतेने विचार करावा - सर्वोच्च न्यायालय\\nसारांश: \"देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनचा विचार करावा, पण त्याच वेळी हातावर पोट असलेल्यांना मदत करा,\" असं मत सर्वोच्च न्यायालयाने मांडलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऑक्सिजन पुरवठा\n\nभारतातल्या कोव्हिड-19 परिस्थितीवर केंद्र आणि राज्य सरकारला निर्देश देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की कोणत्याही रुग्णाला स्थानिक रहिवाशी पुरावा किंवा ओळखपत्र नाहीये म्हणून हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन किंवा औषधं नाकारली असं व्हायला नको.\n\nसर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारला निर्देश दिले की रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची एक राष्ट्रीय धोरण बनवा. हे धोरण आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत येत्या दोन आठवड्यात बनवायचं आहे आणि तोपर्यंत कोणत्याही रुग्णाला स्थानिक रहिवाशी पुराव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: वडिलांचा कोव्हिडने मृत्यू, दुसऱ्याच दिवशी डॉक्टर मुलगा रुग्णांच्या सेवेत\\nसारांश: \"माझ्या वडिलांची इच्छा होती, काही झालं तरी या संकटात तू लोकांची सेवा करायची. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी कोव्हिड वार्डात पुन्हा दाखल झालो,\" पुण्यातील संजीवन रुग्णालयात कोव्हिड वार्डात सेवा देणारे डॉ. मुकुंद पेनुरकर सांगत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डॉ. मुकुंद पेनुरकर\n\nवडिलांचे निधन तर झालेच पण आई आणि भाऊ सुद्धा कोव्हिडमुळे रुग्णालयात असल्यामुळे त्यांची देखील काळजी डॉ. पेनुरकर यांना होती. आपलं वैयक्तिक दुःख विसरून ते दुसऱ्याच दिवशी कामावर रुजू झाले. \n\n\"आई आणि भाऊ यांना सुद्धा कोव्हिड असल्याने ते हॉस्पिटलमध्येच अॅडमिट होते. सगळं दुःख मागं सारून रुग्णांच्या सेवेला लागलो. कारण रुग्णांना माझी अधिक गरज होती,\" डॉ. पेनुरकर सांगतात. \n\nडॉ. मुकुंद पेनुरकर हे कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. \n\nमुकुंद आणि त्यांची पत्नी दोघे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाः 'पोलिसांशी भिडण्यापेक्षा एकवेळ कोरोना व्हायरसची लागण झाली तर बरं होईल'\\nसारांश: केनिया सरकारने कोव्हिड-19चा सामना करण्यासाठी देशात संचारबंदी लागू केली. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दारिद्रयाने गांजलेले मादारे झोपडपट्टीतल्या रहिवाशांना कोरोनाशी कसं लढायचं याविषयीची चिंता नाही, तर पोलिसांच्या अत्याचाराचा सामना कसा करायचा हा यक्ष प्रश्न आहे. कोरोना व्हायरसचा या झोपडपट्टीत शिरकाव होण्याआधीच पोलिसांनी तिथल्या तिघांना ठार मारलं. स्थानिक पत्रकार इजाह कानयी हे या पोलिसी अत्याचाराचे साक्षीदार राहिले आहेत. या व्हिडियोतील काही दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात. पाहुया बीबीसीचा हा स्पेशल रिपोर्ट.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाः WHOने दिलेल्या या 5 टिप्स तुम्ही वाचल्यात का?\\nसारांश: कोरोना संकटाच्या काळात अनेक बदल घडत आहेत. कामकाज, स्वच्छतेपासून ते अगदी खाण्या-पिण्याच्या सवयीपर्यंत बरंच काही बदललं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nआरोग्य, खाण्या-पिण्याच्या सवयी आणि स्वच्छता या गोष्टींना अचानक प्राधान्य आलं आहे. आजकाल लोकांना अशीही भीती वाटू लागली आहे की कोरोना खाण्या-पिण्याच्या पदार्थातूनही पसरतो का?\n\nत्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने सुरक्षित खाण्या-पिण्यासंबंधी काही टिप्स दिल्या आहेत. \n\nस्वच्छता पाळा\n\nका गरजेचं आहे?\n\nबहुतांश सूक्ष्मजीव म्हणजेच बॅक्टेरिया, फंगस आजार पसरवत नाहीत. मात्र, यात काही जीव असेही असतात जे पाणी, माती, प्राणी आणि मानवी शरीरातही आढळतात. \n\nहे सूक्ष्मजीव आपले हात, साफ-सफाईसाठी का"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाः लॉकडाऊनचे नियम पुन्हा एकदा कडक होणार?\\nसारांश: लॉकडाऊन पुन्हा करण्यात येईल का? लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेली शिथीलता रद्द करण्यात येणार आहे का? या प्रश्नांचं उत्तर सर्वांनाच हवं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण याबाबतच चित्र काहीच स्पष्ट होऊ शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा ऐकला तर याचा अंदाज येऊ शकतो. राजस्थाननेही आपल्या सीमा सीलबंद केल्या आहेत. अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याबाबत विचार केलेला आहे. \n\nकालच उद्धव ठाकरे यांची एक पत्रकार परिषद बुधवारी झाली. यावेळी मुंबईत बसमध्ये चढताना-उतरताना होणारी धक्काबुक्की, गर्दी यांच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, \"जर लोक निर्बंधांचं पालन करत नसतील तर नाईलाजाने राज्यात लॉकडाऊन वाढवावं लागू शकतं.\"\n\nमहाराष्ट्रासह अनेक राज्यांनी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाः वाफ घेतल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही?\\nसारांश: गेल्या वर्षभरापासून कोरोना संपूर्ण जगभरात पसरल्याचं आपल्याला दिसतं. अनेक देशांमध्ये कोरोनाची लस, औषधं, घरगुती उपचार यावर चर्चा सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या उपचारांमध्ये लिंबू, काळी मिरी सारख्या वस्तूंची चर्चा करण्यात येते. मात्र कोरोनाबाबत केले जाणारे दावे वैज्ञानिक कसोटीवर खरे उतरले नाहीत. \n\nकोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांनी वाफ घ्यावी असंही अनेक ठिकाणी सुचवलं जातं, तसंच कोरोनाच्या विषाणूवर या वाफेचा परिणाम होतो असा दावा काही लोकांनी केला आहे. हा दावा खरंच उपयोगी आहे का याची चर्चा येथे करणार आहोत.\n\nतामिळनाडूमध्ये भाजपाच्या आमदार वनती श्रीनिवासन यांनी कोइमतूरमध्ये वाफ घेण्यासाठी केंद्राची स्थापना केली तसेच एक चालतं फिरतं वाफ केंद्रही सुरू केलं."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाची लस आली तरी कोरोनाचा प्रसार थांबवू शकणार नाही कारण...- पाहा व्हीडिओ\\nसारांश: तुम्ही कोव्हिडची लस घेतली तरी तुमच्या नाकात आणि घशात कोरोनाचं वास्तव्य राहू शकतं. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोव्हिड झाल्यावर तुमच्या शरीरात जी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती तयार होते किंवा लस टोचल्यावर जी रोगप्रतिकारक शक्ती ती कितपत टिकून राहते? \n\nयाविषयी सध्या तज्ज्ञांना काहीच कल्पना नाहीये. काही वर्षं तर नाही पण निदान काही महिने त्याचा फायदा नक्कीच होईल, असं ते सांगत आहेत. \n\nमग लशीचा उपयोग कशासाठी होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाची लस आल्यावर ती तुम्हाला कशी मिळणार?\\nसारांश: दुसरं महायुद्ध सुरू होतं तेव्हा संपूर्ण जगाची एकच इच्छा होती, एकच विचार होता तो म्हणजे - हे कधी संपणार? 75 वर्षांनंतर तशीच काहीशी परिस्थिती आहे. कोरोना विषाणू कधी नष्ट होणार याची आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जगभरात दीड कोटींहून जास्त जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे तर 6 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातले 12 लाखांहून जास्त कोरोनाग्रस्त एकट्या भारतात आहेत. अशावेळी सगळ्यांची नजर कोरोनाच्या लशीकडे आहेत. भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूवरच्या लशीवर संशोधन सुरू आहे. \n\nबरेच ठिकाणी लशीच्या चाचण्या सुरू आहेत. काही देशांमध्ये या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. \n\nया वर्षाच्या अखेरपर्यंत एक तरी लस येईल, अशी आशा अनेकांना आहे. मात्र, लस आल्यावरही ती जगाच्या कानाकोपऱ्यात कशी पोहोचणार, ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाची लस आल्यावर सगळं एका रात्रीत ठीक होईल का?\\nसारांश: कोरोनाची लस आल्यावर सगळं एकदम नीट होऊन जाईल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचे विचार चुकीचे असू शकतात. काही प्रमुख शास्त्रज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लस आली की कोरोनाची सगळी साथ लगेच संपून जाईल अशा पद्धतीने सध्या लशीकडे पाहिलं जात आहे. पण लशीमुळे नक्की काय होईल याकडे अधिक तर्कशुद्ध आणि व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं पाहिजे, असं रॉयल सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी एका अहवालात म्हटलं आहे.\n\nलस कधीही आली तरी ती लोकांपर्यंत जायला किमान एका वर्षाचा काळ जाऊ शकतो असं शास्त्रज्ञ म्हणतात. अशा स्थितीत कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध हळूहळू हटवले जाणं आवश्यक आहे.\n\nजगभरात सध्या 200 ठिकाणी लशीचे प्रयोग सुरू आहेत. काही लशी क्लिनिकल ट्रायलपर्यंत पोहोचल्या आहेत.\n\nइंपीर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाच्या मंदीच्या काळातली टेस्लाच्या शेअर्समुळे अनेकजण बनले कोट्यधीश\\nसारांश: टेस्लाच्या शेअर्सच्या वाढत्या किंमतींमुळे 2020 या वर्षात अनेक लोक कोट्यधीश झाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विशेष म्हणजे, हे लोक स्वत:ला कोट्यधीश (मिलेनिअर) किंवा अब्जाधीश (बिलिनिअर) म्हणवून घेत नाहीत, तर 'टेस्लानिअर' असं म्हणत आहेत.\n\nइलॉन मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 2020 मध्ये तब्बल 700 टक्क्यांहून अधिक वाढ झालीय. या वाढीसह टेस्ला जगातील सर्वांधिक किंमतीचे शेअर्स असणारी कंपनी बनलीय.\n\nमात्र, दशकभरापूर्वीची स्थिती पाहिल्यास, या कंपनीत शेअर्स खरेदी करणाऱ्यांसाठी प्रचंड चढ-उतार असायचे. या स्थितीतही ज्यांनी टेस्लावर विश्वास ठेवला आणि सोबत राहिले, ते आता प्रचंड फायद्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत - राहुल गांधी\\nसारांश: देशातल्या सध्याच्या कोव्हिड -19च्या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधींनी म्हटलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राहुल गांधी\n\nPTI वृत्तसंस्थेला राहुल गांधींनी मुलाखत दिली. \n\nभारत आता जगातलं कोरोना व्हायरसचं केंद्रस्थान बनला असून आपल्या देशात जे काही सुरू आहे, ते पाहून जगाला धक्का बसला असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. ही कोव्हिड 19ची लाट नसून त्सुनामी आहे आणि त्याने सगळ्याचा विनाश होत असल्याचं ते म्हणाले आहेत. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी झाली तेव्हा सरकारने स्वतःचा विजय जाहीर केला आणि पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणेच त्याचं श्रेय घेतलं. पण आता ते राज्यांना दोष देत असून कोव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनातून बरं झालेल्या महिलांना मासिक पाळीचा जास्त त्रास का होतोय?\\nसारांश: \"कोरोनामुक्त झाल्यानंतर मासिक पाळी खूप आधी आली. पाळीचा पॅटर्न पूर्णत: बदलला. खूप त्रास झाला त्या दिवसात. कोरोनावर मात केल्यानंतर पाळीचे ते काही महिने ओटी-पोट कवटाळून रहावं लागत होतं.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nमुंबईकर रश्मी पुराणिक यांचे शब्द ऐकून कोणत्याही महिलेच्या अंगावर काटा येईल. रश्मी, यांनी कोरोनाविरोधात यशस्वी लढा दिलाय. कोरोनाला हरवून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात केली.\n\nपण, कोरोनानंतरची पहिली पाळी त्या अजूनही विसरलेल्या नाहीत. कोरोनामुक्त झाल्यांनंतर आलेल्या पहिल्या पाळीचा प्रत्येक दिवस त्यांना आठवतोय.\n\n\"ओटीपोट कवटाळून राहावं लागत होतं\"\n\nराजकीय पत्रकार रश्मी पुराणिक यांना गेल्यावर्षी (2020) जून महिन्यात कोव्हिड-19 चा संसर्ग झाला होता.\n\nसंसर्गावर मात केल्यानंतर त्यांची"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनानंतर अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी किती काळ लागेल?\\nसारांश: कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी जगभरातल्या शेकडो देशांनी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला. मात्र, त्यामुळे आर्थिक हालचाली ठप्प झाल्या आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रुळावरून घसरलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी आता अनेक देशांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट द्यायला सुरूवात केली आहे. \n\nकोरोनाच्या फटक्यामुळे यंदा जागतिक अर्थव्यवस्था 3 टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज जागतिक नाणेनिधीने (International Monetary Fund - IMF) वर्तवला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची चाहूल लागण्यापूर्वी याच संस्थेने यंदा जागतिक अर्थव्यवस्था 3 टक्क्यांनी वधारणार असल्याचं भाकित वर्तवलं होतं. \n\n1930 साली आलेल्या जागतिक महामंदीनंतर यंदा पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या संकटाला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाही या शिक्षकांना अडवू शकला नाही...\\nसारांश: लॅटिन अमेरिकेत भारत आणि अमेरिकेच्या पाठोपाठ कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इथं मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम झाला आहे. मुलांचं अख्खं शैक्षणिक वर्षं वाया गेलं आहे. त्यामुळे अनेक भागात शिक्षकांनी 'होम स्कूलिंग' म्हणजे मुलांना घरी जाऊन शिकवण्यावर भर दिला आहे. पण, इंटरनेटच्या अनुपलब्धतेमुळे त्यातही अडचणी आहेत. \n\nअशावेळी तिथे मुलांचं शिक्षण नेमकं कसं सुरू आहे यावरचा बीबीसी प्रतिनिधी कॅटी वॉटसन यांचा हा खास रिपोर्ट...\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती, अनेकांचं स्थलांतर - पाहा व्हीडिओ\\nसारांश: कोल्हापूर जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीला पूर आला आहे. राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाटयाने वाढली आहे.\n\nमुसळधार पावसानं शहरातल्या सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोव्हिड सेंटरचे नियम धाब्यावर ठेवत मुंबईत रुग्णांनी खेळला गरबा\\nसारांश: मुंबईतल्या नेस्को कोव्हिड सेंटरमधला गरब्याच्या व्हीडिओ व्हायरल झालाय. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईतल्या नेस्को कोविड सेंडरमध्ये रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी गरबा खेळताना दिसत आहेत. पण या गरब्यासाठी रुग्णांना परवानगी देण्यात आली नव्हती असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं.\n\nहे पाहिलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ख्रिसमसची अनोखी भेट: मृत्युपूर्वी आजोबांनी चिमुकलीला दिली 14 वर्षांसाठीची गिफ्ट्स\\nसारांश: ख्रिसमसच्या रात्री सँटा येऊन खूप साऱ्या भेटवतू देतो, ही गोष्ट लहान मुलांना नेहमी सांगितली जाते. पण ब्रिटनमधल्या बॅरी शहरात राहणाऱ्या दोन वर्षांच्या कॅडीच्या आयुष्यात शेजारी राहणाऱ्या आजोबांच्या रुपाने एक खराखुरा सँटा आला आणि तिचा ख्रिसमस अविस्मरणीय करून गेला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांनी तिला याच नाही तर पुढच्या चौदा वर्षांसाठीचे ख्रिसमस गिफ्ट दिले. मात्र ते मिळाल्यामुळे कॅडीला झालेला आनंद आजोबांना पाहता आला नाही. कारण त्यापूर्वीच या आजोबांनी जगाचा निरोप घेतला. \n\nबॅरीमधल्या व्हेल ऑफ ग्लॅमोर्गनमध्ये राहणाऱ्या ओवेन आणि कॅरोलिन विल्यम्स यांची दोन वर्षांची मुलगी. शेजारीच राहणाऱ्या 80 वर्षीय केन आजोबांना तिचा लळा होता. काही दिवसांपूर्वीच या आजोबांचं निधन झालं. \n\nभावी आयुष्यासाठीही भेटवस्तू\n\nसोमवारी केन यांची मुलगी विल्यम्स दाम्पत्याच्या घरी आली. आपल्या वडिलांनी कॅडीसाठी आणलेल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ख्वाकीन अल चॅपो गझमन: ड्रग्ज तस्करांच्या अब्जाधीश गॉडफादरला जन्मठेप\\nसारांश: मेक्सिकोचा कुख्यात ड्रग माफिया ख्वाकीन 'अल चॅपो' गझमन याला अमेरिकेच्या एका कोर्टाने जन्मठेप आणि 30 वर्षांची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ख्वाकीन अल चॅपो गझमन\n\nमेक्सिकोमध्ये दोन वेळा पोलिसांना गुंगारा देऊन तुरुंगातून पळून गेलेला अल चॅपो पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अखेर त्याची रवानगी अमेरिकेत करण्यात आली होती. तेव्हापासून तो \"आधुनिक काळातला सर्वांत कुख्यात गुन्हेगार\" म्हणून ओळखला जाऊ लागला. \n\nअमेरिकेचे पोलीस 20 वर्षांपासून त्याच्या मागावर होते. इतकंच नाही तर शिकागो क्राईम कमिशनने सर्वांत कुख्यात गुन्हेगारांची जी पहिली यादी बनवली त्यात अल चॅपोचा क्रमांक सर्वात वर होता. त्याला पब्लिक एनिमी नंबर 1 म्हणण्यात आलं आहे. \n\nत्याच्या हस्तां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गजानन मारणेच्या पत्नीने जेव्हा मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती\\nसारांश: गेले दोन दिवस पुण्यातील गजानन मारणे याचं नाव सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये जोरदार चर्चेत आहे. गजानन मारणेच्या सुटकेनंतर त्यासंदर्भात विविध बातम्या आणि अनेक नव्या गोष्टी बाहेर पडत आहे. पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे दिसून आले आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहामध्ये बंदी असलेल्या एका आरोपीच्या समर्थकांनी त्याचा वाढदिवस कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. \n\nगजानन मारणे याचा आता राजकीय पक्षांशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे. फेसबुकवर गजानन पंढरीनाथ मारणे महाराज, गजानन मारणे युवा मंच, गजानन मारने प्रतिष्ठान पुणे अशी फेसबुक पेजेस आणि अकाऊंटस् असल्याची दिसून येतात.\n\nत्याची पत्नी जयश्री यांनी 2012 साली पुण्यामध्ये कोथरुडमधून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. यावेळेस त्या मनसेच्य़ा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गजानन मारणेसाठी मेढा पोलिसांनी असा रचला सापळा\\nसारांश: तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तीनशेहून अधिक एसयुव्ही वाहनांचा ताफा पुण्याला घेऊन गेल्यानंतर गॅंगस्टर गजानन मारणेची खूप चर्चा झाली. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे, गर्दी जमवणे असे आरोप त्याच्यावर झाले. त्या प्रकरणात त्याला जामीन मिळाला आणि गजानन मारणे फरार झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गजानन मारणे फरार झाल्यापासून पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. पोलिसांना चकवा देऊन तो कुठे फरार झाला याची कुणालाच कल्पना नव्हती. शेवटी बातमी आली की गजानन मारणे सातारा पोलिसांच्या ताब्यात. \n\nगजानन मारणे कसा सापडला याची सर्वत्र चर्चा झाली. तुरुंगातून सुटका झाल्यावर तीनशे-साडे तीनशे एसयुव्ही घेऊन फिरणारा गजा मारणे पोलिसांच्या तावडीत कसा सापडला याचं औत्सुकदेखील शिगेला पोहोचलं होतं. सातारा पोलिसांनी 7 मार्चला रात्री गजानन मारणेला पुणे पोलिसांच्या हवाली केलं. त्यानंतर लगेचच गजानन मारणेची रवानगी येरवाडा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गडचिरोली : 'नक्षलवादी भविष्यात एखाद्या नेत्याच्या हत्येचा कट रचू शकतात'\\nसारांश: महाराष्ट्र पोलिसांचं सी-६० पथक आणि सीआरपीएफच्या नवव्या बटालियननं केलेल्या संयुक्त नक्षलविरोधी कारवाईत 16 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नक्षलवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेला शस्त्रसाठा\n\nरविवारी सकाळी १० च्या सुमारास ही चकमक झाली. तब्बल दीड ते दोन तास ही चकमक सुरू होती. या चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. त्यात एसएलआर आणि एके-४६ या आधुनिक बंदुकांचा समावेश आहे. \n\nया चकमकीत, माओवाद्यांच्या विभागीय समितीचा कमांडर साईनाथ ऊर्फ डोलेश मडी आत्राम आणि श्रीणू ऊर्फ श्रीकांत ऊर्फ रोवूथू विजेंद्र नरसिम्हा रामडू या मूळच्या तेलंगणातल्या माओवादी नेत्यांचा मृत्यू झाला आहे.\n\nगडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलवादी चळवळीच्या 38 वर्षा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गडचिरोली बलात्कार प्रकरण : 'मटण पार्टी देणाऱ्या आरोपीची ही पहिलीच वेळ नव्हती'\\nसारांश: पाचवीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला 12 हजार रुपये दंड आणि गावजेवणाची शिक्षा देण्याचा निर्णय जात पंचायतीनं दिल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\n\n17 जानेवारी रोजी त्या मुलीवर बलात्कार झाला. त्या दिवशी आणि त्या दिवसानंतर धानोरा तालुक्यातल्या मोहली गावात नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी भूमकाल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावाला भेट दिली. \n\n\"महिलांशी निगडित गुन्हे करण्याची आरोपीची ही पहिलीच वेळ नव्हती, याआधी त्यानं दोनदा प्रयत्न केले होते,\" असं भूमकालच्या कार्यकर्त्या प्रा. रश्मी पारसकर यांनी बीबीसीला सांगितलं. \n\n17 जानेवारीला काय घडलं? \n\nशाळेत गॅदरिंग सुरू होतं. त्याच शाळेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या 40 वर्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गणपती : गणेशोत्सवासाठी कोकणात वैद्यकीय सुविधा पुरेशा आहेत का?\\nसारांश: यंदा सर्व सण आणि उत्सवांवर कोरोनाचं सावट आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पण दरवर्षीसारखी लगबग खचितच पाहायला मिळतेय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गणेशोत्सवासाठी अनेक अटी आणि नियम सरकारने घालून दिलेले आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या दरवर्षी पाच ते सहा लाखांपेक्षा अधिक असते.\n\nयंदा या प्रवाशांची संख्या कोरोनाच्या सावटामुळे लाखांवरून हजारांवर आली असली तरीही सध्याच्या परिस्थितीत ती जास्त आहे. \n\nचाकरमान्यांना कोकणात पाठवण्यावरून बरीच चर्चा झाली असली तरी तिथं पुरेशा वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत का? मुळातच गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्याची इतकी धडपड का असते? हा प्रश्न उपस्थित होतो.\n\nगणेशोत्सवात लोक कोकणात का जातात?\n\nकोकणा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गरोदर महिलेवर हल्ला करून तिचं बाळ काढणाऱ्या महिलेला फाशी होणार\\nसारांश: अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जाता-जाता घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयापैकी एक म्हणजे त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 5 कैद्यांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसठी हिरवा कंदिल दिला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतीकात्मक फोटो\n\nअमेरिकेच्या इतिहासात मावळत्या राष्ट्राध्यक्षाने कधीही असा निर्णय घेतला नव्हता. \n\nया 5 कैद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. लिसा मॉन्टेगोमेरी असं या महिला कैद्याचं नाव आहे. \n\nलिसा मॉन्टेगोमेरीने 2004 साली एका गर्भवती महिलेचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिचं पोट चिरून बाळ पळवलं होतं.\n\nलिसाला मृत्यूदंड देण्यात आला तर अमेरिकेच्या गेल्या 70 वर्षांच्या इतिहासात मृत्यूदंडाची शिक्षा झालेली ती पहिली महिला कैदी ठरणार आहे. \n\nलिसाला डिसेंबर महिन्यातच मृत्यूदंड देण्यात येणार होता. मात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गर्भावर होतो प्रदूषणाचा गंभीर परिणाम, साध्या उपायांनी होऊ शकतो बचाव\\nसारांश: मुलं घराबाहेर खेळतील, वाढतील, मोकळ्या हवेत श्वास घेतील तर त्यांची शारीरिक वाढ उत्तम होते, असा समज आहे. मात्र हल्ली मोकळ्या हवेतला हाच श्वास लहान मुलांसाठी घातक ठरू लागला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत. ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीत मोठे अडथळे निर्माण होऊ लागलेत.\n\nप्रदूषणाचा लहान मुलांवर गंभीर परिणाम होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नुकत्याच सादर झालेल्या अहवालात म्हटलं आहे. या अहवालानुसार 2016 साली जगभरात प्रदूषणामुळे पाच वर्षांखालच्या लाखभराहून जास्त (101788.2) मुलांचा मृत्यू झाला आहे. \n\n'Air Pollution and Child Health : Prescribing Clean Air', नावाने प्रसिद्ध करण्यात आलेला हा अहवाल वाढत्या प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं निर्मूलन करणारा पहिला देश ठरेल ऑस्ट्रेलिया\\nसारांश: महिलांमध्ये धडकी भरवणारा सर्व्हिकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे. या कॅन्सरच्या निर्मूलनासाठी जगभर वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्या अनुषंगाने एक आशेचा किरण म्हणून ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या प्रयत्नांकडे पाहता येईल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या कॅन्सरच्या समूळ उच्चाटनासाठी ऑस्ट्रेलियात लसीकरण आणि चाचण्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. तेथील संशोधकांच्या मते ही मोहीम यशस्वी झाली तर सर्व्हिकल कॅन्सरचं परिणामकारक निर्मूलन करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरेल. पुढच्या 20 वर्षांत हे लक्ष्य गाठण्याचं उद्दिष्ट आहे.\n\nऑस्ट्रेलियात 2022पर्यंत हा कॅन्सर 'दुर्मीळ कॅन्सर'च्या श्रेणीत गणला जाईल, असा अंदाज आहे. दर एक लाख व्यक्तींमध्ये सहापेक्षा कमी एवढं प्रमाण असणाऱ्या कॅन्सरला 'दुर्मीळ कॅन्सर' मानलं जातं.\n\nऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रीय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गांधी जयंती : जेव्हा महेंद्र सिंग धोणीला महात्मा गांधी भेटतात...\\nसारांश: २ ऑक्टोबरच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोणीने बीबीसी मराठीला विशेष मुलाखत दिली. ज्येष्ठ पत्रकार सुनंदन लेले यांनी धोनीला महात्मा गांधीजींबद्दल बोलतं केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गांधीजींच्या विचारांबद्दल काय बोलतो महेंद्र सिंग धोनी\n\nगांधीजींच्या स्मृतीला अभिवादन करून अनेक जण गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालायचा निश्चय करतात. अनेकांना त्यात यश येतं तर काही भरकटतात.\n\nगांधीजींचे विचार आपल्या खेळात आणि व्यक्तिमत्त्वात अंगीकारणारं अनोखं उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोणी. गांधी जयंतीच्या निमित्ताने धोणीने त्याच्या आयुष्यावरील गांधीजींचा प्रभाव उलगडून सांगितला. \n\nमाझ्यासाठी गांधी म्हणजे काय?\n\nधोणीच्यामते त्याच्यासाठी महात्मा गांधी म्हणजे अहिं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गायीच्या शेणापासून बनवलेल्या चिपमुळे रेडिएशनपासून संरक्षण मिळतं?- रिअॅलिटी चेक\\nसारांश: गायीच्या शेणापासून बनवलेली चिप मोबाईमधून होणाऱ्या रेडिएशनपासून संरक्षण देते, असा दावा करण्यात येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथीरिया यांनी या चिपसंबंधीची घोषणा केली आणि म्हटलं, \"ही एक रेडिएशन चिप आहे, जी मोबाईलमधून रेडिएशन कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकते.\"\n\nसोशल मीडियावर या वक्तव्याची खूप खिल्ली उडविण्यात येत आहे. वैज्ञानिकदृष्ट्या या दाव्यात किती तथ्य आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. \n\nगायीच्या शेणापासून बनवलेली ही 'चिप' काय आहे? \n\nही चिप गुजरात राज्यातील एका समूहाकडून तयार करण्यात आली आहे. हा समूह गौशाला चालवतो. मोबाईलच्या बाहेरच्या बाजूला बसविण्याच्या दृष्टिनं ही चिप वि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गिरिजा देवींशिवाय ठुमरीची मैफल सुनी\\nसारांश: सेनिया बनारस घराण्याची पताका घेऊन कार्यरत गिरिजा देवी यांच्या निधनामुळे ठुमरी, दादरा, कजरी आणि चैती हे सगळे एकाचवेळी मुके झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गिरिजा देवी\n\nघरचे, नातेवाईक आणि शिष्य परिवारात अप्पाजी या नावाने प्रसिद्ध होत्या. गिरिजा देवी म्हणजे उपशास्त्रीय संगीतातलं चालतं बोलतं विद्यापीठ. पूरब अंग गायनातला चौमुखी गायन गिरिजा देवींचा हातखंडा. \n\nख्याल-टप ख्याल, ध्रुपद-धमार, ठुमरी-दादरा, चैती-होली अशा विविधांगी गायन प्रकारांत त्यांचा दमदार आवाज भारून राहत असे. प्रत्येक प्रकाराचं सौंदर्य समजून घेऊन त्याचा भावार्थ श्रोत्यांपर्यंत पोहचवण्यात त्या वाकबगार होत्या.\n\nसरजू प्रसाद मिश्र आणि श्रीचंद मिश्र हे गिरिजा देवींचे गुरू. बनारस घराण्याचे संस्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गीताः सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातून भारतात परत आणलेली गीता सध्या काय करते?\\nसारांश: \"एक नदी, त्याच्या किनाऱ्यावर असलेलं देवीचं एक मोठं मंदीर आणि कठडे असणारा पूल...\" लहानपणच्या या आठवणींचा आधार घेत गीता 20 वर्षांपूर्वी दुरावलेल्या कुटुंबाचा अजूनही शोध घेतेय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत गीता\n\n2000 सालच्या आसपास मूक-बधीर गीता चुकून समझोता एक्सप्रेसमध्ये चढली आणि थेट पाकिस्तानात पोहोचली होती. \n\n2015 मध्ये माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गीताला मायदेशी आणलं. पण पाच वर्षं उलटूनही गीता आई-वडिलांच्या शोधात आहे. \n\nपण भारतातल्या कोणत्या शहरातून वा गावातून निघून ती पाकिस्तानात पोहोचली, हेदेखील अद्याप कळू शकलेलं नाही. \n\nगीता सध्या काय करते?\n\nकोणीतरी येऊन आपल्याला आपल्या कुटुंबाविषयी माहिती मिळाल्याचं सांगेल या आशेवर गीता गेली 5 वर्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुजरात : घोड्यावर बसतो म्हणून दलित युवकाची हत्या\\nसारांश: गुजरातमध्ये एका दलित युवकाची हत्या करण्यात आली, त्याचा गुन्हा इतकाच होता की तो घोड्यावर बसत असे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"21 वर्षांच्या प्रदीपची हत्या करण्यात आली\n\nभावनगर जिल्ह्यातील टिंबी गावातील प्रदीप राठोड हा युवक आपल्या घोडीवर बसून घराबाहेर गेला आणि परतलाच नाही. \n\nगुरुवारी रात्री प्रदीप वडिलांना रात्रीचं जेवण एकत्र करू असं सांगून घराबाहेर पडला. रात्र झाली तरी तो परतला नाही म्हणून त्याच्या वडिलांना काळजी वाटू लागली. ते त्याचा शोध घेत गावाबाहेर आले आणि तिथे त्यांना मुलाचा मृतदेह सापडला. शेजारीच त्याची घोडी बांधलेली होती. \n\nया प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. प्रदीपचा मृतदेह भावनगरच्या सर टी. रुग्णालयात न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुजरात ग्राऊंड रिपोर्ट - 'दलितांची जीन्स आणि मिशी त्यांना खटकते'\\nसारांश: गुजरातची राजधानी गांधीनगरपासून 20 किलोमीटर अतंरावर राहणाऱ्या कुणाल महेरिया याला यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुका विशेष महत्त्वाच्या वाटत नाहीत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लिंबोदरा गावातल्या दलित वस्तीत राहणारा कुणाल म्हणतो, \"भाजप सरकार असो की काँग्रेस सरकार असो, दलितांच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही.\" कुणालच्या या बोलण्यामागची खरी कथा थोडी वेगळी आहे.\n\n\"त्या दिवशी रात्री मी माझ्या एका मित्राला भेटण्यासाठी घरातून निघालोच होतो, तेवढ्यात दरबार मोहल्ल्यात राहणाऱ्या भरत वाघेलाच्या बाईकचा आवाज माझ्या कानी पडला. मी रस्त्यातून चालतच होतो, गाडीचा आवाज ऐकून मी एका कोपऱ्यातून चालू लागलो.\"\n\nकुणाल पुढे म्हणाला, \"मी बाजूनं चालत होतो तरी सुद्धा त्यानं मोटरसायकल माझ्या दिशेनं आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुजरात दलित मारहाण प्रकरण : मिशी ठेवली म्हणून मारहाण झाल्याचा युवकाने केला बनाव?\\nसारांश: मिशी ठेवली म्हणून आपणास मारहाण करण्यात आली, अशी तक्रार मागील आठवड्यात गुजरातमधील एका दलित युवकाने दाखल केली होती. या मारहाणी घटनेच्या निषेधार्थ सोशल मीडियावर मिशीसह सेल्फी ठेवण्याचा ट्रेण्ड आला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मिशी ठेवली म्हणून मारहाण झाल्याची युवकाने खोटी तक्रार दाखल केली होती.\n\nही घटना त्या युवकानेच रचलेला बनाव असल्याचं पोलिसांनी शनिवारी स्पष्ट केलं. प्रसिद्धी मिळवण्यासाठी युवकानं हे कृत्य केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. \n\n\"घटनेच्या तपासामध्ये पोलिसांच्या हाती नवी माहिती आली आहे. त्या युवकाला प्रसिद्धी हवी होती म्हणून त्याने स्वतःच हा बनाव रचला अशी माहिती आम्हाला साक्षीदारांकडून मिळाली,\" असं गांधीनगरचे पोलीस अधीक्षक वीरेंद्र यादव यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं. \n\nप्रसि्दधिसााठी युवकाने हा बनाव केला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुजरातमध्ये दलित तरुणाची ठेचून हत्या\\nसारांश: गुजरातमध्ये नवरात्र उत्सवा दरम्यान दलित तरुणाची हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुजरातमध्ये नवरात्र उत्सवात या तरुणाने जीव गमावला.\n\nगुजरातमधील आणंद जिल्ह्यात पारंपरिक नवरात्र उत्सवादरम्यान एका दलित युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. \n\nमृतांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी बीबीसीला सांगितलं आहे. \n\nआणंद जिल्ह्यातील भडारनिया गावात रविवारी पहाटे चार वाजता ही घटना घडली. \n\nजयेश सोळंकी असं या तरुणाचं नाव आहे. तो 21 वर्षांचा होता. दसऱ्याच्या निमित्तानं जयेश, भाऊ प्रकाश आणि इतर तिघांसह गरबा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुरू नानक यांनी जेव्हा जानवं घालण्यास नकार दिला होता...\\nसारांश: आज (30 नोव्हेंबर 2020) शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांची जयंती आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नानक यांनी शीख धर्मात हिंदू आणि इस्लाम दोन्ही धर्माच्या गुणांचा समावेश केला. पण शीख धर्म केवळ हिंदू आणि इस्लामचे संकलन नाही.\n\nगुरू नानक हे एक मूलभूत आध्यात्मिक विचारवंत होते. त्यांनी आपल्या कल्पना एका विशिष्ट काव्यशैलीत मांडल्या. हीच शैली धर्मग्रंथ 'गुरुग्रंथ साहेब'चीही आहे.\n\nगुरू नानक यांच्या जीवनाविषयी लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती नाही.\n\nशीख परंपरेत त्यांच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. गुरू नानक यांची शिकवण आपल्यापर्यंत जयंतीच्या माध्यमातून पोहचली आहे. \n\nबालक नानक यांचा जन्म 1469 मध्ये लाहोर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गृहपाठ 2019 साठी? ईशान्य भारतात भाजपने कसे पाय रोवले?\\nसारांश: त्रिपुरामध्ये रविवारी मतदान झालं. आता 27 फेब्रुवारीला मेघालय आणि नागालॅंडमध्ये विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या ईशान्य भारतातील संघटन बांधणीवरील हा दृष्टिक्षेप.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी मेघालयमध्ये एका सभेदरम्यान.\n\nदिसताना असं दिसतं जणू काही लाट सुरू आहे. अशा प्रकारचं वातावरण आणि समर्थन भाजपसाठी आसाम सोडून ईशान्य भारतातल्या इतर राज्यांत पूर्वी कधीच दिसलं नव्हतं. \n\nअर्थात हे पाठबळ अचानक निर्माण झालेलं नाही. जाणकारांच्या मते, गेली काही वर्षं भाजपने ईशान्य भारतात पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत, त्याचाच हा परिणाम आहे. \n\n2016 मध्ये भाजपने आसाम विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशातही सरकार बनवण्यात पक्षाला यश मिळालं. \n\nत्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गेल्या वर्षभरात देशातील बँकांमध्ये 71 हजार कोटींचा घोटाळा : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा घेऊया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. गेल्या वर्षभरात देशातील बँकांमध्ये 71 हजार कोटींचा घोटाळा \n\nदेशभरातील बँकांची थकित कर्जाची रक्कम वाढत असतानाच आर्थिक घोटाळ्यांचीही संख्या वाढली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात विविध बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या सहा हजार ८०० प्रकरणांची नोंद झाली असून या घोटाळ्यांचा आकडा ७१ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. \n\nरिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारांतर्गत ही आकडेवारी दिली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी प्रसिद्ध आहे.\n\nव्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांमध्ये मिळून गेल्या आर्थिक वर्षात ७१ हजार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गोरं दिसण्यासाठी लावली जाणारी क्रीम धोकादायक ठरू शकते\\nसारांश: तुम्हीही गोरं दिसण्यासाठी फेअरनेस क्रीम लावत असाल त्या क्रीममध्ये काय-काय असतं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बहुतांश फेअरनेस क्रीममध्ये पाऱ्यासारखे धोकादायक घटक असतात. त्यांचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. \n\nअशा क्रीममध्ये हायड्रोक्वीनोन नावाचा ब्लीचिंग एजंट असतो. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते याचं प्रमाण हे 4 टक्क्यांपेक्षा कमी असावं.\n\nडॉक्टरांच्या मते हायड्राक्विनोन असलेल्या क्रीम केवळ हाता-पायांनाच लावायला पाहिजे.\n\nUKच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस मते ब्लीचिंग एजंट चुकीच्या ठिकाणी लावलं तर त्वचेची जळजळ होते आणि ती सुजू शकते.\n\nगरोदरपणाच्या वेळी चुकीची क्रीम वापरली तर त्याचा बाळावरही वाईट परिणाम होऊ श"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गोल्डन ग्लोब सोहळा : अझीझ अन्सारीची ऐतिहासिक कामगिरी\\nसारांश: ७५व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डस् मध्ये 'मास्टर ऑफ नन' या टीव्ही शो साठी अझीझ अन्सारी याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान पटकवला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारा तो पहिला आशियाई ठरला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अझीज अन्सारी\n\nनेटफ्लिक्सवरील 'मास्टर ऑफ नन' या टीव्ही सीरीजमधला तो प्रमुख कलाकार आहे. या मालिकेचा तो निर्माताही आहे. \n\nगोल्डन ग्लोबमध्ये अन्सारीच्या नावावर विक्रम.\n\nयंदाच्या गोल्डन ग्लोब सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरली ती म्हणजे त्यातली राजकीय आणि सामाजिक आशयाची भाषणं. \n\nएकापाठोपाठ एक लैंगिक छळवणुकीच्या अनेक आरोपांनी गेल्या वर्षात हॉलीवूडला हादरवून सोडलं होतं. पुरस्कार सोहळ्यात अनेक विजेत्यांनी आणि पाहुण्यांनी याबद्दल परखड मतं मांडली. \n\nव्हेरॉनिका फेरेस (डावीकडे), एमा स्टोन आणि बिली जीन किंग (मध्यभागी)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गोवा मंत्रिमंडळ फेरबदल: मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव बाबूश मोन्सेरात यांच्या भाजप प्रवेशावरून नाराज\\nसारांश: छोट्याशा पण अतिशय वेगवान राजकीय घडामोडी घडणाऱ्या गोवा राज्यात गेले दोन दिवस राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्या तर्कांना आज पूर्णविराम मिळाला. गोव्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने आधी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि आता गोवा फॉरवर्ड पक्षाला बाहेरचा रस्ता दाखवून काँग्रेसच्या दहा आमदारांना भाजपमध्ये प्रवेश दिला. \n\nगोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये आलेल्या चार आमदारांना नुकतीच मंत्रिपदाची शपथ दिली. यात जेनिफर मोन्सेरात, चंद्रकांत कवळेकर, फिलिप नेरी रॉड्रिग्स आणि मायकल लोबो यांचा समावेश आहे. \n\nकाही काँग्रेसच्या नेत्यांच्या प्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गोव्यात समुद्र पातळी अचानक का वाढली? शॅक्स कसे गेले वाहून?\\nसारांश: गोव्यात समुद्राच्या पाण्याची पातळी सोमवारी-मंगळवारी अचानक वाढलेली दिसली. नेहमीची रेषा ओलांडून समुद्राच्या लाटा थेट किनाऱ्यावरील शॅक्समध्ये घुसल्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तीन महिन्यांपूर्वीच 'ओखी' वादळामुळं समुद्राचं पाणी किनाऱ्यावरील शॅक्समध्ये घुसून प्रचंड नुकसान झालं होतं. त्याचीच पुनरावृत्ती याही वेळी झाली.\n\nदक्षिण तसंच उत्तर गोव्यातील किनाऱ्यावरील शॅक्सचं पुन्हा एकदा नुकसान झालं. ऐन पर्यटनाच्या हंगामात अशी घटना दुसऱ्यांदा घडली आहे. \n\n'इंडियन सेंटर फॉर ओशन'नं पाण्याची पातळी वाढणार आहे, असा सतर्कतेचा इशारा दोन दिवसांपूर्वी दिला होता. पण तो कुणीही फारशा गांभीर्यानं घेतला नाही, हे झालेल्या नुकसानीतून दिसतं. \n\n\"हवामान खात्याकडून आणि समुद्र विज्ञान संस्थेकडून सतर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गोष्ट 100 वर्षांपूर्वीची : जेव्हा ब्रिटीश महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार...\\nसारांश: स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीपासूनच सगळ्या भारतीयांना मतदानाचा हक्क मिळाला. सगळ्याच घटनाकारांनी प्रत्येक भारतीयाला हा अत्यंत मूलभूत असा राजकीय हक्क सुरुवातीपासूनच बहाल केला आहे. पण जगात सगळीकडे तसं नव्हतं!\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महिलांसाठी मतदानाचा हक्क मागणाऱ्या सफ्राजिस्ट्स गटाचं पात्र रंगवताना ब्रिटनमधल्या कार्यकर्त्या महिला.\n\nज्या ब्रिटीश राज्यव्यवस्थेवरून भारताने आपली संसदीय लोकशाहीव्यवस्था घेतली, त्या ब्रिटनमध्येच मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी महिलांना मोठा लढा द्यावा लागला. आणि 6 फेब्रुवारी ला त्या लढ्याच्या यशाला एक शतक पूर्ण होत आहे.\n\n1918 साली याच दिवशी अखेर 'रिप्रेझेंटेशन ऑफ पिपल्स अॅक्ट'मध्ये बदल करून ब्रिटीश महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. पण त्यातही एक मेख होती - 30 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या, मालमत्ता बाळगणाऱ्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ग्राउंड रिपोर्ट : 'मराठा आरक्षणासाठी भाऊ गमावलाय, आता स्वस्थ बसणार नाही'\\nसारांश: \"आरक्षणासाठी मी माझा भाऊ गमावलाय, आता आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ - 'आरक्षण असतं तर आज माझ्या मुलाला नोकरी लागली असती'\n\nआपल्या घराबाहेर गावकऱ्यांच्या गराड्यात बसलेले काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश शिंदे सांगतात. मराठा आंदोलनादरम्यान कायगाव टोक्याजवळील गोदावरी नदीपत्रात उडी मारल्यानंतर काकासाहेब यांचा मृत्यू झाला होता. \n\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूरपासून 12 किलोमीटर अंतरावरील आगर कानडगावात शिंदे कुटुंबीय राहतात. \n\nगंगापूर फाट्यावरून आमची गाडी कानडगावच्या दिशेनं वळली तोच दत्तप्रसाद शिंदे यांनी आम्हाला हाक मारली. \n\nकुठे जाताय असं त्यांनी विचारलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ग्राउंड रिपोर्ट : म्यानमारमध्ये बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये एवढा तणाव का?\\nसारांश: पिंपळासारख्या एका मोठ्या झाडाखाली काही पोस्टर लावण्यात आली आहेत, ज्यात एक बौद्ध भिख्खू रागानं आजूबाजूला चिटकवलेल्या आणि विचलित करणाऱ्या चित्रांना निरखून पाहत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या चित्रांमध्ये \"मुस्लिमांकडून जाळण्यात आलेले आणि विध्वंसतेचे बळी पडलेले\" बौद्ध लोकं दर्शवण्यात आली आहेत.\n\nस्टीलच्या एका लखलखणाऱ्या बाकड्यावर तीन तरुण बौद्ध विद्यार्थी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रं आणि मॅगझीनमध्ये रोहिंग्या संकटावरचं वृत्त वाचत आहेत.\n\nहे म्यानमारच्या मंडाले शहरात कट्टरवादी बौद्ध भिख्खू अशिन विराथू यांच्या मठाचं प्रांगण आहे.\n\nअशिन विराथू मठ\n\nदोन दिवसांत मी इथं सात वेळा आलो. पण माझी निराशाच झाली. महागडी सिगारेट पिणारा एका कर्मचारी एकच उत्तर देत होता, \"तुम्ही बीबीसीचे असाल नाहीतर आणखी क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ग्राउंड रिपोर्ट : हिरो बनलेले सब-इन्स्पेक्टर गगनदीप सिंग 'गायब' का आहेत?\\nसारांश: नैनितालमधल्या रामनगरच्या तुजिया मंदिराबाहेर आक्रमक हिंदू तरुणांच्या जमावापासून एका मुस्लीम युवकाला वाचवणारे पोलीस उपनिरीक्षक गगनदीप सिंह यांना आपण रातोरात चर्चेत येऊ असं वाटलं नव्हतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गगनदीप सिंग\n\nतेही नोकरीला लागून केवळ सहा महिनेच झालेले असताना. त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. परंतु हिंदू, मुस्लीम, कथित लव्ह जिहाद आणि त्यांचं शीख असणं हे सगळं एकत्र आलं आणि 27 वर्षीय तरुण उपनिरीक्षकाच्या जीवनात वादळ आलं.\n\nहे वादळ सोशल मीडियामध्ये जोरदार घोंगावलं आणि हा पोलीस अधिकारी हिरो झाला. आता मात्र त्यांना माध्यमांसमोर येणं अडचणीचं वाटत आहे.\n\nजेव्हा बीबीसीनं त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि प्रत्यक्ष भेटून नेमकं काय घडलं ते जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्याबद्दल वरिष्ठांशी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ग्राऊंड रिपोर्ट : कठुआतल्या बलात्कारानंतर धार्मिक दरी अधिकच रुंदावली\\nसारांश: कुठआतल्या या गावातलं हे घर आता रिकामं झालं आहे. चूल विझली आहे, दरवाजावरील कुलूपावर लाल दोऱ्यातला हिरवा तावीज बांधून ठेवण्यात आला आहे. कदाचित, या तावीजकडून घराचं रक्षण व्हावं यासाठीच तो दारावर बांधला असावा. मात्र, तो तिचं रक्षण करू नाही शकला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ : कठुआमधल्या याच मंदिरात 'ती'च्यावर झाला बलात्कार\n\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ वर्षांच्या त्या मुलीला मंदिराच्या गाभाऱ्यात कैद करण्यात आलं होतं. या गाभाऱ्यातच तिच्यावर आठवडाभर सामूहिक बलात्कार करण्यात आला. इतक्या वेळा की, गळा दाबून मारून टाकण्याच्या काही मिनिटं आधीसुद्धा तिच्यावर बलात्कार झाला होता. तिचा मृत्यू झाल्यावर मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला. \n\n१० जानेवारीला ती गायब झाल्यापासून १७ जानेवारीला तिचा गळा दाबून मृत्यू होईपर्यंत तिला वारंवार गुंगीचं औषध देण्यात आलं होतं. य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: घराघरात चित्रकला पोहोचवणाऱ्या या चित्रकाराची ही चित्रं तुम्ही पाहिलीत का?\\nसारांश: दीनानाथ दलाल. मराठी कलाविश्वात मनसोक्त मुशाफिरी केलेल्या चित्रकाराचा आज जन्मदिन. 30 मे 1916 रोजी त्यांचा गोव्यात मडगाव येथे जन्म झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'दीपावली' दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ आणि आतील रेखाटनं यामुळे दीनानाथ दलाल हे नाव घराघरात पोहोचलं.\n\nवयाच्या 20व्या वर्षी ते मुंबईत आले. केतकर मास्तरांच्या क्लासमध्ये शिकण्यासाठी गेले, तिथं त्याचं काम पाहून मास्तरांनी शिकण्यसाठी नव्हे तर शिकवण्यासाठी येण्यास सांगितलं. शिकवत असतानाच त्यांनी बाहेरून जे. जे. कला महाविद्यालयाचा डिप्लोमा पूर्ण केला. \n\nपुढे मौज प्रकाशनाच्या जागेत काम करण्यासाठी एक खोली मिळाली आणि त्यांच्या व्यावसायिक कामांना खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. वेगवेगळ्या लेखकांशी संपर्क झाला. सामंत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्रकांत पाटलांचे हिंदूंना वाटतं त्याप्रमाणे देश चालणार हे वक्तव्य किती योग्य?\\nसारांश: हिंदूंना ज्याप्रमाणे वाटतं त्याप्रमाणेच देश चालणार असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुण्यामध्ये राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक वितरण समारंभात बोलताना ते म्हणाले की, \"शेवटी या देशामध्ये बहुसंख्येने राहणारा जो हिंदू आहे, त्याला जे वाटतं त्याप्रमाणे देश चालणार. समजा आपल्या सगळ्यांना वाटत असेल की आपल्याला रात्री बारापर्यंत देखावे पाहायला मिळाले पाहिजेत. यामध्ये काही ना काही मार्ग काढता येईल. त्यामुळे ही भूमिका मनामध्ये नको की प्रशासन आपल्याला त्रासच द्यायला बसलंय. प्रशासन त्रास द्यायला बसलेलं नाही. तेही हिंदू मंडळी आहेत. तेही गणपती बघतायेत. सगळ्यांना हे हवं असतं.\"\n\n'हे वक्तव्य बेकाय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्रकांत पाटीलः उद्धव ठाकरेंना 'फेल' करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. उद्धव ठाकरेंना फेल करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न - चंद्रकांत पाटील\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरावेत यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांचे सहकारी पक्षच प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.\n\nकोरोनासंदर्भात सरकारमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. पुण्यात अर्ध्या तासात चाचणी होते. पण संपूर्ण महाराष्ट्रात ही पद्धत वापरली जात नाही. बाहेरून आलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्याबाबत वेगवेगळ्या जिल्ह्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्रावर `विक्रम लँडर'चं हार्ड लॅंडिंग झालं होतं; नासाकडून फोटो उपलब्ध\\nसारांश: अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने इस्रोच्या चांद्रयान 2 उतरलेल्या ठिकाणाचे काही नवे हाय रिझोल्यूशन फोटो प्रसिद्ध केले आहेत आहेत. नासाने हे फोटो त्यांच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नासाने काढलेला फोटो\n\nनासाने 26 सप्टेंबर रोजी हे फोटो ट्वीट केले आहेत. त्यापुढे असे लिहिले आहे की, ``आम्ही भारताच्या चांद्रयान 2च्या विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणाचे फोटो काढले आहेत. हे फोटो अंधारात काढले आहेत, त्यामुळे आम्हाला लँडरचा पत्ता लागलेला नाही. ऑक्टोबर महिन्यात जेव्हा प्रकाश वाढेल तेव्हा आणखी फोटो मिळवता येतील.''\n\nचांद्रयान 2 च्या विक्रम लँडर सात सप्टेंबरला चंद्रावर आदळलं म्हणजेच हार्ड लँडिंग झाल्याची माहिती नासाने आपल्या वेबसाइटवर दिली आहे. \n\nविक्रम दिसलं नाही \n\nहे फोटो `ल्यूनार रिकॉन्से"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चक्रीवादळ : फिलिपीन्समध्ये 59बळी; चीनमध्ये 24 लाख लोकांना हलवले\\nसारांश: फिलिपीन्स आणि हाँगकाँगनंतर आता मांगखुट हे चक्रीवादळ चीनमध्ये पोहोचलं आहे. या वादळाने वारे ताशी 162 किलोमीटर वेगाने वाहत आहेत, ज्यामुळे मुसळधार पाऊसही पडत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हाँगकाँगला वादळाचा मोठा फटका आहे.\n\nहाँगकाँगमध्ये या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. विशेषतः उंच इमारतींना या वादळाचा फटका बसला. इथं जखमींची संख्या 200 इतकी झाली आहे.\n\nचीनमध्ये ग्वांगडूंग या शहरात हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. 2018मधील हा सर्वांत भयंकर चक्रीवादळ आहे. चीनमध्ये जवळपास 24 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.\n\nफिलिपिन्सलाही या चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात किमान 59 लोकांचा बळी गेला. शिवाय, सार्वजनिक वाहतूक, संपर्क व्यवस्था कोलमडली असून संपत्तीचीही मोठी हानी झाली आहे.\n\nट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चांदोबावर जमीन विकत घ्याल? खासगी कंपन्यांची आता चंद्रावर नजर\\nसारांश: या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण रविवार रात्री सुरू झालं. हे खग्रास चंद्रग्रहण असून त्याला 'सुपर ब्लड वूल्फ मून' असं नाव देण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या चंद्रग्रहणाला 'ब्लड मून' म्हणण्यामागचं कारण म्हणजे ग्रहणादरम्यान पूर्ण चंद्र लालसर होता आणि पृथ्वीच्या खूप जवळ होता म्हणून तो सुपर मून. साहजिकच हे सुंदर दृश्य नजरेत साठवण्यासाठी खगोलप्रेमींच्या नजरा चंद्रावर खिळलेल्या होत्या. \n\nमात्र सध्या चंद्रावर केवळ खगोलप्रेमीच नाही तर अनेक कंपन्यांचाही चंद्राकडे डोळा आहे. या कंपन्यांना चंद्रात इतका रस निर्माण होण्याचं कारण म्हणजे चंद्रावर असलेली खनिज संपत्ती. \n\nजगभरातल्या अनेक कंपन्या चंद्रावर असलेल्या मौल्यवान खनिजांचं उत्खनन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चांद्रयान 2 : विक्रमचं ठिकाण सापडलं, संपर्क मात्र अजूनही नाही- इस्रो प्रमुख के. सिवन\\nसारांश: चंद्रभूमीवर पोहोचण्यास अवघ्या काही मिनिटांचा अवधी असताना 'चांद्रयान 2' च्या मून लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला होता. मात्र, आता विक्रम मून लँडरचं ठिकाणी सापडलंय. इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी याबाबत माहिती दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"आम्हाला विक्रम मून लँडरचं चंद्रावरील ठिकाण सापडलंय आणि ऑर्बिटरनं लँडरची थर्मल इमेजही घेतलीय. मात्र अद्याप मून लँडरशी संपर्क झाला नाहीय. आम्ही संपर्कासाठी प्रयत्न करतोय. लवकरच संपर्क होईल.\" असं इस्रो प्रमुख के सिवन यांनी सांगितलं.\n\nदरम्यान, चांद्रयान-2 मोहिमेचं यश अगदी टप्प्यात दिसत असताना हिरमोड झाला. लँडर विक्रमचा ग्राउंड सेंटरशी संपर्क तुटला. यामागच्या कारणांचा आता शोध सुरू झाला आहे. या लँडरच्या सेंट्रल इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला असावा, असा अंदाज स्पेस कमिशनच्या एका माजी सदस्याने व्यक्त के"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चित्ता भारतात येणार: जेव्हा कोल्हापूरचे लोक चित्ते पाळून त्यांच्याकडून शिकार करून घ्यायचे...\\nसारांश: मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने भारतामध्ये पुन्हा एकदा चित्ते आणण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे भारताला आता आफ्रिकेतून चित्ते आणण्याचा मार्ग खुला झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चित्त्याला शांत करण्यासाठी त्याला बाजेवर झोपवलं जाई. त्याच्या पाठीवरून सतत हात फिरवावा लागे.\n\nअनेक शतकांपासून भारतात आढळणारा चित्ता विसाव्या शतकामध्ये भारतामधून पूर्णपणे नाहीसा झाला. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नव्या परवानगीनंतर भारतात हा वेगाने पळणारा प्राणी पुन्हा एकदा सर्वांना पाहायला मिळेल. \n\nमुघल काळापासून भारतामध्ये राजे-महाराजांनी चित्ते पाळण्याचा आणि चित्त्यांकडून शिकार करून घेण्याचा छंद जोपासत.\n\nमुघल शासकांप्रमाणेच अनेक संस्थानांमध्ये चित्ते पाळले जात. चित्ते पाळणे आणि नंतर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चिदंबरम यांचं नाव INX मीडिया घोटाळ्यात कसं आलं, नेमकं प्रकरण काय आहे?\\nसारांश: अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्याने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आयएनएक्स मीडिया प्रकरणामध्ये चिदंबरम मुख्य आरोपी आहेत आणि प्राथमिक दृष्टया ते या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार वाटत असल्याचं म्हणत दिल्ली हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.\n\nपण चिदंबरम यांनी नेहमीच स्वतःवरचे आणि मुलावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय हेतूने हे आरोप करण्यात येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.\n\nनेमकं काय आहे प्रकरण?\n\nपी. चिदंबरम हे अर्थमंत्री असताना INX मीडियामध्ये 305 कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीचं हे प्रकरण आहे. मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक स्वीकारण्यासाठी आयएनएक्स मीडिया"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चिनी अॅपवर बंदी घालण्याच्या निर्णयावर कशी व्यक्त झाली चीनमधली प्रसारमाध्यमं?\\nसारांश: केंद्र सरकारने 59 चिनी अॅपवर बंदी घातली आहे. भारत-चीन सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला 'कठोर संदेश' देण्याचा हा प्रयत्न असल्याचं भारतीय प्रसार माध्यमांमधून सांगण्यात आलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र अॅपवर बंदी घालण्यासंबंधीचं जे पत्रक केंद्र सरकारने प्रसिद्ध केलंय, त्यात सीमावादाचा कुठेही उल्लेख नाही. हे अॅप देशाचं सार्वभौमत्व आणि देशाची सुरक्षा यासाठी 'नुकसानकारक' असल्याचं तसंच या अॅपमुळे डेटाच्य़ा सुरक्षिततेला आणि गोपनीयतेलाही 'धोका' असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. \n\n15 जून रोजी लडाख सीमेवरच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक चकमक झाली. त्यानंतर भारत सरकारने ही बंदी घातली आहे. या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनने मात्र, त्यांच्या बाजूने किती नुकसान झालं, याब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीन आणि अमेरिकेच्या वादामुळे जगाची दोन गटात विभागणी होतेय?\\nसारांश: अमेरिका आणि चीन यांच्यातला वाद हा केवळ व्यापारापर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मानवी हक्कांचं उल्लंघन, चीनने हाँगकाँगमध्ये लागू केलेला नवीन सुरक्षा कायदा, हेरगिरी अशा अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांत वाद होत आहेत. \n\nभविष्यात हे वाद वाढत राहिले तर जग दोन गटात विभागलं जाईल, असं सांगितलं जात आहे. दोन्ही देशांत नक्की काय घडतंय? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीन विगर मुस्लीम : तीन वर्षांनी एकत्र येणाऱ्या कुटुंबाची कहाणी\\nसारांश: तीन वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात एका विगर व्यक्तीला आपल्या पत्नी आणि मुलांना भेटता आलं आहे. त्यांची चीनच्या शिनजियांग प्रांतातून सुटका करण्यात आली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हा क्षण ऑस्ट्रेलियन नागरिक सद्दाम अबूसालामू यांच्यासाठी अत्यंत विशेष क्षण होता. तीन वर्षांनी ते आपली पत्नी नादिला वुमाएर आणि तीन वर्षांचा मुलगा लुत्फीला भेटत होते.\n\nएका मुत्सद्दी करारानंतर सद्दाम यांच्या कुटुंबाला चीन सोडण्याची परवानगी मिळाली. वुमाएर या सुद्धा चीनमधील अल्पसंख्यांक विगर मुस्लीम समुदायातील आहेत. त्यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं, असं त्या सांगतात.\n\nतीन वर्षांनी जेव्हा हे कुटुंब सिडनी विमानतळावर एकत्र आलं तेव्हा तो अत्यंत भावनिक क्षण होता. हा क्षण त्यांनी कॅमेरात बंदिस्त करून"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीनचा ऑस्ट्रेलियाला इशारा, 'निर्णय मागे घ्या, अन्यथा जशास तसं उत्तर मिळेल'\\nसारांश: 'बेल्ट अँड रोड' योजनेशी संबधित दोन करार ऑस्ट्रेलियाने रद्द केल्यानंतर चीनने म्हटलंय, ऑस्ट्रेलियाने शीत युद्धाच्या काळातली मानसिकता आणि वैचारिक पक्षपात सोडून द्यावा. हे करार रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा नाहीतर याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन\n\nचीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत म्हटलं की 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह' (BRI) आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठी उचललं गेलेलं एक पाऊल होतं. ही योजना सगळ्या बाजूंची चर्चा, एकमेकांशी सल्लामसलत, संयुक्त योगदान आणि सगळ्यांचा एकत्रित फायदा या तत्त्वांवर आधारित होती. सर्वसमावेशकता, पारदर्शकता आणि उदारपणा या गोष्टींना यातून चालना मिळणार होती. \n\nते म्हणाले, \"व्हिक्टोरिया प्रांतात चीनसोबत सहकार्य करण्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीनमधलं हे हॉस्पिटल पळवून लावेल 'माझ्या नवऱ्याची बायको'!\\nसारांश: चीनमध्ये एक नवीन उद्योग सध्या जोरात आहे. Mistress Dispelling असं त्याचं नाव आहे. त्याचा अर्थ नवऱ्याच्या प्रेमिकेला घालवणं असा होतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काळ्या रंगाचा ड्रेस आणि गॉगल घातलेली एक मध्यमवयीन बाई मंद उजेड असलेल्या एका कार्यालयात येते. तिला तिची ओळख लपवायची आहे. तर आपण तिला 'अबक' म्हणूया. \n\nपण विकिंग लव हॉस्पिटलमध्ये आलेल्या अनुभवांबदद्ल बोलण्यासाठी ती तयार आहे. नवऱ्याच्या प्रेमिकेला त्याच्यापासून दूर करणारं हे शांघायमधलं सगळ्यांत प्रसिद्ध हॉस्पिटल आहे.\n\nअतिशय शांत आवाजात तिनं माझ्याशी बोलायला सुरुवात केली. ती सांगत होती की आता आधीपेक्षा तिच्या नवऱ्याशी असलेले तिचे संबंध कसे आणखीच दृढ झाले आहेत. \"मला आता छान वाटतं आहे, हे काहीतरी वेगळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीनमधल्या समलिंगी समुदायासाठी नववर्षाची सुरुवात भयभीत करणारी कारण...\\nसारांश: दिवाळी, नाताळ हे जसे मोठे सण आहेत. तसाच चिनी नवीन वर्ष किंवा ल्युनर न्यू इयरचं स्वागत चिनी जनतेसाठी महत्त्वाचा उत्सव असतो. नवीन वर्षाचं स्वागत आपल्या कुटुंबीयांसोबत, प्रियजनांसोबत करण्यासाठी सर्वच चिनी नागरिक आपापल्या घरी जात असतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यंदा मात्र, या उत्सवावर कोरोना विषाणुच्या साथीचं मळभ आहे. त्यामुळे अनेकांना घरी जाता आलेलं नाही. \n\nप्रत्येकालाच आनंद देणारा हा सुट्ट्यांचा काळ चीनच्या LGBT कम्युनिटीला मात्र भयभीत करत असतो. कारण घरी गेल्यावर त्यांना नको असलेल्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. \n\nशॅडोंगमधले चित्रपट निर्माते, लेखक आणि कार्यकर्ते असलेले फॅन पोपो सांगतात की आपला मुलगा गे आहे म्हणजे जगाचा अंत झाल्यासारखी काही पालकांची भावना असते. \n\nबीबीसीशी बोलताना ते म्हणाले, \"अनेकांना घरी गेल्यावर त्यांचे पालक लग्न कधी करणार, हा प्रश"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीनमध्ये झटपट नूडल्सची लोकप्रियता घटली...\\nसारांश: 'पिकतं तिथे विकत नाही' ही म्हण चीनच्या इन्स्टंट नूडल्सला लागू होताना दिसत आहे. स्वस्तात मस्त अन्नपदार्थ म्हणून इन्स्टंट नूडल्सची लोकप्रियता जगभर वाढत असताना चीनमध्ये नूडल्स विक्रीत घट झालेली पाहायला मिळते आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"झटपट अर्थात इन्स्टंट नूडल्सचं चीन हे माहेरघर समजलं जातं.\n\nघरापासून दूर राहणारे विद्यार्थी, ट्रेन किंवा बसमधून जातानाचं झटपट जेवण, कामादरम्यान पटकन मिळेल आणि पोटभरीचं होईल असा कामगारांचा नाश्ता अशा विविध स्तरातल्या माणसांसाठी झटपट नूडल्स हा मोठाच आधार असतो. \n\nभारतातही इन्स्टंट नूडल्सचे अनेक नवे ब्रॅण्ड गेल्या दोन- तीन वर्षांत दाखल झाले आहेत. पण चीनमध्ये परिस्थिती पालटत आहे.\n\n2013 मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये मिळून 42.2 अब्ज झटपट नूडल्सच्या पाकिटांची विक्री झाली होती. \n\n2016च्या आकडेवारीनुसार ही वि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीनमध्ये शरीरविक्रय करणाऱ्यांना आता श्रमाची सक्ती नाही\\nसारांश: शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना कोठडीत असताना सक्तीचं कष्टाचं काम करण्याची पद्धत चीनमध्ये बंद करण्यात येणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चीनमधील लासा प्रांतातील शरीरविक्रय करणाऱ्या महिलेचा संग्रहित फोटो\n\nचीनमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या ग्राहकांना कोठडीत म्हणजेच कथित शिक्षण केंद्रात दोन वर्ष डांबून ठेवण्याची मुभा पोलिसांना देण्यात आली होती. \n\nअटक करण्यात आलेल्या लोकांना सक्तीने खेळणी बनवणं तसंच घरगुती कामं करायला भाग पाडलं जात असे. \n\n29 डिसेंबरपासून डिटेन्शन सिस्टम बंद होणार आहे. चीनच्या सरकारची माध्यमसंस्था झिनुआने दिलेल्या माहितीनुसार आता केंद्रात डांबण्यात आलेल्या लोकांची सुटका केली जाणार आहे. चीनमध्ये वे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चेरापुंजी नव्हे तर महाराष्ट्रातलं पाथरपूंज आहे यंदा सर्वाधिक पावसाचं ठिकाण\\nसारांश: यंदा देशातील सर्वाधिक पाऊस सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातल्या पाथरपूंज या गावात झाला. कोयनेच्या जंगलात चांदोली अभयारण्यात दुर्गम ठिकाणी हे गावं वसलेलं आहे. याच गावात वारणा नदीचा उगम होतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मेघालयात असलेलं चेरापुंजी हे तसं भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे, यंदा तिथे 5938 मिमी पाऊस झाला तर पाथरपूंजमध्ये 7359 मिमी इतका पाऊस झालाय. (जून ते ऑगस्टपर्यंतचा आकडा)\n\nसर्वाधिक पावसाचं ठिकाण ठरलेल्या पाथरपूंज गावात पोहोचणंही अवघड आहे. वारणेच्या पुरामुळे जनजीवन विस्कळित झालं आहे. गावात कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नाहीत. कोयनानगरपासून या गावात पोहोचायला किमान 3 तास लागतात. हे अंतर तसं फक्त 20 किलोमीटर आहे.\n\nघनदाट जंगल, अत्यंत कच्चा रस्ता, मुसळधार पाऊस , प्रचंड धुकं, जंगल सुरू होताच वाटेत दुथड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चॉकलेटमुळे खरंच सेक्सलाईफ सुधारतं का?\\nसारांश: जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले जातील. संतुलित आहार, सक्रिय लाईफस्टाईल आणि योग्य मानसिक आरोग्य या गोष्टी उत्तम सेक्स लाईफसाठी आवश्यक असतात. पण काही ठराविक नैसर्गिक अन्नपदार्थ तुमची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लैंगिक सुख मिळवण्यासाठी एंडॉर्फिन हा घटक आवश्यक आहे. या घटकात निरोगी लैंगिक आयुष्यासाठी लागणारी आवश्यक तत्त्वं असतात. यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये कामेच्छा जागृत होते. \n\nलैंगिक आरोग्य सुदृढ राहावं यासाठी इतिहासात आणि विज्ञानात यामागे काही उपाय दिले आहेत. पण आहारामुळे खरंच सेक्स लाईफ सुधारतं का याचा आढावा घेऊ.\n\nलैंगिक क्षमतेसाठी कालवं किती उपयुक्त?\n\nलव्ह लाईफ उत्तम राखण्यासाठी दररोज 50 कालवं नाश्त्यामध्ये खावी असं म्हटलं जातं, पण लैंगिक आरोग्य आणि कालवं यांचं काय नातं आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: छायाकल्प चंद्रग्रहण कधी आहे? जाणून घ्या वेळ, महत्त्व आणि या मागच्या विज्ञानाबाबत\\nसारांश: चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण म्हटलं की खगोलप्रेमींसाठी पर्वणीच असते. आज (शुक्रवार 5 जून रोजी) वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण होणार आहे. भारतात हे पाहता येऊ शकणार आहे. यावर्षीचं पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारीला झालं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे चंद्रग्रहण 5 जूनला रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल. 6 जूनच्या पहाटे 2 वाजून 34 मिनिटांनी हे संपेल. 12 वाजून 54 मिनिटांच्या सुमारास हे ग्रहण सर्वात प्रभावी असेल, असं सांगितलं जात आहे. \n\nभारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातही हे ग्रहण पाहता येणार आहे. \n\nआज रात्री होणारं चंद्रग्रहण हे पीनम्ब्रल म्हणजेच छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे. म्हणजेच पृथ्वीच्या सावलीचा काही भाग चंद्रावर पडेल.\n\nछायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय?\n\nहे पूर्ण चंद्रग्रहण नसून छायाकल्प चंद्रग्रहण असेल. ज्यावेळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जगभर व्हायरल होत असलेल्या गरुडाच्या या फोटो मागची कथा अशी आहे\\nसारांश: खंडप्राय पंखांसह हवेत पल्लेदार मुशाफिरी करणारा गरुड आपण कथा-कवितांमधून ऐकलेला असतो. पण गरुडाची पंखभरारी, आपला वेध घेणारे त्याचे तीक्ष्ण डोळे आणि एकूणच त्याचं गरुडपण जवळून न्याहाळता येत नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"परंतु कॅनडियन फोटोग्राफर स्टीव्ह बिरो यांनी टिपलेल्या एका फोटोने गरुडाचं अख्खं भावविश्व तंतोतंत बघणाऱ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. \n\nकॅनडातील रॅप्टोर संवर्धन केंद्रात तलावाच्या काठी 180 डिग्री पंखसंभार विस्तारून आणि तीक्ष्ण डोळे वटारलेल्या गरुडाचा स्टीव्ह यांनी काढलेला फोटो जगभर व्हायरल होतो आहे. बाल्ड इगल असं या गरुडाचं शास्त्रीय नाव आहे. \n\nफोटो काढल्यानंतर स्टीव्ह यांनी हा फोटो सुरुवातीला फेसबुक ग्रुप्सवर अपलोड केला. भेदक नजरेसह फोटोग्राफरला रोखून बघणाऱ्या गरुडाने आणि पर्यायाने फोटोग्राफरने ज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जगभरात कीटकांची संख्या 40 टक्क्यांनी घटणार - गुडन्यूज की धोक्याची घंटा?\\nसारांश: आपल्यापैकी अनेकांना कीटकांचा त्रास होतो. कधी ते चावतात तर कधी कानाभोवती गुणगुण करतात. आपण काहींवर हिट वापरतो तर काहींचा नायनाट चपलीने करतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या सर्वेक्षणानुसार फुलपाखरांच्या प्रजाती बचावल्या आहे.\n\nपण आता एका सर्वेक्षणानुसार जगभरातील 40 टक्के कीटकांची संख्या \"झपाट्याने कमी होत आहे\". आणि ही प्रथमदर्शनी चांगली बातमी वाटत असली तर मोठ्या चिंतेची बाब असू शकते. \n\nया सर्वेक्षणानुसार मधमाशा, मुंग्या, भुंगे यांची संख्या मानवप्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा आठ टक्के जास्त वेगाने कमी होत आहे. मात्र माशा आणि झुरळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. \n\nतुटलेली साखळी\n\nबदलती कृषी पद्धती, कीटकनाशकं आणि वातावरणातील बदलांमुळे कीटकांची संख्या सर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जगभरातल्या नेटविश्वात 'लुंगी' व्हायरल!\\nसारांश: फॅशनविश्वात कोणती गोष्ट लोकप्रिय होईल हे सांगता येत नाही. दक्षिण भारतातल्या लुंगी या वस्त्रप्रकाराने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. लुंगी चर्चेत येण्याएवढं घडलंय तरी काय?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"झारा ब्रँडच्या लुंगीने नेटविश्वात धुमाकूळ घातला आहे.\n\nतुम्ही कुठल्याही समाजाचं प्रतिनिधित्व करत असलात किंवा कुठेही राहत असाल तरी लुंगी तुम्हाला ठाऊक असेलच. तुमचे वडील किंवा आजोबांनी लुंगी नेसलेली तुम्ही पाहिलीच असेल. मशीद किंवा पॅगोडा अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी तुमचे पाय उघडे असतील तर तुम्हाला लुंगीच दिली जाते. \n\nल्युंगी, लोंगी किंवा सारोंग अशा वेगवेगळ्या नावांनी प्रचलित आणि कालौघात फॅशनविश्वात मागे पडलेली लुंगी आता अचानकच व्हायरल झाली आहे. \n\nलुंगी म्हणजे कमरेखाली नेसायचं वस्त्र आहे. कमरेभोवत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जगातल्या दर सहा मृत्यूंपैकी एक प्रदूषणामुळे\\nसारांश: दिवाळीच्या फटाक्यांनी प्रदूषित झालेल्या वातावरणात श्वास कोंडत असतानाच आणखी एक धोक्याची घंटा वाजत आहे -- जगभरात दर सहा मृत्यूंपैकी एक प्रदूषणामुळे होत असल्याचं एका अहवालातून स्पष्ट झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रदूषणाची समस्येने गंभीर रुप प्राप्त केलं आहे.\n\n'द लॅन्सेट'ने प्रसिद्ध केलेल्या एका शोधनिबंधानुसार 2015 मध्ये जगभरात 90 लाख मृत्यू प्रदूषणामुळे झाल्याचं उघड झालं आहे. \n\nआर्थिकदृष्ट्या मागास आणि विकसनशील देशांमध्ये अशा मृत्यूंचं प्रमाण अधिक आहे. बांगलादेश आणि सोमालियात तर परिस्थिती आणखी बिकट आहे.\n\nयातच वायू प्रदूषण सगळ्यांत घातक ठरलं आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी दोन तृतीयांश घटना फक्त वायू प्रदूषणामुळे होत आहेत. \n\nब्रुनेई आणि स्वीडनमध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अत्यंत कमी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जपान आणि युरोपियन युनियन एकत्र; जगातील सर्वांत मोठा व्यापारी करार\\nसारांश: जपान आणि युरोपियन युनियन यांच्यात जगातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा व्यापारी करार झालेला आहे. जागतिक जीडीपीचा तिसरा हिस्सा आणि 63.50 कोटी लोकसंख्या असा या कराराचा परीघ आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जपानचे पंतप्रधान शिंजो अबे आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जीन-क्लॉड जक्नर\n\nअर्थात जर कोणत्याही कराराशिवाय ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं, तर ब्रिटनला या कराराचा कोणताही लाभ होणार नाही. \n\nया करारामुळे जपानला वाईन आणि चीज कमी किमतीत तर युरोपियन युनियनला वाहनं कमी किमतीत मिळणार आहेत. \n\nअमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेडवॉरच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा करार झालेला आहे. \n\nयुरोपियन युनियनमधून जपानला मोठयाप्रमाणावर दुग्धजन्य आणि अन्नपदार्थांची निर्यात होते. नव्या करारानुसार बीफवरील निर्यात कर 40"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जपानचा बेडूक चीनमध्ये करतोय 'डरावडराव'\\nसारांश: गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये एका जपानी बेडकाने धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे मुक्तपणे भटकणारा हा बेडूक आहे एका व्हिडीओ गेममधला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बेडूकाचा गेम चीनमध्ये भलताच हिट ठरला आहे.\n\nचीनमध्ये अॅपलच्या अॅप स्टोअरमध्ये 'ट्रॅव्हल फ्रॉग' नावाचा हा गेम फ्री गेम्स विभागात सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे.\n\nजपानमधल्या हिट-पॉईँट कंपनीने हा गेम तयार केला असून, याचं मूळ नाव 'तबिकाइरू' असं आहे. हा गेम जपानी भाषेत असला तरी कोणालाही कळेल अशा ग्राफिक्समुळे तो जगभरातलं कोणीही खेळू शकत आहे.\n\nपण असं आहे तरी काय या गेममध्ये?\n\nएक हिरव्या रंगाचा गोंडस बेडूक! तो एका पिटुकल्या घरात राहतो, तिथेच खातो-पितोही. आणि कधीकधी लिहिण्याचं कामही करतो. त्यासाठी पेन्सिलींन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जपानच्या राजकुमारीचं लग्न पुढं ढकललं?\\nसारांश: जपानच्या राजकन्या माको यांनी के कोम्युरो यांच्याशी होणारा विवाह 2020 पर्यंत पुढे ढकलल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राजकुमारी माको आणि त्यांचा मित्र 2012 मध्ये पहिल्यांदा भेटले होते.\n\nराजा अखितो यांची 26 वर्षीय नात माको यांचा विवाह, खाजगी कंपनीत काम करणाऱ्या के कोम्युरो यांच्याशी नोव्हेंबरमध्ये होणार होता. \n\nलग्नाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ नसल्याचं कारण देत, हा विवाह पुढे ढकल्याचं या दोघांनी जाहीर केल्याचं वृत जीजी प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.\n\nराजे अखितो हे पुढच्या वर्षी पदत्याग करणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षभर राजघराण्याचं वेळापत्रक व्यग्र आहे. \n\n\"आमच्या लग्नासाठी ज्यांनी मदत केली त्यांना या निर्णयामुळे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जपाननं 2018ला ठरवलं 'सर्वनाशा'चं वर्ष\\nसारांश: 2018 या वर्षाबद्दल तुम्ही जर एका शब्दात सांगायचं असेल तर तो काय असेल?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जपानने या वर्षासाठी एका अशा चिन्हाची निवड केली आहे, ज्याचा अर्थ होतो 'सर्वनाश'.\n\nजपानमधल्या टीव्ही चॅनेलने या शब्द घोषणा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं. क्योटो शहरातील एका पारंपरिक मंदिरातील मास्टरने एका पॅनेलवर हा शब्द लिहिला. \n\nयावर्षी जपानमध्ये अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. त्या पार्श्वभूमीवर वार्षिक मतदानात जनतेने या कांजी चिन्हाला मत दिलं. त्याचा उच्चार साय असा केला जातो.\n\nजपानमध्ये यावर्षी पूर, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेची लाट अशी अनेक संकटं आली. या संकटांचा जपानच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका ब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जयदेव ठाकरे यांनी बिबटे, माकड आणि दुर्मिळ पक्षी पाळले होते हे तुम्हाला माहिती आहे का?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरांसोबतचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली. कुणी कौतुक केलं, तर कुणी टीका केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दोन वर्षांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी दोन मोर पाळले होते, तेव्हा भाजपनं त्यांच्यावर टीका केली आणि वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अन्वये कारवाईची मागणीही केली होती. आता राजदचे नेते श्याम रजाक यांनी भाजपला \"दुटप्पी\" म्हटलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमोदींच्या मोरांनी निवडणुका लागलेल्या बिहारमध्ये राजकीय वाद निर्माण केला तर महाराष्ट्रात गतकाळातल्या घटनांना उजळा दिला. \n\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बंगल्याच्या आवारातही अनेक जंगली प्राणी-पक्षी प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जलयुक्त शिवार योजना यशस्वी होती का? घोटाळ्याचा आरोप का होतोय? #सोपीगोष्ट 188\\nसारांश: देवेंद्र फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेची आता ठाकरे सरकार SIT चौकशी करणार आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ही योजना चार वर्षांतच गुंडाळली गेली. कॅगने त्यातील अनेक त्रुटींवर बोट ठेवले होतं पण थेट घोटाळा झाल्याचा आरोप केला नव्हता. जलयुक्तचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला? यात नेमके काय राजकारण केलं जातंय? बीबीसी मराठीचा हा सविस्तर रिपोर्ट.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जळगावमध्ये भीषण ट्रक अपघातात, 16 जणांचा मृत्यू\\nसारांश: जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. किनगावजवळ हा अपघात झालाय. पपई वाहून नेणारा ट्रक उलटल्याने हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जळगावमध्ये ट्रक अपघात 16 मजुरांचा मृत्यू\n\nया ट्रकमधून मजूरही प्रवास करत होते. एकूण 21 मजूर होते. यापैकी 16 मजुरांचा मृत्यू झाला असून इतर गंभीर जखमी आहेत. पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे. \n\nते म्हणाले, \"किनगावजवळ पपईने भरलेला ट्रक उलटला आणि ट्रकमध्ये बसलेल्या मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात सहा महिला, सात पुरुष आणि दोन लहान मुलं आहेत. यावल-बऱ्हाणपूर राज्यमार्गावरून हा पपईचा ट्रक जात होता. रात्री 1 वाजता रस्त्याच्याकडेला ट्रक उलटला.\"\n\nप्राथमिक माहितीनुसार, धुळे जिल्ह्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जळगावमध्ये शिवसेनेचा महापौर, भाजपला धक्का\\nसारांश: जळगावच्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपचा पराभव केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची महापौरपदी निवड झाली आहे. \n\nशिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, \"जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झालेल्या शिवसेनेच्या जयश्रीताई महाजन, तसंच उपमहापौरपदी निवड झालेले कुलभूषण पाटील जी यांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.\"\n\nतर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटलं, \"जळगावमध्ये युती करतो म्हणून भाजपनं आमच्याशी वार्ता केलेली होती. पण त्यांनी आमच्या नेत्याचा शब्द फिरवला. आजचा निकाल म्हणजे भाजपसाठी 'टांगा पलटी, घोड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जसवंत सिंह... ज्यांना अटलबिहारी वाजपेयींचे 'हनुमान' म्हटलं जायचं...\\nसारांश: भारताचं परराष्ट्र, अर्थ आणि संरक्षण मंत्रिपद भूषवणाऱ्या जसवंत सिंह याचं आज (27 सप्टेंबर) निधन झालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1998 च्या आण्विक चाचणीनंतर जगासमोर भारताची बाजू मांडून जगाचे गैरसमज दूर करणं, हे परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांच्यासमोर आव्हान होतं. जसवंत सिंह यांनी ही भूमिका उत्तमरित्या वठवली होती. \n\nजसवंत सिंह आणि अमेरिकेचे उप-परराष्ट्र मंत्री स्ट्रोब टालबॉट यांच्यात दोन वर्षांत सात देशांमध्ये भेटी झाल्या. संवाद कायम राहण्यासाठी एकदा तर ते ख्रिसमसच्या दिवशी सकाळी भेटले होते. नंतर टालबॉट यांनी आपल्या पुस्तकातही याचा उल्लेख केला. \n\nआपल्या 'एंगेजिंग इंडिया डिप्लोमसी, डेमोक्रसी अँड द बॉम्ब' या पुस्तकात ते लिहितात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जागतिक एड्स दिन : 'मला माझ्या मुलीच्या लग्नाआधी मरायचं आहे'\\nसारांश: मला असं वाटतं की मी माझ्या मुलीच्या दुसऱ्या लग्नाच्या आधी मी मरून जावं. म्हणजे तिचे वडील HIV पॉझिटिव्ह होते हे तिच्या सासरच्यांना कळणार नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्वतःच्या मुलीला नवरीच्या पोशाखात बघणं त्यांचं स्वप्न आहे. पण हरीसिंह असे पहिले वडील असतील, ज्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या आधी मरण्याची इच्छा आहे. \n\nगेल्या 23 वर्षापासून हरीसिंह HIVशी लढत आहेत. समाजाशी लढले आणि प्रत्येक आघाडीवर जिंकले. पण स्वत: च्या मुलीच्या सासरच्यांसमोर त्यांचा पराभव झाला. \n\n2013साली त्यांनी आपल्या मुलीचं मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं. पण लग्नाच्या चार महिन्यांतच सासरच्यांना कळलं, की त्यांच्या सुनेचे वडील HIV पॉझिटिव्ह आहेत. तेव्हा त्यांनी सुनेला घराबाहेर काढलं. हरीसिंह य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जागतिक योग दिन : 'आज माझं वय 71 आहे, पण मला कसलाही त्रास जाणवत नाही' - पाहा व्हीडिओ\\nसारांश: रमा जयंत जोग यांनी वयाच्या 59व्या वर्षी योगा करायला सुरुवात केली. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्या सांगतात, \"मी वयाच्या 59व्या वर्षी प्रथम योगाभ्यास केला. तिथपर्यंत कोणतंही योगाचं शिबीर मी कधीही केलं नव्हतं.\" \n\n योगाचा परिणामाबद्दल ते सांगतात, \"योगाचा परिणाम असा आहे की तुमचा पहिला नंबर राहतो. तुम्ही आत्मस्पर्धा करता. त्यातून आपण वरवर जात राहतो. आपल्याला कधी नैराश्य येत नाही. मनाविरुद्ध गोष्ट घडली तरी माणूस निराश होत नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जातीवरून अपमान झाल्यानं डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न?\\nसारांश: अहमदाबादमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची उपाचारासाठी लांबच-लांब रांग नेहमीप्रमाणे होती. त्याच हॉस्पिटलमध्ये एका बेडवर एक तरुण दु:खात बुडालेला होता. हाताला सलाईन होतं, पण आसपास देखभाल करणारं कुणीही नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ: 'इथं आल्यापासूनच मला जात, धर्म, भाषा यांच्यावरुन भेदभावाचा सामना करावा लागला.'\n\nहा मुलगा होता वैद्यकीय शाखेच्या तिसऱ्या वर्षात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेणारा विद्यार्थी - डॉ. मारी राज. डॉक्टरच पेशंटच्या बेडवर? असं का?\n\nडॉ. मारी राज यांनी नुकताच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कारण, त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा चार-चौघात वरिष्ठांनी खूप अपमान केला होता. आणि त्यांचा हा अपमान त्यांच्या जातीवरून झाला असल्याचंही ते म्हणाले.\n\nमूळ तामिळनाडूचे असलेले डॉ. राज यांनी, जून 2015 पासून आपल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जाधवांच्या पत्नीच्या चपलेत मेटल चिप होती : पाकिस्तान दावा\\nसारांश: कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना कपडे आणि आभूषणांसंदर्भात देण्यात आलेल्या सूचना सुरक्षातपासणीचा भाग असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. भारतीय प्रसारमाध्यमे तसंच संसदेत यासंदर्भात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्ताननं मानवाधिकारांचं उल्लंघन केलं असल्याचा मुद्दा मांडला होता. याबाबत पाकिस्तानने आपली भूमिका स्पष्ट केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली तो क्षण.\n\nपाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद असिफ यांनी भारताने केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट ही मानवतेच्या दृष्टिकोनातून झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. \n\nभारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत यासंदर्भात निवेदन दिलं.\n\nकुलभूषण यांच्या पत्नी आणि आईला कुंकू, मंगळसूत्र काढायला सांगण्यात आलं, तसंच त्यांचे कपडे बदलण्यात आले. अशा आशयाच्या बातम्या भारतीय प्रसारमाध्यमांनी दिल्या होत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जाहीर सभेत 'ड्रोन हल्ला', व्हेनेझुएला राष्ट्राध्यक्ष 'थोडक्यात बचावले'\\nसारांश: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माड्युरो एका कार्यक्रमात झालेल्या ड्रोन हल्ल्यातून बचावले आहेत. हा कोलंबियाने रचलेला आपल्या हत्येचा कट होता, असा आरोप माड्युरो यांनी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"Footage showed dozens of soldiers running away before the transmission was cut off\n\nराजधानी कारकासमध्ये व्हेनेझुएलाच्या लष्कराच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माड्युरो बोलत होते जेव्हा काही स्फोटकं असलेल्या ड्रोन्सचा स्फोट झाला.\n\nया कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर सुरू होतं. त्यात स्पष्टपणे दिसून येतं की, अचानक मोठा आवाज आला आणि माड्युरो यांच्यासह मंचावर उपस्थित सर्वजण वर बघू लागले. याच वेळेस प्रसारणात ऑडिओ ठप्प झाला.\n\nयानंतर थोड्या वेळाने मंचासमोर उभे असलेले सैनिक अचानक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जिओ फोनधारकांना द्यावा लागणारा IUC चार्ज असा असेल\\nसारांश: तुम्ही जिओ वापरत असाल, तर 10 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून एअरटेल किंवा व्होडाफोनसारख्या इतर कंपन्यांना फोन करण्यासाठी प्रति मिनिट दराने सहा पैसे आकारले जाणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जिओ कार्डधारकांकडून अन्य जिओ ग्राहकांना फोन करण्यासाठी मात्र कोणतंही शुल्क आकारले जाणार नाही.\n\nजिओ ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर फोन करण्यासाठी 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचं रिचार्ज व्हाउचर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या व्हाउचरमुळे जिओ ग्राहकांना IUC मिनिटं मिळणार आहेत.\n\nजिओ ग्राहक जितकी IUC व्हाउचर घेतील तितका डेटा त्यांना जिओ कंपनीतर्फे विनामूल्य दिला जाणार आहे. \n\nIUC रिचार्ज काय आहे?\n\nIUC म्हणजेच इंटरकनेक्शन यूजेज चार्ज. दोन टेलिफोन कंपन्या आपल्या ग्राहकांच्या फोनकॉलसाठी जी रक्कम आकारतात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जिओचं गिगा फायबर काय आहे, त्यावर मोफत टीव्ही कसा पाहता येणार?\\nसारांश: जिओ फायबरची घोषणा आज करण्यात आली. पण त्यातही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते मुकेश अंबानींनी जाहीर केलेल्या एका खास गोष्टीने.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ते म्हणजे 'जिओ फायबर वेलकम प्लान'मध्ये एका वर्षाच्या कालावधीसाठी जिओ फायबर सेवा घेणाऱ्यांना मोफत 4K LED टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स देण्यात येणार आहे.\n\nकाय आहे जिओ फायबर\n\nही आहे एक ब्रॉडबॅण्ड सेवा. यामध्ये फायबर टू द होम (FTTH) च्या माध्यमातून थेट घरापर्यंत फायबर कनेक्शन येतं. आतापर्यंतच्या इतर ब्रॉडबॅण्ड सेवांमध्ये फायबर कनेक्शन बिल्डिंगपर्यंत आणलं जातं आणि तिथून घरापर्यंत केबलने कनेक्टिविटी पोहोचवली जाते. पण थेट घरापर्यंत फायबर कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून जास्त स्पीडचं इंटरनेट कनेक्शन मिळू शक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जितेंद्र आव्हाड : 'नरेंद्र मोदींप्रमाणेच हिटलरनेही स्टेडियमला स्वत:चे नाव दिले होते' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. 'नरेंद्र मोदींप्रमाणेच हिटलरनेही स्टेडियमला स्वत:चे नाव दिले होते' - जितेंद्र आव्हाड\n\nअहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींची तुलना हिटलरशी केली आहे.\n\n\"हिटलर सत्तेत आल्यानंतर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चे नाव दिले होते,\" अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. टीव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.\n\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 24 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी स्टेडियमच्या उद्घाटनाचा सोहळा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जिथं खासदार सार्वजनिक बसनं प्रवास करतात आणि अत्यंत छोट्या घरात राहतात\\nसारांश: या स्कॅण्डेनेव्हियन देशातल्या लोकप्रतिनिधींची साधी राहणी हेच इथल्या राजकारणाचं वैशिष्टयं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या घरात फक्त एक पलंग (सिंगल बेड) देण्यात येतो.\n\nराजकीय कारकीर्द ही आर्थिकदृष्ट्या भरपूर फायद्याची ठरू शकते, पण स्वीडनमध्ये नक्कीच नाही.\n\nइथले लोकप्रतिनिधी ज्या साधेपणाने आपलं काम करतात तो साधेपणाच या स्कॅण्डेनेव्हियन देशाच्या राजकारणाचं वैशिष्ट्यं आहे. \n\nभरपूर भत्ते आणि विविध फायदे मिळण्याऐवजी स्वीडीश खासदारांना करदात्यांचा पैसा वापरताना अनेक कठोर मर्यादांचं पालन करावं लागतं. \n\nसामान्य नागरिक\n\n\"आम्ही सामान्य नागरिक आहोत,\" सोशल-डेमॉक्रॅटिक पार्टीचे खासदार पर-अर्नी हकान्सन यांनी बीबीसी न्यूज ब्राझ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जिन्नांच्या आणि आजच्या पाकिस्तानात किती भेद, किती साम्य?\\nसारांश: 25 डिसेंबरचं पाकिस्तानसाठी विशेष महत्त्व आहे. इतर अनेक देशांप्रमाणेच पाकिस्तानातही आजच्या दिवशी सुटी असते. पण ख्रिसमसनिमित्त नाही, तर जिन्नांचा जन्मदिवस म्हणून.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जिन्नांचे संग्रहित छायाचित्र.\n\n'कायदे आजम' म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा आज 141वा जन्मदिवस.\n\nसार्वजनिक क्षेत्रातल्या तसंच सत्तेत असलेल्या उजव्या विचारसरणीच्या घटकांना 'बिगर-इस्लामिक' किंवा 'पाश्चात्य' सणाला सुटी देण्याची कल्पना रुचत नसल्याने जिन्नांच्या स्मरणार्थ सार्वजनिक सुटी जाहीर करणं सोयीचं ठरतं. \n\nआजच्या पाकिस्तानची ओळख सांगताना धर्म हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घ्यायला हवं. पण ही ओळख जिन्नांना अभिप्रेत असणाऱ्या पाकिस्तानच्या कल्पनेशी सुसंगत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जिल्हा परिषद निवडणुकांतली महाविकासआघाडीची मुसंडी भाजपसाठी धोक्याची घंटा आहे का?\\nसारांश: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं सरकार महाविकास आघाडीच्या रुपात सत्तेवर येऊन आता महिना उलटला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला तरी खातेवाटप अद्याप जाहीर झालेलं नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तरीही महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूरमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडीने यश मिळवलं. तर आज होणाऱ्या जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे काय भूमिका घेतात यावर सगळ्याचं लक्ष लागलं आहे. \n\nत्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने आता भाजपची महाराष्ट्रात कशी स्थिती असेल, ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे का? या प्रश्नांचा वेध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. \n\nनाशिकमध्ये शिवसेनेने राखला गड\n\nआज झालेल्या नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत श"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जीडीपी: पी. चिदंबरम म्हणतात 'मोदी सरकारला कसलीही लाज नाही, ते चुकाही मान्य करत नाहीत'\\nसारांश: कोरोना संकट हाताळण्यात स्पष्ट झालेल्या उणिवा आणि जीडीपीचा दर उणे झाल्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसीशी बोलताना चिदंबरम म्हणाले, \"जीडीपीचा दर उणे झाल्याबद्दल आश्चर्याचा धक्का वगैरे बसलेला नाही. आम्ही सरकारला हाच इशारा देत होतो. जगभरातल्या अर्थतज्ज्ञांनी भारत सरकारला हेच सूचित केलं होतं. तीन दिवसांपूर्वी सादर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या अहवालातही हीच गोष्ट अधोरेखित झाली होती\".\n\nसोमवारी (31 ऑगस्ट) जाहीर करण्यात आलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा जीडीपी -23.9 टक्के असल्याचं स्पष्ट झालं. राष्ट्रीय सांख्यिकी विभागातर्फे ही माहिती देण्यात आली. एप्रिल ते जून या काळात द"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जीवावर उदार होऊन त्यानं मिळवला उत्तर कोरियात प्रवेश\\nसारांश: उत्तर कोरिया हा देश रोज चर्चेत असतो. किम जोंग उन यांच्या या देशात कधी अणू चाचण्या होतात तर कधी क्षेपणास्त्रं सोडली जातात. पण या बंदिस्त देशात लोकांचा राहणीमान काय, ते खातात काय, याविषयी बाहेरच्या देशांमध्ये फारशी माहिती नाही. म्हणून कुतूहलही तितकंच आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जिगर बरासरा हा गुजराती तरुण जगप्रवास करत आहे.\n\nगुजरातच्या एका तरुणानंही हिम्मत दाखवली आणि आपलं कुतूहल शमवण्यासाठी थेट उत्तर कोरियात फिरून आला.\n\nजामनगरचा जिगर बरासरा याला सोलो ट्रिपिंग, अर्थात एकटंच फिरायला आवडतं. 30 वर्षांच्या जिगरनं आजवर उत्तर कोरियासह जगभरातल्या 68 देशांमध्ये भ्रमंती केली आहे.\n\nआणि काही दिवसांपूर्वी जिगर राजधानी प्योंगयांगला गेला. 'अनेक प्रतिबंध असलेला देश', अशी धारणा असलेल्या या कोरियात त्याला मुक्तसंचार करता आला, फोटोही काढता आले. \n\nया अनुभवाविषयी जिगरनं बीबीसीशी खास बातचीत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जीसॅट-11 भारताच्या सर्वांत अवजड उपग्रहाचं प्रक्षेपण, इंटरनेटचा स्पीड वाढणार\\nसारांश: भारताचा सर्वांत अवजड उपग्रह जीसॅट-11 बुधवारी सकाळी फ्रेंच गयानामधून युरोपीय अंतराळ संस्थेच्या रॉकेटनं अकाशात झेपावला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या माहितीप्रमाणे जीसॅट-11 हा उपग्रह 5854 किलो वजनाचा आहे आणि त्यांनी तयार केलेला हा आतापर्यंतचा सर्वांत अवजड उपग्रह आहे. \n\nहा जिओस्टेशनरी उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36 हजार किलोमीटर अंतरावर स्थिरावेल. हा उपग्रह इतका मोठा आहे की त्याचा प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा जास्त लांब आहे. म्हणजे एका सेदान कारएवढा लांब.\n\nजीसॅट-11 मध्ये केयू-बँड आणि केए-बँड फ्रिक्वेंसीमध्ये 40 ट्रान्सपाँडर असतील. हे ट्रान्सपाँडर 14 गेगाबाईट\/ प्रतिसेकंद एवढ्या प्रचंड वेगवान अश"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जॅक मा : अलिबाबा कंपनीचे मालक चर्चेत का आहेत?\\nसारांश: जॅक मा हे नाव जगात सुपरिचित आहे. जॅक मा आणि त्यांची अलिबाबा कंपनी यांना चीनमध्ये तर एक महत्त्वाचं स्थान आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे जॅक मा सध्या चर्चेत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अलीबाबा समूहाचे संस्थापक असणारे जॅक मा आणि चीन सरकार यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. तसंच, जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं काही माध्यमांनी म्हटलंय.\n\nट्विटरवर याची चर्चा आहे, #WhereIsJackMa हॅशटॅग ट्रेंड होतोय. पण चीनमध्ये ट्विटर नसल्याने जगातल्या इतर भागात हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. \n\nजॅक मा बेपत्ता आहेत किंवा कुठे आहेत याबद्दलच्या बातम्यांची आणि दाव्यांची बीबीसीने अजून स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.\n\nजॅक मा यांच्याविषयी चर्चा का होतेय?\n\nजॅक मा यांचा स्वतःचा 'आफ्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जेट एअरवेज संकटात; विमानफेऱ्यांमध्ये घट #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. जेट एअरवेज संकटात विमानफेऱ्यांमध्ये घट\n\nविमानसेवेतील देशातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेली जेट एअरवेज ही विमान कंपनी आर्थिक संकटात सापडली असून तिच्या वैमानिकांनी थकलेल्या पगाराच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा इशारा दिला असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. या इशाऱ्यामुळे सरकारनेही धाव घेत या कंपनीला कर्जबाजारी होऊ न देण्यासाठी बँकांना आदेश दिला आहे.\n\nथकलेल्या पगाराच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने 31 मार्चपर्यंत ठोस योजना न मांडल्यास एक एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा कंपनीच्या कर्म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जेव्हा ख्रिश्चनांनीच इंग्लंड आणि अमेरिकेत ख्रिसमसवर बंदी घातली होती...\\nसारांश: एक काळ असा होता की जेव्हा ख्रिश्चन धर्मविरोधी कृत्यांविरोधात पावलं उचलली पाहिजेत, असं इंग्रजांना वाटू लागलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कट्टर धर्मनिष्ठ ख्रिश्चन नियमांचे पालन करत\n\nप्रत्येक डिसेंबरमध्ये लोक नैतिकदृष्ट्या अनुचित प्रकारामध्ये अडकू लागले होते, त्यामुळे ते थांबविण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं वाटू लागलं होतं. या काळात लोक अत्यंत जोशपूर्ण असायचे आणि त्याच भरात ते ख्रिश्चन जीवनशैलीच्या दृष्टीने अयोग्य वर्तन करायचे.\n\nनशेत आकंठ बुडालेल्या लोकांनी दारूचे गुत्ते भरून जायचे. त्यासाठी दुकानं आणि इतर व्यवहार नेहमीच्या वेळेआधीच बंद व्हायचे. घरं पानाफुलांनी सजवून नाचगाणी चालायची, आणि लोक मित्रपरिवाराबरोबर मेजवान्यांचा आस्वाद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जेव्हा चिंपांझी एकत्र बसून चित्रपट पाहतात...\\nसारांश: एकत्र बसून सिनेमा पहायला किंवा टीव्ही पहायला सगळ्यांनाच आवडतं. त्यातला आनंद वेगळाच असतो. पण आपल्याला जे वाटतं तेच चिंपांझींनाही वाटतं, हे तुम्हाला माहितीये का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काही चिंपांझींनाही एक व्हीडिओ एकत्र दाखवण्यात आला. त्यांनाही तशाच भावना आणि जवळीक जाणवली. \n\nहा व्हीडिओ पाहणाऱ्या चिंपांझींच्या जोडप्यांवर लक्ष ठेवण्यात आलं. चित्रपट पाहताना त्यांच्यामधली जवळीक वाढल्याचं मानसशास्त्रज्ञांना आढळलं. हे फक्त माणसांबाबतच घडतं, असा समज याआधी होता.\n\nएखादी गोष्ट कोणाबरोबर तरी एकत्र पाहण्याचा भावनिक परिणाम होण्यामध्येच 'मानवी उत्क्रांतीची पाळमुळं' असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. \n\nजर आपण असे अनुभव एकत्र घेणं थांबवलं तर काय होतं? म्हणजे समजा कुटुंबाने एकत्र टीव्ही पाहणं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जेव्हा विद्या बालनला अपशकुनी ठरवलं जातं...\\nसारांश: 'कहानी', 'डर्टी पिक्चर', 'इश्किया' आणि 'पा' अशा सिनेमांतून कसदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या विद्या बालनला भीती वाटत होती की, तिला हलक्या फुलक्या सिनेमांची ऑफरच येणार नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'बीबीसी'शी बोलताना विद्या म्हणाली, \"माझा स्वभाव हसतमुख आणि खेळकर आहे. पण, माझ्या स्वभावाच्या विरुद्ध अशाच भूमिका मला मिळाल्या आहेत.\"\n\n\"त्यामुळं मला भीतीही वाटत होती की, मला नेहमी गंभीर भूमिकाच मिळतील,\" असं ती म्हणते. \n\n\"मला आनंद होतो की 'तुम्हारी सुलु' या सिनेमातील भूमिकेनं मला मनमोकळेपणानं हसण्याची संधी मिळाली.\" \n\nया सिनेमात विद्यानं श्रीदेवीच्या 'हवा हवाई' या सुप्रसिद्ध गाण्यावर नृत्य केलं आहे. \n\nश्रीदेवीच्या गाण्यावर नृत्य म्हणजे आत्महत्या\n\nविद्या म्हणते, \"सुरुवातीला मी फारच घाबरले होते. हे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जेसिंडा ऑर्डर्न : पंतप्रधान, मग आई आणि आता साखरपुडा\\nसारांश: आपल्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपणामुळे कायम चर्तेत असलेल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डर्न यांचा नुकताच साखरपुडा झाला. त्यांचे लिव्ह इन पार्टनर क्लार्फ गेफार्ड यांच्यासोबत त्यांचा साखरपुडा झाल्याच्या बातमीला पंतप्रधान कार्यालयाने दुजोरा दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऑर्डर्न शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांच्या डाव्या हातात हिऱ्याची अंगठी घालून दिसल्या तेव्हा त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली. \n\nआपल्या साखरपुड्याची बातमी त्यांनी स्वतःहून दिली नाही. आपली हिऱ्याची अंगठी घालून त्या एका कार्यक्रमात गेल्या. त्यावेळी एका पत्रकाराच्या दृष्टीस त्यांची अंगठी पडली. त्याने पंतप्रधान कार्यालयाला याबाबत विचारणा केली तेव्हा पंतप्रधान कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला. \n\nत्यांच्या साखरपुड्याची बातमी प्रसारमाध्यमात आल्यावर जेसिंडा यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रेडिओ न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जैशचं प्रशिक्षण केंद्र चालवणारा युसुफ अझर आहे तरी कोण?\\nसारांश: युसुफ अझरविषयी माहिती सार्वजनिकपणे सहज उपलब्ध नाही. मात्र एका घटनेसंदर्भात युसुफ अझरविषयी स्पष्ट उल्लेख आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कट्टरतावादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरचा युसुफ हा मेव्हणा. युसुफ अझर उर्फ उस्ताद घोरी हा पाकिस्तानमधल्या खैबर पख्तनुवा प्रांतातील बालाकोटमध्ये जैशचं सगळ्यांत मोठं प्रशिक्षण केंद्र चालवत होता. \n\nडिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्स एअरबस IC-814 या काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं अपहरण करण्यात आलं. काठमांडूहून निघालेलं हे विमान भारतीय हवाई क्षेत्रात आल्यानंतर त्याचं अपहरण करण्यात आलं. अनेक ठिकाणी हे विमान नेण्यात आलं आणि शेवटी अफगाणिस्तानमधल्या कंदाहारमध्ये नेण्यात आलं. \n\nमौला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जो बायडन यांचं भारताशी असलेलं नातं काय आहे?\\nसारांश: अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या कमला हॅरिस यांची नाळ भारतातील तामिळनाडू या राज्याशी जोडलेली आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या जो बायडन यांचं तामिळनाडूशी काही नातं आहे?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जो बायडन\n\nडेमोक्रॅटीक पक्षाने जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅरिस यांना उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं. त्यावेळी लंडनच्या किंग्ज कॉलेजमधले व्हिझिटींग प्रोफेसर टीम वालासी- विलसे यांनी 'गेटवेहाऊस डॉट इन' या वेबसाईटवर प्रकाशित आपल्या लेखामध्ये जो बायडन यांचेही नातेवाईक चेन्नईत असू शकतात असे संकेत दिले होते. \n\nआता, जो बायडन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे टिम यांचा लेख चर्चेचा विषय ठरतो आहे. \n\nअमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना जो बायडन जुलै 2013"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ज्योतिरादित्य शिंदे यांना कोरोनाची लागण, दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू\\nसारांश: भाजपचे मध्य प्रदेशातील नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. त्यांना दक्षिण दिल्लीस्थित साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं असून, तिथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी ट्विटरवर माहिती दिली.\n\nPTI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, \"ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांच्या घशात खवखवत होतं, तसंच तापही जाणवत होता. त्यामुळे सोमवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. आज दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहेत. कालच दोघांच्याही कोरोनाच्या चाचणी घेण्यात आल्या.\"\n\nभाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: झारखंड 'भूकबळी' प्रकरण : चिमुरडीच्या मृत्यूला जबाबदार कोण?\\nसारांश: झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील संतोषी कुमारी या चिमुरडीच्या मृत्यूप्रकरणी झारखंड सरकारनं तपास पूर्ण केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संतोषी आणि तिच्या कुटुंबाला रेशन मिळालेलं नाही. असं झारखंड सरकारच्या तपासात निष्पन्न झालं आहे.\n\nफेब्रुवारीनंतर संतोषी आणि तिच्या कुटुंबाला रेशन मिळालेलं नाही, असा उल्लेख या तपासाच्या अहवालात करण्यात आला आहे. मात्र, या अहवालात संतोषीचा मृत्यू अन्न न मिळाल्याने नव्हे तर मलेरियामुळे झाल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.\n\nमुख्यमंत्री रघुवर दास यांनी सिमडेगाच्या उपायुक्तांना या प्रकरणी तपासाचे आदेश दिले होते. \n\nझारखंड सरकारनं हा तपास अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला आहे. हा अहवाल केंद्र सरकारला मिळाला असून"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष मुगाबेंची पैशांची बॅग चोरांनी केली लंपास\\nसारांश: झिम्बाब्वेचे पदच्युत माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांची तब्बल 1,50,000 डॉलरने भरलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणात तिघांविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तिन्ही संशयित चोरट्यांनी हे पैसे कार, घर आणि जनावरांवर खर्च केल्याचा आरोप आहे. \n\nया तीन संशयितांमध्ये माजी अध्यक्ष मुगाबे यांच्या नातेवाईक कोन्स्टान्शिया मुगाबे यांचाही समावेश असल्याचे वृत्त सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे. \n\nत्यांच्याकडे रॉबर्ट मुगाबे यांच्या राजधानी हरारेजवळ असलेल्या झिम्बॉ गावातील घराच्या किल्ल्या होत्या आणि त्यांनीच इतर आरोपींना घरात घुसण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. \n\nचोरी झाली त्याच दरम्यान इतर दोन आरोपींना घरकामासाठी ठेवण्यात आले होते. डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान ही चो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: झिम्बाब्वेत मतमोजणी सुरू, यंदातरी सत्तापालट होणार?\\nसारांश: रॉबर्ट मुगाबे यांच्या 37 वर्षांच्या सत्तेनंतर झिम्बाब्वेत पहिल्यांदाच मतदान झालं. मतदानाचं प्रमाण 75 टक्के आहे. आता येत्या पाच दिवसात निकाल जाहीर होतील.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रॉबर्ट मुगाबे 37 वर्ष सत्तेत होते.\n\nगेल्या वर्षी मुगाबे यांना राष्ट्राध्यक्षपदावरून दूर व्हावं लागलं होतं. लष्करानं केलेला सत्तापालट असं त्याचं वर्णन मुगाबेंनी केलं होतं.\n\nझिम्बाब्वेत अधिकृत मतदारांची संख्या 5, 635,706 एवढी आहे. देशभरात 10, 985 मतदान केंद्रांवर मतदान झालं. तब्बल 16 वर्षांनंतर युरोपियन युनियन तसंच अमेरिकेच्या निरीक्षकांना झिम्बाब्वेतल्या निवडणुकांची पाहणी करण्याची परवानगी मिळाली. \n\nमुगाबे बाजूला झाल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय आणि माजी उपराष्ट्रपती इमरसन मंगाग्वा यांना राष्ट्राध्यक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: टक्कल पडल्यामुळे खरंच पुरुषांची लग्न होत नाही का?\\nसारांश: फायनली.. त्याच्या डोक्यावर केस भुरभुरायला लागले आणि तो कमालीचा खूश झाला. कितीतरी वर्षांनी त्यानं स्वतःलाच इतकं खूश पाहिलं असेल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हेअर ट्रान्सप्लांटची ट्रिटमेंट सुरु असताना आरशासमोर तासनतास बसावं लागणं आणि आता स्वतःहून आरशात सारखं सारखं पाहायला जाणं... यात कमालीचा फरक होता. त्याला काहीतरी गवसलं होतं. आत्मविश्वास होता तो. \n\nराहुल मोरे. वय वर्षं 30. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापासून त्याच्या डोक्यावरचे केस कमालीच्या स्पीडने गळायला लागले आणि तो अस्वस्थ व्हायला लागला. मूळ स्वभाव इन्ट्रॉव्हर्ट, त्यात तरुण वयात प्रवेश करताना केसांनी ही अशी साथ सोडलेली.. राहुल अगदीच गप्प गप्प होऊन गेला. लोकांनी त्याला वेगवेगळी लेबलं लावली. पण खरं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: टायपिस्ट ते फर्स्ट लेडी : कोण आहेत ग्रेस रॉबर्ट मुगाबे?\\nसारांश: कालपर्यंत झिंबाब्वेचे सर्वशक्तिमान नेते असलेले रॉबर्ट मुगाबे आज सत्तहीन आणि हतबल आहेत. त्यांच्या या अधःपतनाला त्यांची पत्नी तर जबाबदार नाही?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांची पत्नी ग्रेस यांनी राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली.\n\nझिंबाब्वेमध्ये लष्करानं सत्ता ताब्यात घेतली आहे. 1980ला झिंबाब्वे स्वतंत्र झाल्यापासून झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषवत असलेले 93 वर्षांचे रॉबर्ट मुगाबे यांनाही लष्कराने ताब्यात घेतलं आहे. \n\nझिंबाब्वेच्या राजकारणात गेली काही वर्षं मुगाबे यांच्या पत्नी ग्रेस यांचं नाव सतत चर्चेत आहे. वादग्रस्त पण समाजसेवी कामात सहभागी म्हणून कौतुकास पात्र ठरणाऱ्या ग्रेस याच मुगाबे यांच्या वारसद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: टिकटॉक अॅप वारंवार का सापडतंय वादाच्या भोवऱ्यात?\\nसारांश: भारतात आज घरोघरी अभिनेते, डान्सर किंवा नकलाकार तयार झाले आहेत. मोबाईलवर व्हिडिओ तयार करणाऱ्या 'टिकटॉक'ची ही कृपा आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हीडिओ स्ट्रीमिंग करणारं हे चिनी अॅप भारतामध्ये टीन एजर्सपासून सर्वच वयोगटांमध्ये लोकप्रिय झालं आहे. अगदी छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत सगळीकडेच हे अॅप वापरलं जातंय. भारतामध्ये आपले 20 कोटींपेक्षा अधिक युजर्स असल्याचं टिकटॉकने म्हटलं आहे. \n\n2018 मध्ये टिकटॉक जगातल्या सर्वांत जास्त डाऊनलोड होणाऱ्या अॅप्सपैकी एक होतं. पण एकीकडे लोकप्रियता वाढली आणि दुसरीकडे भारतात हे अॅप वादात सापडलं. \n\nटिकटॉक आणि हेलोसारख्या अॅप्सचा वापर हा देशाच्या विरोधातल्या आणि बेकायदेशीर कामांसाठी केला जात असल्याच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: टिप देण्याविषयी जगभरात आहेत वेगवेगळे फंडे\\nसारांश: काही ठिकाणी टिप दिली तर आपण अडचणीत येऊ, तर काही ठिकाणी नाही दिली तर वेगळ्याच नजरेनं पाहिलं जाईल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जितकं ब्रिटिश लोक टिप ठेवणं गंभीरपणे घेतात तितकं ही गोष्ट जगात कुणी गंभीरपणे घेत असेल का याबद्दल शंकाच आहे. असं म्हटलं जातं की 'टिप'चा शोध हा ब्रिटिशांनीच 17व्या शतकात लावला आहे. \n\nउमराव लोक त्यांच्यापेक्षा 'छोट्या लोकांना' छोट्या-मोठ्या भेटवस्तू देत असत त्याचंच हे रूप आहे. टिप देणं हे युकेमध्ये रुजलं आहे आणि इथल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलं आहे. \n\nपण तुम्हाला माहीत आहे का?\n\nकाही देशात टिप देणं हे त्या व्यक्तीला अपमानास्पद वागणूक दिल्यासारखं समजलं जातं. \n\nचला तर जाणून घेऊया.... कोणत्या देशात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: टिपू सुलतान जयंतीवरून कर्नाटकात राजकारण पेटलं - #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात -\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"टिपू सुलताना जयंती साजरी करण्यावरून कर्नाटकात वातावरण पेटलं आहे.\n\n1. कुमारस्वामी यांची भूमिका दुतोंडी-भाजप\n\nटिपू सुलतान या माजी शासकाच्या जयंतीवरून कर्नाटकात वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्ष तसंच काही हिंदुत्ववादी गटांनी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर आक्षेप घेतला असून, सरकारी कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी दिली आहे. दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरकारी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्यातील हुबळी आणि धारवाड या शहरांमध्ये प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: टीपू सुलतानकडे होती हिरेजडीत तलवार आणि राम नावाची अंगठी\\nसारांश: 'टायगर ऑफ म्हैसूर' म्हणून ओळख असणाऱ्या टीपू सुलतान यांच्या जयंतीच्या वेळी दर वर्षी राजकीय वाद होत असतात. यंदाही केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी परत या वादाला तोंड फोडलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कर्नाटक सरकारतर्फे टीपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या निर्णयावर अनंत कुमार हेगडे यांनी टीका केली आहे. टीपू सुलतान हा एक 'निर्घृण हत्यारा' आणि 'बलात्कारी' होता. असं त्यांनी म्हटलं आहे. या आधीही असेच वाद झाले आहेत.\n\nटीपू सुलतान हा एक धाडसी शासक होता, ज्याने 18व्या शतकात ब्रिटिश वसाहतवाद्यांशी दोन हात केले होते. त्याची प्रतिमा एक धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता अशी आहे, असं काहींचं म्हणणं आहे. पण आता काही लोक असा आरोप करत आहेत की टीपू सुलतानच्या काराकिर्दीत जवळजवळ 800 मंदिरं पाडण्यात आली होती.\n\nदरवर्षीचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: टीम इंडियाची ब्ल्यू-ऑरेंज जर्सी आणि पेट्रोल पंपाचं काय कनेक्शन- सोशल\\nसारांश: टीम इंडिया आणि पेट्रोल पंप यांचं काय कनेक्शन आहे? सोशल मीडियावर पेट्रोल पंप का ट्रेंड होतंय?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"टीम इंडियाची नवी जर्सी\n\nवर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची बहुचर्चित ब्ल्यू ऑरेंज जर्सीचं काल अनावरण झालं. बीसीसीआयचं अपारल पार्टनर असलेल्या नाईके इंडिया तसंच खुद्द बीसीसीआयने या ब्ल्यू-ऑरेंज जर्सीचे फोटो ट्वीट केले. \n\nथोड्या वेळानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचं या ब्ल्यू-ऑरेंज जर्सीत फोटोशूट झालं. त्याचे फोटो खेळाडूंनी शेअर केले. \n\nनवी जर्सी ब्ल्यू आणि ऑरेंज रंगात आहे. पुढचा भाग गडद निळ्या रंगाचा आहे. बाह्या केशरी रंगाच्या आहेत. मागची बाजू संपूर्ण केशरी आहे. \n\nटीम इंडिया\n\nया जर्सीचे फोटो समोर आल्यानं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: टेस्ला: आधीच महाग अससेल्या कारच्या किंमती आणखी वाढणार\\nसारांश: आधीच महाग असेलेल्या टेस्ला इलेक्ट्रिक कारच्या किंमती आणखी वाढणार आहेत. कंपनीचे शो रुम्स चालू ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"New mid-market Model या कारची किंमत सोडून इतर कारच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढणार आहेत. \n\nकारच्या किंमती कमी ठेवण्यासाठी गेल्या काही काळात कंपनीने काही शोरुम्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यात आता बदल होत आहे.\n\nएक महिन्यापूर्वी टेस्लाच्या Model 3 कारची किंमत USD $35,000 पर्यंत कमी करण्यासाठी कंपनीनं काही स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता.\n\nआधी जितकी स्टोर्स बंद करायची होती त्यापैकी निम्मी स्टोर्स बंद होणार आहेत. पण नक्की किती स्टोर्स बंद होणार आहेत याविषयी कंपनीनं काही माहिती दिली ना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्रंप आणि किम यांच्यामध्ये आजवर झालेल्या शाब्दिक चकमकी!\\nसारांश: भूतकाळात एकमेकांचा अनेक वेळा पानउतारा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन आता एकमेकांशी चर्चा करण्यास तयार झाले आहेत. किम जाँग-उन यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्याशी चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता,जो ट्रंप यांनी स्वीकारला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"किम जाँग-उन आणि डोनाल्ड ट्रंप\n\nनोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर अमेरिेकेत सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रंप यांनी किम यांच्यावर अनेकदा शाब्दिक हल्ले केले आहेत. किम यांनीही अनेक वेळा अणुचाचण्या आणि मिसाईल चाचण्यांचे दावे करून जगाला वेठीस धरलं होतं. आणि ट्रंप यांच्यावरही आपल्या सरकारी वृत्तसंस्थांद्वारे हल्ले केले आहेत.\n\nतेव्हापासून हा तणाव कायम आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी किमना 'रॉकेटमॅन' तर किम यांनी ट्रंप यांना म्हटलं होतं. \n\nसप्टेंबरमध्ये दिलेल्या एका भाषणात राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी \"आपण उत्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्रंप यांचं पुतिन यांना अमेरिका भेटीचं निमंत्रण\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांना वर्ष अखेरीस अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं आहे, अशी माहिती ट्रंप यांच्या प्रेस सेक्रेटरी सारा सँडर्स यांनी दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुतिन यांनी भेटीसाठी यावं यासाठीची चर्चा ही आधीपासूनच सुरू होती, असं ट्वीट सँडर्स यांनी केलं आहे. \n\nअमेरिकी नागरिकांना रशियात प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी असा प्रस्ताव पुतिन यांनी ट्रंप यांना दिला होता. मात्र, हा प्रस्ताव ट्रंप यांनी फेटाळून लावला होता. \n\nया दोन्ही नेत्यांमध्ये फिनलंडची राजधानी हेलसिंकी इथे गेल्या सोमवारी बैठक झाली होती. मात्र, या बैठकीतले फार थोडेच मुद्दे बाहेर आले आहेत.\n\nमात्र, या दुसऱ्या भेटीबाबत रशियाकडून अजूनही कोणतंही अधिकृत उत्तर आलेलं नाही. \n\nहेलसिंकी इथे झालेल्या प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्रंप यांच्या घोषणेनंतर जेरुसलेममध्ये हिंसाचार भडकला\\nसारांश: अमेरिकेच्या ऐतिहासिक घोषणेचे हिंस्त्र पडसाद गाझा पट्ट्यात उमटायला सुरुवात झाली असून गुरुवारी उफाळलेल्या हिंसाचारात 31 पॅलेस्टिनी जखमी झाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इस्राईलच्या लष्कराने पॅलेस्टिनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कारवाई सुरू केली.\n\nजेरुसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या ट्रंप यांच्या घोषणेविरोधात निदर्शनांना हिंसक वळण लागलं.\n\nया हिंसाचारात जखमी झालेल्या एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.\n\nराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या घोषणेमुळे इस्राईल-पॅलेस्टाइन वादात आतापर्यंत असलेल्या अमेरिकेच्या भूमिकेला कलाटणी मिळाली. मात्र ट्रंप यांच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे.\n\nअमेरिकेने हा निर्णय जाहीर केल्यानंतर वेस्ट बँकमध्ये आणि खा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्रंप यांच्या सभेत 'वंशवादी' घोषणा, पुन्हा फुटलं वादाला तोंड\\nसारांश: डेमोक्रॅट पक्षाच्या चार महिला खासदारांवर वंशभेदी टीका केल्यानं गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप वादात अडकले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या महिला खासदारांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ट्रंप यांनी म्हटलं होतं की, एवढाच जर त्रास होत असेल, तर त्यांनी अमेरिका सोडून आपापल्या देशात परत जावं.\n\nयाच सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेत आता नवीन घटना घडली आहे. ट्रंप यांच्या प्रचारसभेत त्यांच्या समर्थक महिला खासदाराविरोधात काही लोकांनी घोषणा दिल्या आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली.\n\nया घोषणांवरून नव्याने वाद सुरू झाल्यानंतर अखेर स्वत: ट्रंप यांना पुढे येऊन सांगावं ल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्रंप यांनी स्टीलवरचा आयात कर वाढवला, भारतावर होणार असा परिणाम\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यापार युद्धात पुन्हा एक नवा वार केला आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवरील कर वाढवण्याचा ट्रंप यांनी निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकन कंपन्या विदेशातल्या स्वस्त स्टील उत्पादनांचा फायदा घेऊ शकणार नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ट्रंप यांनी अमेरिकेत आर्यात होणाऱ्या स्टील उत्पादनांवर 25 % तर अॅल्युमिनियम उत्पादनांवर 10 % आयात कर लावला आहे.\n\nट्रंप यांनी स्टील उत्पादनांवर 25% तर अॅल्युमिनियम उत्पादनांवर 10 % आयात कर लावला आहे. ट्रंप यांच्या निर्णयावर अमेरिका, युरोप, कॅनडा आणि मॅक्सिकोसह अनेक देशांनी टीका केली आहे.\n\nट्रंप यांच्या या निर्णयाचा ज्या देशांवर परिणाम होणार आहेत, ते देशही जशास तसं उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेतून आयात होणाऱ्या स्लीपिंग बॅग्ज, बॉल पॉइंट पेनसारख्या उत्पादनांवर आयात कर वाढवण्याचा हे देश आता"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्रंप-पॉर्नस्टार प्रकरणातल्या या 11 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?\\nसारांश: फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयनं वैयक्तिक वकिलांच्या कार्यालयावर घातलेले छापे अशोभनीय आहेत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी टीका केली आहे. असे छापे म्हणजे आपल्या देशावरचा हल्ला आहे, असंही ते पुढे म्हणाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डोनाल्ड ट्रंप आणि मायकेल कोहेन\n\nमायकेल कोहेन आणि त्यांच्या अशील यांच्यातील व्यवहारांची कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली. पॉर्नस्टारला देण्यात आलेल्या पैशांसंदर्भातील कागदपत्रं एफबीआयनं ताब्यात घेतली आहेत. \n\n2016 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीदरम्यान आर्थिक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कोहेन यांची चौकशी सुरू आहे. \n\nकथित प्रेमसंबंधांची वाच्यता करू नये यासाठी पॉर्न चित्रपटातील अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल हिला आपल्या वकिलानं एक लाख 30 हजार डॉलर दिल्याबद्दल माहिती नाही, असा दावा अमेरिकेच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्रंप-रशिया यांचा जांगडगुत्ता आहे तरी काय?\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कारकार्दीत रशिया नेहमीच अडचणीचं ठरलं. त्याचीच सर्वाधिक चर्चाही झाली आहे. \n\nथोडक्यात ,\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रशियाच्या मुद्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.\n\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियानं ट्रंप यांची साथ दिल्याचा संशय अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना आहे. त्यांच्या निवडणूक प्रचारात संगनमत केलं होतं का? याची चाचपणी विशेष वकील करत आहेत. \n\nकाही पुरावा?\n\nट्रंप यांच्या निवडणूक मोहिमेतील वरिष्ठ सदस्य रशियाच्या अधिकाऱ्यांना भेटले. \n\nया बैठकीचा तपशील सुरुवातीला जाहीर करण्यात आला नव्हता. \n\nया बैठकांत काय झालं?\n\nडोनाल्ड ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्रेडवॉरनंतर चीनचं चलन घसरलं; पण चीनला चलनावर नियंत्रण ठेवणं जमतं तरी कसं?\\nसारांश: अमेरिकेसोबत सुरू असलेलं ट्रेडवॉर आणि अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती यामुळे चीनचं चलन युआन डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालं आहे. 1 नोव्हेंबरला ही किंमत 6.97 डॉलर प्रति युआन झाली होती. मे 2008नंतरची युआनची ही सर्वांत खालची पातळी होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डिसेंबर 2016मध्ये 6.65 डॉलर, 2017च्या पूर्वार्धात 6.5 डॉलर, फेब्रुवारी ते एप्रिल 2018मध्ये 6.26 डॉलर अशी युआनची किंमत होती. त्यानंतर अमेरिका आणि चीनमधील ट्रेडवॉरचा परिणाम दिसू लागला. \n\nट्रंप सरकारचं मत असं आहे की निर्यात वाढावी यासाठी चीन सरकार जाणीवपूर्वक आपल्या चलनाचं मूल्य कमी ठेवतं. \n\nतर चीनचं मत असं आहे की युआन स्थिर ठेवण्यासाठी हे प्रयत्न केले जातात. \n\nया पार्श्वभूमीवर युआन काम कसं करतं आणि युआनचं मूल्य घसरण्याचे काय परिणाम होतील या प्रश्नांची उत्तरं शोधणं आवश्यक ठरतं. \n\nयुआनचं काम कसं चाल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्विटर घालणार राजकीय जाहिरातींवर पूर्णपणे बंदी\\nसारांश: 'जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायची कला कमवावी लागते, ती विकत घेऊन चालणार नाही.' असं म्हणत ट्विटर आता जगभरामध्ये राजकीय जाहिराती घेणं बंद करणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"इंटरनेटवरून जाहिरात करणं हे व्यावसायिक जाहिरातदारांसाठी अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असलं तरी यामुळे राजकारणासाठी काही मोठे धोके निर्माण होतात,\" असं ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्से यांनी ट्वीट केलंय. \n\nपण या उलट राजकीय जाहिरातींवर आपण बंदी घालणार नसल्याचं फेसबुकनं नुकतच म्हटलं होतं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nपण ट्विटरने राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्याचं ठरवल्याने त्याचा अमेरिकेत 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांवर परिणाम होणार आहे. \n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या 2020साठीच्या प्रचार मोहीम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डायनासोर भारतातील ज्वालामुखी उद्रेकाने नव्हे, ‘अशनी आदळल्यामुळेच’ नामशेष झाले\\nसारांश: 6.6 कोटी वर्षांपूर्वी डायनासोर पृथ्वीतलावरून नामशेष झाले. पण त्यामागचं नेमकं कारण काय? पृथ्वीवर आदळलेला अशनी की प्रचंड मोठ्या ज्वालामुखीचा स्फोट?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या चर्चेचं ठोस उत्तर शोधल्याचा दावा आता काही शास्त्रज्ञानी केला आहे.\n\n\"अशनी आदळल्यानेच हे झालं!\" असं प्राध्यापक पॉल विल्सन यांनी बीबीसीला सांगितलं. विल्सन यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या गटाने समुद्राच्या तळाशी असणाऱ्या गाळाच्या नमुन्यांचा अभ्यास केला.\n\nभारतामध्ये झालेल्या ज्वालामुखींच्या मोठ्या उद्रेकामुळे घडलेल्या हवामान बदलाच्या घटनांतून डायनासोर नामशेष झाले नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nज्वालामुखींचा उद्रेक होतो तेव्हा वातावरणामध्ये अनेक प्रकारचे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डीएसके : ३००० कोटींचा घोटाळा झाला तरी कसा?\\nसारांश: पुण्याचे प्रथितयश बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी उर्फ डीएसके हे सध्या बँकांची कर्ज थकवल्याबद्दल आणि गुंतवणुकदारांचे पैसे बुडवल्या प्रकरणी पुण्याच्या येरवडा तुरुंगात आहेत. यातल्या थकित कर्ज प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना काल पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कसा झाला 3000 कोटींचा बँक घोटाळा?\n\nशून्यातून विश्व निर्माण करणारा उद्योगपती अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांचं नाव इतक्या मोठ्या घोटाळ्याप्रकरणात आलं तरी कसं? \n\nबुधवारी झालेल्या कारवाईत ज्या अधिकाऱ्यांना अटक झाली त्यात व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठेही आहेत. \n\nत्यांच्याबरोबर माजी कार्यकारी अधिकारी सुशील मुनहोत, विभागीय अधिकारी नित्यानंद देशपांडे यांनाही अटक झाली आहे. \n\nपुणे पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, या चारही अधिकाऱ्यांवर अधिकारांचा गैरवाप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डेन्मार्कमध्ये नकाब आणि बुरखा घालण्यावर बंदी, पण यामधला फरक काय?\\nसारांश: डेन्मार्कमध्ये पूर्ण चेहरा झाकणारी कुठलीही वस्त्र घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा नियम न पाळणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला 1,000 क्रोनर (म्हणजे साधारण 10,500 रुपये) दंड ठोठावण्यात येणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बुरखा, नकाबसारख्या पोशाखांवर बंदी घालणारा डेन्मार्क काही पहिला देश नाही\n\nडेन्मार्कच्या संसदेत गुरुवारी झालेल्या मतदानात बंदीच्या बाजूने 75 तर विरुद्ध 30 मतं मिळाली. 1 ऑगस्टपासून हा नवा कायद अमल लागू होणार आहे.\n\nनकाब आणि बुरखा त्यामुळे वापरता येणार नाही. \n\nया कायद्याबद्दल बोलताना डेन्मार्कचे कायदा मंत्री सोरेन पापे पॉसलन म्हणाले, \"आपल्या समाजात वेळोवेळी चर्चा होत असते की आपल्याला कसा समाज हवा आहे, आपला समाज कसा आहे. चेहरा झाकणं, डोळे झाकणं आपल्या संस्कृतीचा भाग नाही. आपल्याला एकमेकांना सहज बघता,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर अज्ञातांकडून हल्ला, प्रकाश आंबेडकर यांचे शांततेचे आवाहन\\nसारांश: मुंबईच्या दादरमधील 'राजगृह' या डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"हल्ला निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरू असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल,\" अशी माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nया हल्ल्याचं वृत्त येताच प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच कुणीही राजगृहाच्या परिसरात जमू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. \n\nवेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी ट्वीट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. \n\nजितेंद्र आव्हाड यांनी घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. \n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप यांच्या दौऱ्यातून आशियाला काय मिळेल?\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप सध्या आशिया दौऱ्यावर आहेत. उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा ठरतो आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवाय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रंप पहिल्यांदाच आशिया खंडाच्या दौऱ्यावर आहेत.\n\n5 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ट्रंप यांनी जपान, दक्षिण कोरिया, चीन, व्हिएतनाम आणि फिलिपाइन्स या देशांना भेटी देणार आहेत. बीबीसीच्या त्या-त्या देशांच्या राजधानीमधील प्रतिनिधींनी ट्रंप यांच्या या भेटीत काय अपेक्षित होतं, याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा. \n\nदक्षिण कोरिया : 'उत्तरे'च्या विरोधात मदत (मार्क ओवेन, बीबीसी न्यूज, सेऊल)\n\nराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरियाच्या शस्त्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप यांच्या ‘प्रक्षोभक’ पोस्टवर मार्क झुकरबर्ग कारवाई करायला घाबरतायत का?\\nसारांश: डोनाल्ड ट्रंप यांच्या फेसबुकवरील काही वादग्रस्त पोस्ट्सवर काहीही कारवाई न केल्यावरून मार्क झुकरबर्ग यांच्यावर सर्वत्र टीका होते आहे. अगदी त्यांच्या कंपनीतूनसुद्धा. आणि सध्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येवरून पेटलेल्या अमेरिकेत मार्क झुकरबर्ग एक धोकादायक पायंडा पाडत असल्याचा इशारा नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या गटांनी दिलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यानंतर त्यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्याशी व्हीडिओ कॉलवरून संवादही साधला. \n\nजॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकन-अमेरिकन नागरिकाच्या मृत्यूनंतर उसळलेल्या आंदोलनांबाबत डोनाल्ड ट्रंप यांनी सोशल मीडियावरून केलेली पोस्ट वादग्रस्त ठरते आहेत.\n\n\"हिंसाचार मोडून काढण्यासाठी आपण नॅशनल गार्ड पाठवू आणि लुटालूट सुरू झाल्यास गोळीबारही सुरू होईल,\" (When the looting starts, the shooting starts), अशा आशयाचा मजकूर राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी पोस्ट केला होता. \n\nट्रंप यांनी केलेलं हे ट्वीट हिंसाचाराचं उदात्तीकरण क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल\\nसारांश: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर डेमोक्रॅटिक पक्षाने महाभियोगाचा प्रस्ताव आणला आहे. अमेरिकेची संसद असणाऱ्या कॅपिटल हिल इमारतीवर बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्याविरोधात हा प्रस्ताव आणण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या प्रस्तावात ट्रंप यांनी आंदोलकांना हिंसा करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. \n\nरिपब्लिकन पक्षातले अनेक सिनेटरही आता ट्रंप यांची साथ द्यायला तयार नाहीत. इतकंच नाही तर ट्रंप यांनी प्रशासकीय पातळीवर ज्या काही नियुक्त्या केल्या होत्या त्यातल्या काही जणांनीही कॅपिटल हिलच्या घटनेनंतर राजीनामा दिला आहे. \n\nनियोजित कार्यक्रमानुसार मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना 20 जानेवारी रोजी व्हाईट हाऊस सोडायचं आहे आणि त्याच दिवशी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन पदभार स्वीकारती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी भारतातील धार्मिक स्वातंत्र्य महत्त्वाचं\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप पहिल्यावहिल्या भारत भेटीदरम्यान धार्मिक स्वातंत्र्य आणि लोकशाही परंपरा या मुद्यांवर भर देणार आहेत. दोन्ही देशांच्या चर्चेच्या प्रस्तावित अजेंड्यासंदर्भात ट्रंप प्रशासनाने पत्रकार परिषद आयोजित केली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप\n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं भारतात जोरदार स्वागत होईल असा अमेरिकेत सूर आहे. भारतात एखाद्या विदेशी राष्ट्रप्रमुखाला मिळणारं सगळ्यात मोठं स्वागत असेल. \n\nट्रंप यांचा दोन दिवसीय भारत दौरा दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारी संबंधांमधील दुरावा कमी करेल असं ट्रंप प्रशासनातील अधिकाऱ्यांना वाटतं. \n\nव्हाईट हाऊस प्रवक्त्याने सांगितलं की, लोकशाही आणि धार्मिक स्वातंत्र्यासंदर्भात अमेरिकेची काय परंपरा आहे यासंदर्भात सार्वजनिक पातळीवर तसंच वैयक्तिक चर्चेतही बोलतील"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप यांनी रद्द केला परराष्ट्र मंत्र्यांचा उत्तर कोरिया दौरा\\nसारांश: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ हे सध्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर जाणार नाहीत. डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांना प्रस्तावित दौरा रद्द करण्यास सांगितले आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरियाला अण्वस्त्र मुक्त करण्याच्या दृष्टीनं योग्य ती प्रगती झालेली नाही, असं ट्रंप यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\n\nचीन आणि अमेरिका यांच्यात व्यापारी संबंधांवरून तणाव सुरू आहे. त्यामुळे अमेरिकेला उत्तर कोरियावर पुरेसा दबाव आणता आलेला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.\n\nप्रत्यक्षात, जून महिन्यात उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर ट्रंप यांनी उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रांचा धोका नसल्याची भूमिका घेतली होती.\n\nत्यापाठोपाठ, उत्तर कोरियानं अजूनही अणुचाचणी केंद्र बंद केलेली नस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप यांनी रॉबर्ट मुलरना हटवण्याचा प्रयत्न केला होता, चौकशी रिपोर्ट\\nसारांश: 2016 च्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत रशियानं डोनाल्ड ट्रंप यांच्या टीमसोबत हातमिळवणी केली होती का?, या प्रकरणाच्या चौकशीचा रिपोर्ट गुरूवारी जारी करण्यात आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या प्रकरणाची चौशी करणारे वकील रॉबर्ट मुलर यांना हटवण्याचा प्रयत्न केला होता. \n\n448 पानांच्या या रिपोर्टमध्ये ट्रंप यांच्या टीमला क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यांनी रशियाशी हातमिळवणी केली नसल्याचं म्हटलंय. मात्र चौकशीत अडथळे निर्माण करण्याच्या आरोपांवर या रिपोर्टमध्ये कुठलाही ठोस निष्कर्ष दिल्याचं दिसत नाही. \n\nगुरूवारी व्हाईट हाऊसनं 448 पानांच्या रिपोर्टमधील काही प्रमुख भाग सार्वजनिक केला. ट्रंप यांच्या कायदेशीर बाबी पाहणाऱ्या टीमनं हा रिपोर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोपिंगप्रकरणी रशियावर 4 वर्षांची बंदी, टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळता येणार नाही\\nसारांश: सरकारपुरस्कृत डोपिंग प्रकरणामुळे जागतिक उत्तेजकविरोधी संघटना अर्थात वाडाने रशियाच्या ऑलिम्पिक सहभागावर चार वर्षांची बंदी घातली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्लादिमीर पुतिन\n\nया बंदीमुळे पुढील वर्षी जपानची राजधानी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाच्या खेळाडूंना रशियाच्या ध्वजांतर्गत सहभागी होता येणार नाही. त्यांनी निर्दोषत्व सिद्ध केलं तरच त्यांना तटस्थ खेळाडू म्हणून खेळायला मान्यता मिळेल. \n\nया बंदीमुळे रशियाच्या खेळाडूंना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सहभागी होता येणार नाही. वाडाच्या कार्यकारी समितीने यासंदर्भात घोषणा केली. रशियावर बंदी घालण्याचा निर्णय समितीच्या सदस्यांनी एकमताने घेतल्याचं वाडाच्या प्रवक्त्याने सांगितलं. \n\nरशियावर बंदी\n\n20"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ड्रग्जच्या तस्करीसाठी गोदामातच तयार केली पाणबुडी\\nसारांश: चोरीसाठी कोण काय करेल आणि कोणती क्लृप्ती लढवेल, सांगता येत नाही. असाच प्रकार पहायला मिळाला स्पेनमध्ये.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्पेनमध्ये ड्रग्ज तस्करीसाठी एकाने चक्क कारखान्याच्या गोडाऊनमध्येच पाणबुडी तयार केली. एक-दोन किलो नाही तर तब्बल 2 टन ड्रग्ज वाहून नेण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी अखेर पोलिसांनी जप्त केली आणि चोरही गजाआड गेला. \n\nही पाणबुडी 9 मीटर लांब आहे. स्पेनच्या दक्षिणेकडच्या मालागा शहरात एका वेअरहाऊसमध्ये ही पाणबुडी सापडली. \n\nएका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटला उद्ध्वस्त करण्यासाठी युरोपीय महासंघाची क्राईम एजंसी असणाऱ्या युरोपोल आणि इतर पाच देशांच्या पोलिसांनी मिळून ही मोहीम राबवली होती. \n\nया मोहिमेअंतर्गत सं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ढिंच्यॅक पूजा, ढिंच्यॅक राजकारणी आणि ढिंच्यॅक पत्रकार\\nसारांश: काल रात्रीपासूनच मी समाधी अवस्थेत आहे. सायबर विश्वात भटकता-भटकता मी ढिंच्यॅक पूजापर्यंत कसा काय पोहोचलो काही कळलं नाही. तिच्यापर्यंत पोहोचल्यानंतर मात्र तिची एक नाही, तीन गाणी (गाणी?) ऐकत बसलो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'सेल्फी मैंने ले ली आज', 'दारू, दारू, दारू', आणि 'दिलों का शूटर, है मेरा स्कूटर' ही ती तीन 'गाणी'.\n\n'जर तुम्ही ढिंच्यॅक पूजा यांना किंवा त्यांच्या 'कलाकृतींना' ओळखत नसाल, तर तुम्हाला लाज वाटायला हवी. तुम्ही 21 व्या शतकात राहात नसून गुहांमध्ये राहात आहात', असं कुणीतरी लिहिलं आहे.\n\nआता हे काही क्षण विसरून जा की, ढिंच्यॅक पूजा ही दिल्लीची एक अशी युवती आहे जी सूर-ताल-लय आणि काव्य, छंद यातलं काहीतरी चघळून यूट्यूबवर जिथे तिथे थुंकते आहे आणि ज्यावर मग लाखो लोकांच्या उड्या पडत आहेत.\n\nया लाखोंनी तिची"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तर कंत्राटदाराला देशद्रोही ठरवून फौजदारी कारवाई #5मोठ्याबातम्या\\nसारांश: विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा. \n\n1.काम निकृष्ट केल्यास कंत्राटदाराला देशद्रोही ठरवून फौजदारी कारवाई\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उद्धव ठाकरे\n\nकामात त्रुटी अथवा दर्जा निकृष्ट आढळल्यास कंत्राटदारास देशद्रोही ठरवतानाच त्याच्यावर फौजदारी करण्याचा निर्णय राज्य सरकरने घेतला आहे. पण याचवेळी ज्याच्यावर या कामाच्या देखरेखीची जबाबदारी असते, त्या सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे खात्यातील सरकारी अधिकाऱ्यांना मात्र नामनिराळे ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, तीन हजार कोटींची बिले अडकली असताना त्यातील एकही रुपया न दिलेल्या सरकारने हा नवा नियम करून छोट्या कंत्राटदारांना संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. '"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तर राम मंदिराचा प्रश्न 24 तासांत निकाली काढू - योगी आदित्यनाथ #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फाइल फोटो\n\n1) तर राम मंदिराचा प्रश्न तो 24 तासात निकाली काढू : योगी आदित्यनाथ\n\nअयोध्या प्रश्नी सुप्रीम कोर्टाला निकाल देता येत नसेल तर युपी सरकार 24 तासांत तो प्रश्न सोडवू असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंडिया टीव्हीवरील 'आप की अदालत' या कार्यक्रमात म्हटलं आहे. \n\nया शोमध्ये त्यांना राम मंदिराबाबत प्रश्न विचारला होता. \"सुप्रीम कोर्टाने अयोद्धा वाद लवकर सोडवावा. त्यांना जर हा प्रश्न सोडवता येत नसेल तर तो आमच्याकडे द्यावा आम्ही तो 24 तासात निकाली काढू असं,\" असं ते म्हणाले."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तलाक : मुस्लीम महिला आता कोर्टात न जाता देऊ शकणार तलाक?\\nसारांश: एका मुस्लीम महिलेकडे तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध असतात? प्रदीर्घ चर्चेनंतर केरळ हायकोर्टाने याविषयी निर्णय सुनावला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुस्लीम महिलांनी पतीला इस्लामच्या पद्धतीनुसार तलाक देणं योग्य असल्याचं कोर्टाने म्हटलंय. \n\nम्हणजे भारतीय कायद्यांमधल्या घटस्फोटासाठीच्या तरतुदींसोबतच आता मुस्लिम महिला शरिया कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या चार मार्गांचा' वापरही तलाक देण्यासाठी करू शकतात. या मार्गाला 'एक्स्ट्रा ज्युडिशियल' म्हटलं जाणार नाही. \n\nमुस्लीम महिला आणि पुरुषांच्या आयुष्यावर या निर्णयाचा काय परिणाम होईल आणि हा निर्णय का महत्त्वाचा आहे हे समजून घेऊयात. \n\nया प्रकरणी सुनावणी का झाली?\n\nभारतामध्ये 'डिझोल्यूशन ऑफ मुस्लिम मॅरे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ताजमहाल 'परदेशी' मुघलांचा, मग मौर्य स्वदेशी कसे?\\nसारांश: आग्रास्थित ताजमहाल सौंदर्य आणि प्रेमाचं प्रतीक आहे. मात्र सध्या ही वास्तू भारतीय राजकारणांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुघल प्रशासक\n\nकेंद्रात नरेंद्र मोदींचं भाजप सरकार आल्यानंतर इतिहासातल्या \"त्रुटी\" दाखवून इतिहासच बदलण्याचा कल वाढला आहे. \n\nउत्तर प्रदेशातल्या भाजप सरकारने राज्याच्या पर्यटन विभागाच्या माहिती पुस्तिकेतून ताजमहालला वगळलं. दुसरीकडे, भाजपचे आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल आपल्या संस्कृतीवर कलंक असून त्याची निर्मिती करणारे फितूर होते, असं म्हटलं आहे. \n\nयापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ताजमहालवर तोंडसुख घेतलं होतं. \"ताजमहाल भारतीय संस्कृतीचं प्रतीक नाही,\" असं त्यांनी म्हटलं होत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ताजमहाल हा तेजोमहाल आहे, या दाव्यात किती तथ्य आहे?\\nसारांश: ताजमहाल हे एक हिंदू मंदिर आहे, असा दावा एक खासदार आणि काही उजव्या विचारसरणीचे गट करतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आगऱ्यामध्ये दिमाखात उभा असलेला ताजमहाल\n\nसत्ताधारी भारतीय जनका पक्षातले विनय कटियार यांनी अलीकडेच ताजमहालचं नाव बदलण्याची मागणी केली. एका हिंदू राजाने हृा ताजमहाल बांधला आणि त्यामुळेच ताजमहालाची ओळख बदलण्यात यावी, असं त्याचं म्हणणं आहे.\n\nत्यांच्या या विधानावर प्रसारमाध्यमांमध्ये खूप चर्चा झाली. याला उजव्या विचारसरणीच्या गटांनी जोरदार समर्थन दिलं. \n\nपण नेमकं सत्य काय आहे? या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही ठोस पुरावा नाही. अनेक इतिहासकार आणि भारत सरकारने हे मान्य केलं आहे की, भारतीय आणि इस्लामिक स्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तामिळनाडू निकाल: स्टॅलिन यांच्या द्रमुकची घोडदौड सत्तेच्या दिशेने, 123 जागांवर आघाडी\\nसारांश: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून एम. के. स्टॅलिन यांचा द्रविड मुनेत्र कळघम निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सध्या द्रमुक पक्षाचे उमेदवार 123 ठिकाणी आघाडीवर असून त्यांच्या प्रतिस्पर्धी अण्णाद्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे उमेदवार 78 ठिकाणी पुढे असल्याची माहिती मिळाली आहे. \n\nसकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर सुरू असल्याचं दिसून आलं. \n\nतामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत. येथे बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. \n\nविशष म्हणजे दोन्ही पक्षांचे उमेदवार बराच वेळ समसमान जागांवर आघाडीवर होते. \n\nअगदी दोन्ही पक्षांचे उमेदवार प्रत्येकी 65 ठिकाणी आघाडीवर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तारा सिंहः भाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंह यांचं मुंबईत निधन\\nसारांश: भाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंह यांचं निधन झालं आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान तारा सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तारा सिंह यांच्या निधनाची माहिती ट्विटरवरून दिली. \"त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी प्रार्थना,\" अशा भावनाही किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या.\n\nतारा सिंह हे मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार होते. या मतदारसंघातून ते सलग चारवेळा निवडून विधानसभेत गेले होते. मात्र, 2019 साली तारा सिंह यांना भाजपनं तिकीट नाकारलं होतं.\n\nसरदार तारा सिंह यांची राजकीय कारकीर्द नगरसेवक म्हणून सुरू झाली. \n\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तालिबानसमोर अमेरिकेला झुकावं लागलं?\\nसारांश: अमेरिका, अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात शनिवारी दोहा इथं झालेल्या कराराला 'शांतता करार' असं म्हणायला कुणीच तयार नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेचे वार्ताकार जल्मै खलीलजाद आणि तालिबानचे राजकीय प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरादर\n\nअफगाणिस्तानमध्ये मात्र या कराराच्या निमित्ताने आशावादी वातावरण आहे. करार लागू झाल्यानंतर हिंसाचार कमी होईल किंवा काही प्रमाणात युद्ध थांबेल अशी आशा इथल्या नागरिकांना वाटते. \n\nअमेरिका तसंच तालिबान कराराकरता राजी कसे झाले? हा करार प्रत्यक्षात येण्यासाठी इतकी वर्ष का लागली?\n\nदोन दशकांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या युद्धात प्रचंड हिंसा झाली आहे. तालिबानचं आजही अफगाणिस्तानमधल्या अनेकविध भागांवर नियंत्रण आहे. मात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तिच्या शाळेभोवती हत्यारबंद जहालवद्यांचा पहारा असायचा तरीही तिनं शिक्षण पूर्ण केलं\\nसारांश: पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातल्या एका गावातील मुलींची शाळा गेली अनेक वर्षे बंद होती. कारण या शाळेभोवती हत्यारबंद लोकांचा पहाराच होता. मुलींनी शाळेत जाऊ नये, म्हणून त्या लोकांनी शाळेभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र या परिस्थितीला न जुमानता इथल्या एका मुलीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आता पत्रकारितेचं शिक्षण घेत आहे. बीबीसीच्या प्रतिनिधी शुमाइला जाफरी यांना तिनं आपल्या संघर्षाची संपूर्ण कहाणी सांगितली. \n\nनईमा जहरीनं पाकिस्तानमधील क्वेटा इथल्या सरदार बहादुर खान महिला विद्यापीठातून शिक्षण घेतलंय. \n\nती सांगते, \"माझं सगळं बालपण हे भीतीच्या छायेतच गेलं. त्या गोष्टी आठवल्या की अजूनही थरकाप उडतो. \n\nअराजकतेच्या छायेतलं लहानपण \n\nनईमा बलुचिस्तानमधल्या खुजदार जिल्ह्यातल्या एका आदिवासी गावात वाढली. इथं मोठ्या प्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तिरुअनंतपुरम विमानतळ: कमी बोली लावल्यामुळेच अदानी यांना भाडेपट्टा, केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्टीकरण\\nसारांश: केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी तिरुअनंतपुरम विमानतळाच्या खासगीकरणाच्या निर्णयाबाबत केले जाणारे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. पुरी यांनी यासंदर्भात एकामागून एक ट्वीट करून आपली बाजू मांडली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केरळ सरकार तिरुअनंतपुरम विमानतळाच्या लिलावाच्या प्रक्रियेबाबत निकषात बसत नसल्याचं पुरी यांनी सांगितलं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"हा लिलाव पादरर्शक पद्धतीने घेण्यात येत आहे,\" असं ते म्हणाले. \n\nकाय आहे प्रकरण?\n\nतिरूअनंतरपुरम विमानतळ अदानी एंटरप्रायझेसला सार्वजनिक-खासगी भागिदारी (पीपीपी) अंतर्गत 50 वर्षांसाठी भाडेतत्त्ववर देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा विरोध केरळ सरकारने केला होता. \n\nकेरळचे अर्थमंत्री डॉ. थॉमस इसाक यांनी याबाबत ट्वीट केलं होतं. \"अदानी यांच्या बोलीएवढाच प्रस्ताव दि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तिहेरी तलाकबद्दल या 4 महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत का?\\nसारांश: तत्काळ तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारं विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेनेही संमत केलं आहे. आता राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावर हा कायदा अस्तित्वात येणार आहे. \n\nवाचा - 'तलाक तलाक तलाक': विधेयक राज्यसभेत असं झालं मंजूर\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोक सभेने मंजूर केलं.\n\nपण तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय?\n\n1. 'तत्काळ तिहेरी तलाक' आहे काय? \n\n'तत्काळ तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते.\n\nहा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही. \n\nया प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली. \n\nमुस्लिम स्त्रियांना हे विधेयक पस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ती इतकी रडली की चोरांनी परत केलं कुत्र्याचं पिलू!\\nसारांश: चोरीमध्ये घरातल्या वस्तूंसोबत चोरून नेलेलं कुत्र्याचं पिल्लू चोरांनी परत केल्यामुळं चार वर्षांच्या मुलीच्या आनंदाला पारावार उरला नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मेलबर्नमध्ये एका घरी चोरी झाली. चोरट्यांनी बाकी ऐवजाबरोबर दीड-दोन महिन्यांचं साशा नावाचं लॅब्रेडॉर जातीचं कुत्र्याचं पिल्लूसुद्धा चोरलं होतं. या चोरीनंतर घरातील चार वर्षांची मुलगी माइया ही खूप नाराज झाली होती. \n\n\"माइयाचा बेस्ट फ्रेंड चोरीला गेल्यामुळं आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत,\" असं माइयाच्या पालकांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितलं. चोरी झाल्याच्या दोन दिवसानंतर घराच्या गार्डनमध्ये साशा परतली. \n\n\"चोरांचं मन बदललं असावं म्हणून त्यांनी हे कुत्र्याचं पिल्लू परत केलं,\" असं व्हिक्टोरिया पोलिसांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ती वजन कमी करायला गेली आणि बॉडी बिल्डर झाली\\nसारांश: मधू झा यांची ही प्रेरणाजायी गोष्ट. त्यांना 'छोटा हत्ती' म्हणून चिडवलं जायचं. आता त्यांच्याकडे सिक्स पॅक्स अॅब्ज आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मधू झा खूप लठ्ठ होत्या. आईवडिलांना त्यांची काळजी वाटायची. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी त्यांना जीमला पाठवण्यात आलं.\n\nपहिल्यादिवशी वर्कआऊट केल्यावर त्यांचं अंग इतकं दुखू लागलं की त्या दुसऱ्या दिवशी जीमला गेल्याच नाहीत. पण महिनाभर जीमला केल्यावर त्यांना व्यायामाचं व्यसनं लागलं, असं त्या सांगतात. \n\n\"मी लठ्ठ होते. काहीही खात होते. जंक फूड मला फार आवडत असे. इतकंच काय मी दारूही प्यायचे. विश्वास बसणार नाही माझं वजन 85 किलो झालं होतं,\" असं मधू झा यांनी बीबीसीला सांगितलं.\n\nनोएडामध्ये झालेल्या फिटलाईन क्ला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ती स्त्री जिने वेश्या बनण्याच्या अधिकारासाठी लढा दिला, पण...\\nसारांश: अलाहबादच्या एका कोर्टात 1 मे 1958च्या दिवशी एका तरूण स्त्रीवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"24 वर्षांच्या हुसेनबाईंनी न्यायाधीश जगदीश सहाय यांना सांगितलं की त्या एक वेश्या आहेत. मानवी तस्करीवर बंदी आणणाऱ्या एक नव्या कायद्याच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती. हा कायदा घटनाबाह्य आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. \n\nबाईंचं म्हणणं होतं की, उपजीविकेच्या साधनांवर हल्ला करणारा हा कायदा घटनेतल्या कल्याणकारी राज्याच्या उद्देशालाच हरताळ फासत होता. \n\nहुसेनबाईंनी, एका गरीब मुस्लीम वेश्येने, सामजिक संकेतांच्या विपरीत जाणारं पाऊल उचललं होतं. भारतीय समाजाने वेश्यांना गावकुसाबाहेर ठेवलं होतं तेव्हा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तुकाराम महाराज आणि बाबा अनगडशाह यांच्या मैत्रीची गोष्ट\\nसारांश: अल्ला देवे अल्ला दिलावे । अल्ला दारू अल्ला खिलावे ।। \n\nअल्ला बिगर नहीं कोय । अल्ला करे सोहि होय ।।\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इथे थांबते तुकोबांची पालखी\n\nहे शब्द आहेत जगद्गुरू तुकोबारायांचे. विठूरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकरी संप्रदायाच्या सणाला म्हणजेच पंढरपूरच्या वारीला सुरुवात झाली आहे.\n\nजगतगुरू तुकारामांच्या 333व्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाप्रसंगी देहू नगरीत भक्तांचा जनसागर लोटलाय. पहिल्या दिवशी तुकोबारायांची पालखी देहूमध्येच इनामदारवाड्यात मुक्कामास थांबते. \n\nत्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पालखी आकुर्डी गावाकडे प्रस्थान करते. \n\nविशेष म्हणजे हे प्रस्थान करत असताना देहू गावाबाहेर असलेल्या हजरत सैययद अनगडशाह बाबा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तुकाराम मुंढे यांच्याविरोधात महिलेची तक्रार; महिला आयोगाची नोटीस #5मोठ्याबातम्या\\nसारांश: विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तुकाराम मुंढे\n\n1. तुकाराम मुंढेंविरोधात महिलेची तक्रार, महिला आयोगाची नोटीस\n\nनागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या कंपनी सेक्रेटरी असलेल्या महिलेनं मॅटर्निटी बेनिफिट नाकारल्याबद्दल आणि मानसिक छळ तसंच अपमानास्पद वागणुकीची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती. \n\nया वागण्यावर आक्षेप घेत मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. सात दिवसात योग्य तो अहवाल सादर करावा असंही म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी द"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तुमचा गारेगार करणारा ACच आणखी उष्णता वाढवतोय\\nसारांश: उन्हाळा संपून पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी गेल्या 2-3 महिन्यात उन्हानं जो घाम फोडला होता ते विसरणं अशक्य आहे. मार्च महिना संपता संपताच महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत पाऱ्यानं चाळीशी पार केली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या सततच्या वाढत्या तापमानाला कारणीभूत असणारा महत्त्वाचा घटक म्हणजे जागतिक तापमानवाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. अशा वातावरणात एअर कंडिशनरची (एसी) मागणी वाढली नाही तरच नवल.\n\nपण तात्पुरता गारवा देणारे एसीच आपल्या पृथ्वीचं तापमान वाढवत आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?\n\nखरंतर एसी चालवायला जास्त वीज लागते. ही अतिरिक्त वीजेच्या गरजेमुळेच पर्यावरणात उष्णतेचं प्रमाण वाढतंय. पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे की, 2001 नंतरच्या 17 वर्षांतली 16 वर्षं सर्वाधिक तापमानाची ठरली आहेत. \n\nअशा पद्धतीने तापमान वाढत असताना एसी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तुम्हाला नकाशा काढता येतो का, असेल तरच तुम्ही या देशात राहू शकाल\\nसारांश: जगात कोणत्याही शहरांमध्ये किंवा गावामध्ये राहाणाऱ्या लोकांना आपल्या घरचा पत्ता रस्त्यावरून, वसाहतीच्या नावाने, घराच्या नावाने, नंबरासह सांगता येतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही पुण्यात असाल तर सहकार नगर, कर्वेनगर, गुलटेकडी, भांडारकर रोड असे वेगवेगळे पत्ते तुम्ही सांगू शकाल. नागपूरला असाल तर हिंदुस्तान कॉलनी, धरमपेठ असे भाग सांगाल. औरंगाबादचे असाल तर अदालत रोड, सिडको, समर्थनगर असे वेगवेगळे पत्ते तुम्ही सांगू शकाल.\n\nहे सोपं वाटत असलं तरी आफ्रिकेतल्या एका देशात मात्र असं आजिबात नाही. गांबियामध्ये रस्त्यांना वसाहतींना नावं नसल्यामुळे तिथं चक्क चित्रासारखा नकाशा काढून पत्ता सांगावा लागतो. 'सिएरा-लिओन-गांबिया'चे लेखक अडे डेरेमी यांनी गांबियाच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तुम्ही तुमचा ट्विटरचा पासवर्ड बदलला आहे का?\\nसारांश: कंपनीच्या नेटवर्कमध्ये अंतर्गत त्रुटी आढळल्यानंतर ट्विटरनं आपल्या 3.3 कोटी युजर्सला पासवर्ड बदलण्याची सूचना केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बग आढळल्यानंतर कंपनीनं चौकशी केली. युजर्सचा डेटा लीक झाला नाही असं चौकशी अहवालाच्या आधारे कंपनीनं म्हटलं आहे. \n\n\"युजर्सचे पासवर्ड आणि माहिती सुरक्षित आहे पण भविष्यात डेटा लीक होऊ नये म्हणून युजर्सनी आपले पासवर्ड बदलावेत,\" असं ट्विटरनं म्हटलं आहे. \n\nएकूण किती पासवर्डमध्ये हा बग आढळला याबद्दल ट्विटरनं काही सांगितलं नाही. काही आठवड्यांपूर्वी ट्विटरला बग आढळला होता. ज्यावेळी कंपनीनं अंतर्गत चौकशी सुरू केली त्याचवेळी ही माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेची हाती लागली होती. \n\nट्विटरच्या पहिल्या पेजवर ही सू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तुम्ही व्हॉट्स अॅप ग्रुपचे अॅडमिन असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे\\nसारांश: व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह मेसेज शेअर केलेत तर तुम्ही तुरुंगात जाऊ शकता. जर विश्वास बसत नसेल तर राजगड जिल्ह्यात झालेलं हे प्रकरण नक्की वाचा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एका व्हॉट्स अॅप मेसेजमुळे जुनैद खान गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगात आहे. \n\nतो मेसेज काय होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि जुनैद यांनी कोणता मेसेज पाठवला हे आम्हाला माहिती नाही, असं त्याच्या घरच्यांनी सांगितलं. \n\nस्थानिक प्रसारमाध्यमांच्या बातम्यांनुसार 21 वर्षीय जुनैदवर आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याच्या आरोपाखाली देशद्रोहाचा आरोप लागला आहे. \n\nअॅडमिनची कायदेशीर जबाबदारी\n\nपोलिसांचा आरोप आहे की जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा तो ग्रुप अॅडमिन होता. परंतू कुटुंबीयांचं असं मत आहे की झुनैदचं असं मत आह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तुर्कस्तानला कुठे सापडला सर्वात मोठा नैसर्गिक वायूसाठा?\\nसारांश: तुर्कस्तानने काळ्या समुद्रात जगातला सर्वात मोठा वायूसाठा शोधला आहे, अशा माहिती तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेचैप तैय्यप अर्दोआन यांनी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राष्ट्राध्यक्ष रेचैप यांनी शुक्रवारी याबाबत घोषणा केली. 2023 पर्यंत याचा वापर सुरू करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याचंही रेचैप यांनी म्हटलं. \n\nवायूसाठ्याबाबत घोषणा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी इस्तांबूलमध्ये एक ऑनलाईन पत्रकार परिषद आयोजित केली होती. \n\nअर्दोआन यांनी म्हटलं, \"तुर्कस्तानच्या 'फतेह' या जहाजाला काळ्या समुद्रातील टूना-1 या विहिरीत 320 अब्ज क्यूबिक मीटर नैसर्गिक वायूसाठा आढळून आला. हा तुर्कीच्या इतिहासातील सर्वात मोठा वायूसाठा आहे.\"\n\nयाशिवाय पूर्व भूमध्य समुद्रातही त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ते तलावाकाठी धर्मोपदेश देत होते, तेवढ्यात मगरीनं झडप घातली...\\nसारांश: इथिओपियातल्या एका तलावाजवळ अनुयायांना बाप्तिस्मा देणारे एक ख्रिश्चन धर्मगुरू मगरीच्या हल्ल्यात ठार झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दक्षिण इथियोपियात रविवारी सकाळी डोको इश्ते हे 80 लोकांचा बाप्तिस्मा समारंभ पार पाडत होते. अबाय तलावाजवळ हा कार्यक्रम सुरू होता.\n\n\"एका व्यक्तीला बाप्तिस्मा देऊन झाल्यानंतर ते दुसऱ्या व्यक्तीकडे वळले. तितक्यात मगरीनं पाण्यातून बाहेर उडी घेत त्यांच्यावर हल्ला केला,\" असं स्थानिक रहिवासी केटेमी कैरो यांनी बीबीसीला सांगितलं.\n\nमगरीनं हात, पाय आणि पाठीवर केलेल्या हल्ल्यामुळे डोको यांचा मृत्यू झाला. \n\n\"मच्छिमार आणि स्थानिकांनी धर्मगुरू डोको यांना वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आलं ना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तेज बहादूर यादव: नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून लढणारे माजी BSF जवान आता सपाचे उमेदवार\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून अपक्ष निवडणूक लढवत असलेले माजी सैनिक तेज बहादूर यादव यांना समाजवादी पक्षानं आता उमेदवारी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आधी समाजवादी पक्षानं इथून शालिनी यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र आपला उमेदवार मागे घेत समाजवादी पक्षानं यादव यांना उमेदवारी दिली आहे.\n\nतेज बहादूर यादव हे नाव दोन वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. बीएसएफच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाची तक्रार त्यांनी फेसबुकवर एका व्हीडिओच्या माध्यमातून केली होती. \"वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतरही कोणी आमचं गाऱ्हाणं ऐकत नाही. गृह मंत्रालयाला पत्र पाठवूनही काही कारवाई झाली नाही,\" असं तेज बहादूर यांनी म्हटलं होतं. त्यांचा तो व्हीडिओ सोशल मीडियावर व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तेलंगणा : पुजाऱ्याशी लग्न करणाऱ्या महिलेस मिळणार 3 लाख\\nसारांश: तेलंगणामध्ये पुजाऱ्यांशी लग्न करणाऱ्या महिलेस धनलाभ होणार आहे. ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करणाऱ्या महिलेला तब्बल 3 लाख रूपये मिळणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तेलंगणामध्ये ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करणाऱ्या महिलेला 3 लाख रूपये मिळणार आहेत.\n\nतेलंगणा ब्राह्मण कल्याण मंडळानं ही घोषणा केली आहे. या घोषणनेनंतर तेलगंणामधील जनतेतून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.\n\nमंदिरातील पुजाऱ्यांकडे असलेल्या आर्थिक चणचणीमुळे त्यांना लग्नासाठी मुली मिळण्यात अडचणी येत आहेत. \n\nआणि म्हणूनच त्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीनं ही घोषणा करण्यात आली आहे.\n\nअसं तेलंगणा ब्राह्मण कल्याण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.\n\nदक्षिण भारतातील पारंपरिक लग्न सोहळ्यातील एक क्षण\n\nघोषणेवर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तौक्ते चक्रीवादळ : ONGCच्या P-305 बार्जवरचे थरार 48 तास\\nसारांश: \"समुद्रात महाकाय लाटा उसळत होत्या. बार्ज एकाबाजूने पूर्ण बुडाला होता. पुढची बाजू फक्त पाण्यावर होती. ते दृष्य टायटॅनिक चित्रपटासारखं होतं.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अभिषेक आव्हाड\n\n19 वर्षांचा, विशाल केदार 'त्या' रात्रीचा अनुभव सांगताना मधेच थांबला. बहुदा, डोळ्यासमोर मृत्यूचं तांडव पुन्हा उभं राहिलं असावं. \n\n'तौक्ते' चक्रीवादळात, खवळलेल्या अरबी समुद्रात उसळणाऱ्या महाभयंकर लाटांमुळे ONGCच्या कामावर असलेल्या P-305 बार्जला जलसमाधी मिळाली. भारतीय नौदलाने 186 लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. विशाल आणि त्याचा मित्र अभिषेकचा जीव वाचला. पण, मदत येईपर्यंत काहींनी प्राण सोडले होते. \n\nविशाल आणि अभिषेक मॅथ्यू कंपनीत कामाला आहेत. वेल्डिंग सहाय्यक म्हणून त्यांची ने"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तौक्ते चक्रीवादळ : अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा\\nसारांश: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्यातून तौक्ते चौक्रीवादळ निर्माण झालं आहे. हे चक्रीवादळ आता कोकण किनारपट्टीपासून समुद्रात आत दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा तडाखाही बसला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतीकात्मक फोटो\n\nरायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयानं काढलेल्या पत्राकत म्हटलंय की, \"भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार पूर्वमध्य समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे वादळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. 14 ते 16 मे दरम्यान चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. नागरिकांनी समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. समुद्र व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.\" \n\nहवामान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: त्याच्या खाऊच्या डब्यात निघालं विषारी सापाचं पिलू!\\nसारांश: मुलं शाळेतून घरी आली की त्यांची आई त्यांचं दप्तर, डबा नेहमीच धुंडाळतात. कधी डबा संपलेला असतो तर कधी त्या पोळ्या तशाच उरलेल्या. पण या आईला जे दिसलं ते खळबळजनक होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण त्याच्या डब्यात ते पिलू आलं तरी कसं? (प्रातिनिधिक छायाचित्र)\n\nऑस्ट्रेलियाच्या अडिलेड शहरात या आईने जेव्हा आपल्या मुलाचा लंचबॉक्स उघडला तर त्यात चक्क एक विषारी सापाचं पिलू आढळून आलं. \n\nशाळेचा डब्बा उघडताना संबधित महिलेला झाकणाच्या खाचेत विषारी सापाचं पिल्लू दडून बसल्याचं आढळलं, अशी माहिती सर्पमित्र रॉली बर्रेल यांनी दिली.\n\nमला मदतीसाठी फोन आल्यावर मी तत्काळ त्यांना डब्ब्याचं झाकण लाऊन तो डब्बा बाहेर ठेवण्याचा सल्ला दिला, असं बर्रेल यांनी सांगितलं.\n\nडब्ब्यात हा तपकिरी रंगाचा विषारी साप आढळून आल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: त्रिभाजनाचा तोडगा : दिल्लीत 'नापास', मुंबईत होईल का पास?\\nसारांश: देशातल्या सगळ्यांत मोठ्या महापालिकेचं म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं त्रिभाजन करावं, अशी मागणी काँग्रेस आमदार नसीम खान यांनी केल्यावर एकच गदारोळ उडाला आहे. प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या शिवसेनेसह भाजपनेही या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबई महापालिकेचं त्रिभाजन होण्याची कल्पना मांडण्यात आली आहे\n\nसाकीनाका येथे लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर नसीम खान यांनी ही मागणी केली. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील मुंबईकरांपर्यंत सोयीसुविधा पोहोचत नसल्यानं हा उपाय गरजेचा आहे, असंही खान यांनी म्हटलं होतं.\n\nपण एका महापालिकेच्या त्रिभाजनाचा हा प्रयोग काही पहिलाच नाही. पाच वर्षांपूर्वी दिल्ली महापालिकेचं तीन भागांमध्ये विभाजन झालं होतं. दिल्लीची सत्ता हाती असलेल्या काँग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीच त्या वेळी हा प्रस्ताव आणला होता.\n\nया"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: थायलंड : 'राजाशी बेईमानी केल्या'मुळे एका रात्रीत कसं बदललं तिचं आयुष्य\\nसारांश: थायलंडचे राजे महा वाजिरालाँगकॉर्न यांनी आपल्या शाही जोडीदारचे सगळे अधिकार काढून घेतले आहेत. राजांशी केलेल्या \"बेईमानी\" आणि \"गैरवर्तना\"साठी ही शिक्षा दिल्याचं शाही घराण्याकडून आलेल्या अधिकृत पत्रकात म्हटलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सिनीनत वोंगवाजिरपकडी\n\nराजाच्या जोडीदार सिनीनत वोंगवाजिरपकडी या 'महत्त्वाकांक्षी' होत्या आणि त्यांनी स्वतःला 'राणीच्या बरोबरीचं' समजायला सुरुवात केली होती. \"त्यांचं असं वागणं अपमानास्पद होतं,\" असं या पत्रकात म्हटलं आहे. \n\nराजे महा वाजिरालाँगकॉर्न यांनी आपली चौथी पत्नी राणी सुथिदा यांच्याशी लग्न झाल्यानंतर दोनच महिन्यांनी जुलैमध्ये सिनीनत यांची शाही जोडीदार म्हणून नेमणूक केली होती. \n\nसिनीनत यांना थायलंडच्या लष्करात मेजर-जनरल हे पद दिलं होतं. त्या प्रशिक्षित पायलट, नर्स आणि बॉडीगार्ड आहेत. Royal"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दक्षिण आणि उत्तर कोरियात चर्चेची शक्यता\\nसारांश: दक्षिण कोरियानं उत्तर कोरियाला 9 जानेवारीला उच्चस्तरीय चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. दक्षिण कोरियातील पोंगचांगमध्ये फेब्रुवारी महिन्यात हिवाळी ऑलंपिक स्पर्धा होणार आहे. या ऑलंपिकमध्ये उत्तर कोरियाच्या संभाव्य सहभागाच्या अनुषंगनं हा चर्चेचा प्रस्ताव देण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दक्षिण कोरियात होत असलेल्या हिवाळी ऑलंपिकमध्ये उत्तर कोरियाचे 2 खेळाडू पात्र ठरले आहेत.\n\nउत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांनी शुक्रवारी या ऑलंपिकमध्ये संघ पाठवण्याचा विचार करत आहे, असं मत व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते की, दोन्ही बाजूंनी तातडीनं भेटून या शक्यतेचा विचार केला पाहिजे. \n\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्पर संबंध सुधारण्यासाठी ही मोठी संधी आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. \n\nमंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेईन म्हणाले की, खेळाच्या सं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झुमा आणि गुप्ता यांच्यातील कनेक्शन काय?\\nसारांश: दक्षिण आफ्रिकेच्या एलिट पोलीस युनिटनं वादग्रस्त गुप्ता कुटुंबावर धाड टाकली आहे. सरकारी संस्था आणि खासगी कंपन्यां यांच्यातील संगनमताच्या संदर्भातील प्रकरणावरून ही कारवाई झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुप्ता कुटुंबीय\n\nमूळ भारतीय वंशाचे असलेल्या गुप्ता कुटुंबीयांवर राजकीय प्रभावाचा वापर करून भ्रष्टाचार केल्याचे आरोप अनेक दिवसांपासून होत आहेत. \n\nअटक झालेल्या लोकांमध्ये गुप्तांच्या एका भावाचा समावेश आहे. तर आणखी एक व्यक्ती शरण येणार असल्याचं, पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे.\n\nराष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी संगनमत करून स्वत:चा फायदा करून घेतल्याचा आरोप गुप्ता कुटुंबीयांवर आहे. तर गुप्ता कुटुंबीयांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.\n\nगुप्ता कुटुंबीयांच्या जोहान्सबर्ग कंपांउंडमध्ये गुप्तांचा शोध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दक्षिण कोरियाच्या गोपनीय माहितीवर उत्तर कोरियाचा डल्ला\\nसारांश: उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी दक्षिण कोरियाच्या सैन्याच्या गोपनीय माहितीवर कब्जा मिळवला आहे. विश्वसनीय सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन\n\nगोपनीय माहितीचा ताबा मिळवत उत्तर कोरियानं देशप्रमुख किम जोंग उन यांना मारण्याची दक्षिण कोरियाची योजना हॅक केली आहे. \n\nमिसाइल चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि दक्षिण कोरियातले संबंध ताणले गेले आहेत. \n\nउत्तर कोरियानं चोरलेली माहिती आमच्या संरक्षण मंत्रालयासंदर्भात असल्याचं दक्षिण कोरियाच्या संसदपटू री शियोल यांनी सांगितलं. \n\nमिसाइल चाचण्यांच्या मुद्यावरून अमेरिका आणि उत्तर कोरियात युद्ध झाल्यास युद्धनीतीचे डावपेच तसंच बचावासाठीच्या उपाययोजना अशा संवेदनशील"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दक्षिण कोरियातल्या भारतीय महिला शेफ\\nसारांश: दीपाली प्रवीण या मुळच्या उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या आहेत. सध्या त्या दक्षिण कोरियात राहतात. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पतीच्या फिरतीच्या नोकरीमुळे दीपाली यांना वेगवेगळ्या देशांत जावं लागतं. त्यांचं आयटी क्षेत्रातली उच्चशिक्षण असलं तरी व्हिसासंबंधीच्या कडक नियमांमुळे त्यांना सर्व देशांमध्ये नोकरी करू शकत नाहीत. \n\nमग त्यांनी एक कलिनरी कोर्स केला. स्वयंपाकाचं हे रिसतस प्रशिक्षण घेतलं आणि आज त्या या आवडीचं काम करत आहेत. नुसतं आवडीचं कामच नाही, तर त्या दक्षिण कोरियातल्या लोकप्रिय शेफ बनल्या आहेत. शेफसाठी असलेली वर्ल्ड कप स्पर्धा त्यांनी जिंकली आहे.\n\nपाहा... दीपाली प्रवीण यांचा प्रेरणादायी प्रवास.\n\nहे वाचलं का ?\n\n(बीब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दहावी बारावीतील गुण का महत्त्वाचे असतात? - ब्लॉग\\nसारांश: दहावी बारावीचे निकाल जवळ आले की यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाच्या पोस्टी सोशल मीडियावर लिहिल्या जातात. त्याचबरोबर अपयशी विद्यार्थ्यांचं सांत्वन करण्यासाठी किंवा धीर देण्यासाठी कमी मार्क मिळाले तर 'फारसं वाईट वाटून घेऊ नका कारण त्याचा पुढच्या आयुष्यात फारसा उपयोग नसतो' अशा शब्दांत धीर देण्याचा प्रयत्न केला जातो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. या महत्त्वाच्या वर्षांत कमी मार्क मिळाले तर वाईट वाटतंच पण मार्क तितके महत्त्वाचे नाही हे सांगण्यात किती तथ्य आहे? हा प्रश्नही या निमित्ताने विचारात घेणं गरजेचं आहे. \n\nदहावी आणि बारावी ही आयुष्यातील अतिशय महत्त्वाची वर्षं आहेत. कारण दहावीपर्यंत सगळे विद्यार्थी बोर्डाने निवडून दिलेल्या विषयांचा अभ्यास करतात. नंतर शाखा वेगळ्या होतात. आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडण्याचं स्वातंत्र्य मिळतं. \n\nमात्र आवडत्या शाखेतील उत्तमोत्तम कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला चा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिनू रणदिवे : जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदींपर्यंतची राजकीय स्थित्यंतरं अनुभवणारा पत्रकार\\nसारांश: मराठी पत्रकारितेला नवा आयाम देणारे ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी दिनू रणदिवे यांचं मंगळवारी (16 जून) दादर इथल्या निवासस्थानी सव्वा अकराच्या सुमारास निधन झालं. ते 95 वर्षांचे होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना दिनू रणदिवे\n\nदिनू रणदिवे यांचा जन्म 1925 साली झाला होता. देशात पार पडलेल्या पहिल्या निवडणुकांपासून अगदी आताआतापर्यंतची सामाजिक-राजकीय स्थित्यंतरं त्यांनी अनुभवली होती.\n\nगोवा मुक्ती संग्राम तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचं मोलाचं योगदान होतं. संयुक्त महाराष्ट्र समितीने 'संयुक्त महाराष्ट्र पत्रिका' या नावाचं अनियतकालिक सुरू केलं होतं. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात तिथून झाली. \n\nमहाराष्ट्र टाईम्समध्ये मुख्य वार्ताहर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिल्ली हॉस्पिटल्समध्ये प्राणवायू अभावी रुग्णांच्या नातेवाईकांचा संघर्ष\\nसारांश: दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रोहिणीमधील जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी 20 रुग्णांचा मृत्यू झाला तर ऑक्सिजनच्या दाब कमी झाल्यामुळे 20 रुग्ण दगावले.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन\\nसारांश: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 या कालावधीमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव राजकीय नेत्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना एस्कॉर्टस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. आज दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. 11 मार्च 2014 ते 25 ऑगस्ट 2014 या कालावधीमध्ये त्या केरळ राज्याच्या राज्यपालही होत्या. 2017 साली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळेस त्या काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार होत्या. यावर्षी झालेल्या लोकसभा न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिल्लीतील रोहिंग्या मुस्लीम का करत आहेत धर्मांतर?\\nसारांश: म्यानमारमधून भारतात पोहोचलेला मोहम्मद सुल्तान आता जॉन सुल्तान झाला आहे. पाच वर्षांपूर्वी तो त्याच्या कुटुंबासह दिल्लीत आला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जॉन सुल्तान\n\nदिल्लीतील उत्तम नगर इथल्या रोहिंग्या वस्तीत राहणारा जॉन सुल्तान आता स्वतःला ख्रिश्चन मानतो. तो आता मित्रांमध्ये आणि फेसबुकवर येशू ख्रिस्तांच्या संदेशांचा प्रचार करतो.\n\nफक्त जॉन सुल्तानच नव्हे तर त्याच्या वस्तीतील जवळपास 120 लोक ख्रिश्चन धर्माचं पालन करतात. या वस्तीत एक चर्चही आहे. इथं दररोज येशू ख्रिस्तांची प्रार्थना केली जाते.\n\nभारतात आल्यानंतर या समुदायात जन्माला आलेल्या सर्व नव्या मुलांची नावं ख्रिश्चन धर्मानुसार ठेवली गेली आहेत.\n\nआता नमाज पठण नाही\n\nवस्तीत राहणाऱ्या कबीरला रुबीना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिवाळी: सोने खरेदी करतायत? ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर का वाढतात?\\nसारांश: एकीकडे मंदीसदृश परिस्थिती असल्याचं म्हटलं जातंय, मात्र त्याबरोबरच सोन्याचे दर 40 हजाराला टेकले आहेत. ऐन धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या काळात तर हे होतंच.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या वर्षभरात सोन्याच्या किंमती 20 टक्क्यांनी वाढल्या. तीन महिन्यांपूर्वी सोन्याच्या किमतींनी 10 ग्रॅमसाठी 40,000चा उच्चांक गाठला होता. गेल्या पाच दिवसांचं पाहिलं तर, सोन्याचे दर मुंबईत 39,250 रुपये प्रति 10 ग्रामवरून शुक्रवारी रात्री 39,725 वर गेले होते. \n\nअमेरिका-चीन ट्रेड वॉरसोबतच ब्रेक्झिटचं सावटही सोन्याच्या जागतिक बाजारपेठांमधल्या किमतींवर आहे. शुक्रवारच्या धनत्रयोदशी आणि रविवारच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सोने खरेदीत वाढ होईल, अशी ज्वेलर्सना आशा आहे. \n\nग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिशा रवी : भाजप खासदार पीसी मोहन यांच्याकडून दिशा रवीची कसाबसोबत तुलना\\nसारांश: भाजपचे वरिष्ठ नेते आणि बंगळुरू सेंट्रल मतदारसंघाचे खासदार पीसी मोहन यांनी पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवीची तुलना मुंबईवरील 26\/11 च्या हल्ल्यात पकडल्या गेलेल्या पाकिस्तानी कट्टरपंथी मोहम्मद अजमल आमीर कसाबसोबत केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पीसी मोहन यांनी ट्वीट करून म्हटलं आहे, \"बुऱ्हान वानीही 21 वर्षांचा होता. अजमल कसाबही 21 वर्षांचा होता. वय हा केवळ आकडा असतो. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. गुन्हा हा कायम गुन्हाच असतो.\"\n\nया ट्वीटसोबतच त्यांनी #disharavi हा हॅशटॅग वापरला आहे आणि दिशा रवीचा फोटोही त्यांनी वापरला आहे. \n\nपक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनीही याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, \"कोणत्याही अपराधाचा संबंध वयाशी किंवा व्यक्तीच्या लिंगाशी थोडाच असतो? राजीव गांधी हत्याकांडात सहभागी झालेल्या महिलांचं वयही कथितरि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दीपाली चव्हाण आत्महत्येनंतर तेलंगानाने महिला कर्मचाऱ्यांसाठी उचलले महत्त्वाचे पाऊल\\nसारांश: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल रेंजच्या RFO दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर अशी घटना आपल्या राज्यात घडू नये म्हणून तेलंगाना सरकारने एक परिपत्रक काढलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दीपाली चव्हाण\n\nतिथल्या वन विभागाने महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ताबडतोब सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर समित्या (Women Grievance Redressal Cell at Workplace) स्थापन करण्याचं ठरवलं आहे. \n\nमहिला स्टाफमध्ये त्यांच्या हक्कांसाठी 'जागरुकता' आणि पुरुष अधिकाऱ्यांमध्ये महिलांच्या समस्यांबाबत 'संवेदनशीलता' आणण्यासाठी पण या समित्यांचा उपयोग केला जाणार आहे.\n\nतेलंगाना सरकारच्या या परिपत्रकाचा नेमका उद्देश काय आहे? या विषयी आणखी जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने तेलंगाना सरकारच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दुष्काळ मानवाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे - WFP\\nसारांश: 2020 वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कार गुरुवारी (11 डिसेंबर) जागतिक अन्नसुरक्षा कार्यक्रम (वर्ल्ड फूड प्रोग्रॅम WFP) या संघटनेला प्रदान करण्यात आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संघटनेचे कार्यकारी संचालक डेव्हीड बिजली यांनी हा पुरस्कार स्वीकारला. \n\nयावेळी बिजली म्हणाले, \"400 व्या शतकात रोम शहरात भीषण दुष्काळ पडला होता. त्यामुळे संपूर्ण लोकसंख्येपैकी 90 टक्के लोक मृत्यूमुखी पडले. त्याच वेळी रोमन साम्राज्याचं पतन होण्यास सुरुवात झाली. पण दुष्काळ पडल्यामुळे पतन झालं की पतन झाल्यामुळे दुष्काळ पडला हे दोन प्रश्न निर्माण होतात. या दोन्ही प्रश्नांचं उत्तर 'हो' असंच आहे.\"\n\nडेव्हीड बिजली पुढे म्हणाले, \"आपण त्याच प्रकारच्या दुष्काळाकडे चाललो आहोत. सध्याच्या श्रीमंत, आधुनिक, तंत्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दुष्काळ: पाण्यासाठी हाणामारी व्हायची म्हणून आता या गावात रेशनकार्डावरच पाणी दिलं जातं\\nसारांश: पाण्यासाठी गावकरी धावत्या टँकरवर चढायचे. कधी हाणामारीही व्हायची.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बुलडाणा पाणी रेशनींग\n\nयात कोणाचा अपघात व्हायची किंवा कोणाला तरी इजा व्हायची शक्यता होती म्हणूनच आता बुलडाण्यातल्या चिंचोली गावात रेशनकार्ड आणि कुटुंबाचं कार्ड तयार करून प्रत्येकी 200 लिटर पाणी दिलं जातं.\n\nबुलडाणा जिल्ह्यातल्या सगळ्याच धरणांनी तळ गाठलाय. मोठी, मध्यम, लघु अशा 70 टक्के धरणांमध्ये पाणीसाठा शून्यावर गेला आहे. \n\nयाच भागात अनेक वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसणारं चिंचोली गाव आहे. या गावात पाण्याची स्थिती इतकी गंभीर झाली आहे की तिथे आता रेशन कार्डानुसार पाणीवाटप केलं जातं. \n\nगावात पहाटे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन : '...म्हणून अलीगढ विद्यापीठांनं जिन्नांचा सन्मान करणं योग्यच आहे'\\nसारांश: एखाद्या संस्थेच्या स्थापनेसाठी ज्या व्यक्तीनं आर्थिक मदत दिली असेल त्या व्यक्तीचा सन्मान करण्यात काय चूक आहे. याच कारणामुळे अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या भिंतीवर जिन्नांचा फोटो लावणं हे तार्किकदृष्ट्या योग्यच आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर आपल्या संपत्तीचा एक मोठा भाग त्यासाठी दान करणारे मोहम्मद अली जिन्ना त्याकाळातले एकमेव नेते होते.\n\nअलीगढ विद्यापीठाला दान केली संपत्ती\n\nस्वातंत्र्यपूर्व भारतातल्या श्रीमंत लोकांपैकी एक आणि तरीही कंजूस म्हणून जिन्ना प्रसिद्ध होते. पण, त्यांनी जवळपास त्यांची सगळी संपत्ती अलीगढ विद्यापीठ तसंच पाकिस्तानातल्या पेशावरमधल्या इस्लामिया कॉलेज आणि कराचीमधल्या सिंध मदरेसातुल यांना दान केली होती. \n\nशालेय विद्यार्थी असताना फार थोडा काळ सिंध मदरेसातुल इथं ते शिकायला होते. या शाळेव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन : अयोध्येतील दिवाळी : मंदिराचं राजकारण आजच्या तरुण पिढीला पटेल का?\\nसारांश: अयोध्येतील शरयू नदीचा काठ बुधवारी सायंकाळी तब्बल दोन लाख दिव्यांनी प्रज्वलित झाला अन् लाखोंच्या डोळ्यांचे पारणे फिटले. कोट्यावधी लोकांनी दृकश्राव्य माध्यमांद्वारे त्याचं दर्शन घेतले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'जय श्रीराम'च्या उच्चारांनी आसमंत दाटला. दृश्य मोठे नयनरम्य होते.\n\nदीपावलीच्या शुभदिनी प्रभू राम, सीता, लक्ष्मण हेलिकॉप्टरमधून उतरले, तेव्हा उपस्थितांना पुराणकाळातील पुष्पक विमानांची आठवण झाली.\n\nमुख्यमंत्री आदित्यनाथ आश्वासक सुरात म्हणाले, \"अयोध्येने रामराज्याची संकल्पना दिली, ज्यात दारिद्र्य, दु:ख, पीडा आणि भेदभाव केला जात नाही.\" \n\nत्वरित राजकारणाकडे वळून ते म्हणाले, \"गेल्या रावण राज्यात (काँग्रेसच्या) कुटुंब, जातपात, प्रदेशवाद आदीवरून भेदभाव केला जायचा.\" \n\nअयोध्या, रामलल्ला, बाबरी मशीद असं बेम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन : नरेंद्र मोदींचा करिश्मा 2019 मध्येही कायम राहणार का?\\nसारांश: उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर आणि फुलपूर या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांमधला पराभव भारतीय जनता पक्षाला बसलेला मोठा दणका मानला जात आहे. कारण याच मतदारसंघातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लोकसभेच्या निवडणुकीत तीन-तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडगोळी 2019 मध्येही भाजपला यश मिळवून देणार का?\n\nगोरखपूर आणि फुलपूर हे दोन्ही उत्तर प्रदेशातील संवेदनशील मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकांच्या समीकरणात उत्तर प्रदेश हा गड मानला जातो. 2014 मध्ये नरेंद्र मोदी प्रणित भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये वर्चस्व गाजवत देशाची सत्ता काबीज केली होती. चार वर्षांनंतर याच राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये झालेला पराभव भाजपसाठी धोक्याची नांदी आहे. \n\nप्रत्येक निवडणूक वेगळी असते. एकच निकषातून विभिन्न निवडणुकांना तोलणं उचित ठरण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन : पॉलिसी पॅरालिसिस ते पॉलिसी अॅडव्हेन्चरिझम - नेमकं गणित कुठं चुकतंय?\\nसारांश: देशातील अर्थकारणावरील पकड सरकारने पूर्णपणे गमावल्यासारखे चित्र सध्या दिसते आहे. हे अर्थकारण आणि राजकारण यांच्यातील चिरंतन झगड्याचंच एक रूप आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nकोणत्याही सरकारला त्यांच्या राजकीय निर्णयांचे अपेक्षित परिणाम लगोलग दिसावेत अशी घाई असते. पण अर्थकारणामध्ये ताबडतोब काहीच घडत नाही. \n\nनेमकी हीच बाब केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने नजरेआड केली आहे. त्यामुळे आपणच निर्माण केलेल्या आर्थिक खोड्यात सरकार आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्था आज अडकलेली दिसत आहे.\n\nभाजपाचे ज्येष्ठ नेते आणि एके काळी केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले जाणते अर्थप्रशासक यशवंत सिन्हा यांनी नेमकं हेच वास्तव नुकतंच अगदी स्पष्ट शब्दांत मां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन : भाजपचं सोशल इंजिनिअरिंग आता कसं बदलणार?\\nसारांश: गोरखपूर-फुलपूरमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपनं जुळवून आणलेल्या जातीय समीकरणांपुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी\n\nदलित आणि मागासवर्गीय यांच्यात झालेल्या राजकीय तडजोडीची भाजपला पूर्वीपासूनच भीती वाटत आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या फुलपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा दणकून पराभव झाला आहे.\n\nत्या पराभवानंतरही भाजपला तीच भीती पुन्हा जाणवली. योगी आदित्यनाथ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं की, ही अशी आघाडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन 2019 साठी रणनीती आखली जाईल.\n\nउत्तर प्रदेशच्या गोरखपूर-फुलपूर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन : राजकारणाच्या पिचवर राहुल गांधी आऊट झाले नसले तरी रन काढतील का?\\nसारांश: काँग्रेसच्या एका नेत्याने दोन वर्षांपूर्वी राहुल गांधींविषयी खासगीत बोलताना सांगितलं की, \"ते एक असे बॅट्समन आहेत, जे आऊट होत नाहीत आणि रनसुद्धा काढत नाहीत. फक्त ओव्हर खेळत बसले आहेत.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राहुल गांधी 2004 साली खासदार झाले होते. ते गेलं दीड दशक राजकारणात सक्रिय आहेत. एकतर ते घराण्याचा वारसा पुढे नेण्यास सक्षम नाहीत किंवा जबाबादारी घेण्यास टाळाटाळ करत आहेत.\n\n13 वर्षं उमेदवारी केल्यानंतर आता राहुल यांना पक्षाचं अध्यक्षपद दिलं जाणार, अशी जोरदार शक्यता आहे. फक्त हे गुजरात निवडणुकीच्या आधी होणार की नंतर हा निर्णय अद्याप बाकी आहे.\n\nकाँग्रेस पक्षात याविषयी दोन मतप्रवाह आहेत. एका गटाच्या मते, गुजरात निवडणुकीच्या आधी त्यांना अध्यक्षपद दिलं तर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल. म्हणून 19 नोव्हें"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन: सरकारला नवीन घोषणा तयार करण्याची गरज\\nसारांश: राजकीय घोषणा नोटांसारख्या असतात, जेव्हा जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते तेव्हाच त्या चालतात. म्हणून कोणत्याही घोषणेत कधीच प्रश्नचिन्ह नसतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'अबकी बार'... मालिका, 'हर हर मोदी' किंवा 'सबका साथ सबका विकास' या घोषणासुद्धा फारच प्रभावी होत्या. कारण नोटाबंदीच्या झटक्यानंतरसुद्धा सरकारवर लोकांचा विश्वास कायम होता. \n\nम्हणूनच सगळ्या घोषणांची खिल्ली उडवणाऱ्या अनेक पोस्टस सोशल मीडियावर फारशा दिसल्या नाहीत. पण, आता जे सोशल मीडियावर आहे ते अचानक आलेलं नाही.\n\nकोणत्याही लोकप्रिय घोषणेची खिल्ली उडवणं इतकं सोपं नसतं जर जनतेची ताकद अशा घोषणांबरोबर असली तर हे सगळे प्रयत्न असफल होतात. \n\nत्यामुळे लोक असं काही करण्याचं धैर्यच करत नाही. पण सध्या फेसबूक आण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस भाजप-शिवसेना सत्तासंघर्षात एकटे पडले आहेत काय?\\nसारांश: गेल्या चाळीस वर्षांत पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मुत्सद्देगिरीबद्दल चर्चा होत होती, त्याच फडणवीसांच्या मुत्सद्देगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एवढंच नाही तर राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तानाट्यात मुख्यमंत्री एकटे पडले आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.\n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे पडलेले दिसतायेत, त्यांच्या आजूबाजूला कोणी दिसत नाही असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यातून या चर्चेला तोंड फुटले आहे.\n\n'मुख्यमंत्री एकाकी पडले आहेत'\n\nमुख्यमंत्र्यांच्या सध्याच्या अवस्थेविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की, \"मुख्यमंत्री मला आज एकटे दिसतायेत. राजकारणामध्ये शक्यतो असं होऊ नये. इतका मोठा पक्ष आहे. मोदींबरोब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर: भाजप शिवसेनेला भावनिक आवाहन करत आहे का?\\nसारांश: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. त्यांच्याबरोबर माजी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री विनोद तावडे हे देखील होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या भाषणाच्या क्लिप आणि त्यांच्या स्वतःच्या भाषणाच्या काही क्लिप्स असा मिळून एक व्हीडिओ तयार केला. हा व्हीडिओ त्यांनी शेअर केला आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला !\" \n\nअसं कॅप्शन देवेंद्र फडणवीस यांनी या व्हीडिओला दिलं आहे. शिवसेना आणि भाजपची जवळपास 30 वर्षांची युती या निवडणुकीच्या निकालानंतर तुटली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस: 'ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं - देवेंद्र फडणवीस\n\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण सरकारसोबत असून सरकारच्या निर्णयाला आपला पाठिंबाच राहील, मराठा समाजासाठी मी काय केलं हे लोकांना माहिती आहे, पण माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्यामाथी काहीही मारलं चालतं, असं काहींना वाटतं, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. \n\nसह्याद्री अतिथीगृहावरील मराठा आरक्षणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलत होते. \n\nएखाद्याला कन्व्हिन्स करू शकत नसाल तर त्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस: कोकणात समुद्राला मिळणारे नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळवणार #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. कोकणातून समुद्राला मिळणारे पाणी मराठवाड्यात वळवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा \n\nकोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. \n\nतसंच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. स्वा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस: बांधकाम व्यवसायाला गती देण्याची योजना मूठभर लोकांच्या भल्याची\\nसारांश: बांधकाम क्षेत्रात मागणी वाढवण्याच्या नावाखाली मूठभर खासगी लोकांचं भलं करणारा निर्णय तात्काळ रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईतली रिअल इस्टेट\n\nदेवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम क्षेत्राच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. सरकारच्या या निर्णयाने राज्याचं हजारो कोटी रूपयांचं नुकसान होणार आहे, असं फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.\n\nकोरोना काळात काम ठप्प असल्याने बांधकाम व्यवसायाचं मोठं नुकसान झालं होतं. राज्यातील बांधकाम व्यवसायाला गती देण्यासाठी सरकारने एक योजना आखली आहे. मात्र, ही योजना काही खासगी लोकांसाठी फायदेशीर आहे, असा आरोप फडणवीस यांनी केलाय.\n\nफडणवीसांच्या या आरोपांवर महाविकास आघाडी सरक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस: विदर्भातील मुख्यमंत्री असूनही, कुपोषणाची समस्या 'जैसे थे' - मुंबई होयकोर्टाचा टोला #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. विदर्भातील मुख्यमंत्री असूनही कुपोषणाची समस्या 'जैसे थे': हायकोर्टाची टीका\n\nराज्याला विदर्भातील व्यक्ती पाच वर्षं मुख्यमंत्री म्हणून लाभूनही या परिसरातील कुपोषणाच्या समस्येत मात्र काहीच फरक पडलेला नाही, अशी टीका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (5 नोव्हेंबर) लगावला.\n\nकुपोषणाचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने दिलेल्या आदेशांचे काय झाले, असा प्रश्नही न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने उपस्थित केला. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे. \n\nअद्याप नवं सरकार स्था"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीसांचे सगळेच मुहूर्त चुकत आहेत - हसन मुश्रीफ #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवरील बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) कोरोनाच्या काळात आंदोलनं करताना लाज वाटायला पाहिजे - हसन मुश्रीफ\n\n\"ज्याचा अनुभव नाही अशा आजाराशी राज्यातील महाविकास आघाडीपासून ते अगदी परिचारिका, ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंत सर्वजण जीवाची बाजी लावून सामना करत आहेत. अशावेळी फसवी आंदोलने करणाऱ्या विरोधकांना लाज वाटायला पाहिजे,\" अशा शब्दात महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर टीका केली. लोकमतनं ही बातमी दिली आहे.\n\nदेवेंद्र फडणवीस कुठले पंचांग वापरतात माहिती नाही, मात्र त्यांचे मुहूर्त चुकत असल्याचा टोलाही मुश्रीफ यांनी लगाव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का; पुनर्विचार याचिका फेटाळली\\nसारांश: निवडणूक शपथपत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यामुळे फडणवीसांवर खटला चालणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\n\nअरुण मिश्रा, दीपक गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. \n\n2014 विधानसभा निवडणुकांवेळी फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.\n\nयाप्रकरणात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याची गरज नसल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात वकील सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गेल्या ऑक्टोब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीचं नेमकं कारण काय?\\nसारांश: राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (31 मे) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील 'सिल्व्हर ओक' या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली.\n\nया दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा देखील झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. स्वतः फडणवीसांनी मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं होतं. \n\nदेवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्वीट करून, माहिती देताना म्हटलं, \"माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.\"\n\nशरद पवारांवर काही दिवसांपूर्वी श"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देशात आहेत तब्बल 2 कोटी 10 लाख 'नकुशा'!\\nसारांश: मुलगा हवा या अपेक्षेने देशात 2 कोटी 10 लाख 'नकुशा' मुली जन्माला आल्या, असं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. तर तब्बल सहा कोटींपेक्षाही जास्त स्त्रीभ्रूण हत्या झाल्याचं सर्वेक्षणात म्हटलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सातारा जिल्ह्यात राहणारी 13 वर्षांची निकिता त्या नकुशांपैकी एक आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने तिचं 'नकुशा' हे नाव बदलून 'निकिता' ठेवलं. \n\nनिकिता जन्माला आली, तेव्हा तिच्या आईवडिलांना मुलगा होईल अशी अपेक्षा होती. पण तिसरीही मुलगीच झाल्यामुळे ते निराश झाले आणि त्यांनी तिचं 'नकुशा' (म्हणजे नको असलेली) असं नाव ठेवलं. \n\n2011 साली सातारा जिल्हा परिषदेने सर्व नकुशांची नावं बदलण्याचा घाट घातला. आतापर्यंत त्यांनी 285हून अधिक नकुशांचं नव्याने बारसं केलं आहे.\n\nनाव बदलल्यामुळे या मुलींच्या आयुष्यातली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: धनंजय मुंडे प्रकरण : हिंदू पुरुष दोन वेळा लग्न करू शकतो का?\\nसारांश: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले बलात्काराचे आरोप आणि विवाहबाह्य संबंधांविषयी त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिलेलं स्पष्टीकरण याविषयी चर्चा सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दोन पत्नी असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी भाजपच्या महिला मोर्चानं केली आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारासुद्धा त्यांनी दिला आहे.\n\n\"धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुल केलं आहे ही मला दोन पत्नी आहेत. 2 पत्नी हिंदू संस्कृतीत चालत नाहीत. त्यामुळे कायद्यानुसार त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा ताबोडतोब राजिनामा द्यावा,\" असं भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे म्हटलं आहे. \n\nदुसरीकडे धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये आपले विवाहबाह्य संबंध मान्य केले आहेत. पण दुसरं लग्न केलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: धनंजय मुंडेंनी दत्तक घेतल्यानंतर साळुंकवाडीचा किती विकास झाला? – ग्राऊंड रिपोर्ट\\nसारांश: \"विरोधी पक्ष नेत्यानं दत्तक घेतलेलं गाव म्हणजे कसं पाहिजे, बघायला लोक यायला पाहिजे की नाय? बरोबर हाय की नाय? तुम्ही नुसतं जाऊन बघा बरं या रस्त्यानं...\" असं म्हणत सुरज इंगळे या तरुणानं साळुंकवाडीतल्या दलित वस्तीतल्या रस्त्याकडे बोट दाखवलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केंद्र सरकारच्या 'सांसद आदर्श ग्राम योजने'च्या धर्तीवर राज्यात 2015मध्ये 'आमदार आदर्श ग्राम योजना' सुरू करण्यात आली. प्रत्येक आमदारानं आपल्या मतदारसंघातील 3 ग्रामपंचायती निवडाव्यात आणि जुलै 2019पर्यंत त्या 'आदर्श ग्राम' म्हणून विकसित कराव्यात, असं या योजनेसंबंधीच्या शासन निर्णयात सांगण्यात आलं. \n\nविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी गाव दत्तक घेतलं आहे. \n\nसाळुंकवाडी गावाची लोकसंख्या 1240 इतकी आहे. दुपारी 12च्या सुमारास आम्ही साळुंकव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: धनत्रयोदशी: सोने खरेदी करण्याचा बेत आहे? भारतात एवढे सोने येते कुठून?\\nसारांश: सोनं हा प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय. वर्षभरात येणाऱ्या वेगवेगळ्या मुहूर्तांवर सोन्याची खरेदी करण्याचा मोह होत नाही असे भारतीय कमीच आहेत. पण आपण ज्या सोन्यावर एवढा जीव ओततो ते सोनं येतं तरी कुठून, कुठे आहेत त्याच्या सर्वांत मोठ्या खाणी, कुणाची आहे त्यावर पकड आणि कसं आहे त्याचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांमधलं राजकारण ?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कॅनडाची बॅरिक गोल्ड कॉर्पोरेशन ही जगभरातील सर्वाधिक सोनं उत्खनन करणारी कंपनी आहे. बाजारात या कंपनीची किंमत 18 अब्ज डॉलर्स आहे. \n\nया कंपनीन नुकतंच जर्सीतल्या रेंडगोल्ड कंपनीला खरेदी केलं आहे. रेडगोल्ड कंपनी मालीमध्ये सोनं उत्खननाचं काम करते. \n\nबॅरिक गोल्डचं मुख्यालय कॅनडाची राजधानी टोरंटोमध्ये आहे आणि कंपनीचं सर्वांत मोठं मायनिंग कॉम्प्लेक्स अमेरिकेतल्या नेवाडामध्ये आहे. \n\nही कंपनी 10 देशांत सोनं उत्खनन करते. 2017मध्ये या कंपनीनं 10 टन सोन्याचं उत्खनन केलं आणि 1400 मिलियन डॉलरची नफा कमावला.\n\nबॅरि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: धुळीच्या वादळातील बळींची संख्या सव्वाशे; पुन्हा तडाख्याची शक्यता\\nसारांश: उत्तर भारतात 2 मेच्या रात्री आलेल्या धुळीच्या वादळानं सव्वाशे जणांचा बळी घेतला आहे. येत्या काही दिवसात धुळीचं वादळ पुन्हा अवतरण्याची शक्यता आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जोरदार वारे आणि वीज पडून अनेक गावांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी भिंत पडून माणसं जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. \n\nधुळीच्या वादळाने झालेलं नुकसान गेल्या 20 वर्षांतलं सर्वाधिक असल्याचं उत्तर प्रदेश आपत्ती निवारण आयुक्तालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. \n\nवादळाचा फटका बसलेल्या मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. \n\nशनिवार-रविवारपर्यंत उत्तर भारतातल्या आणखी काही भागांना धुळीच्या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. \n\nलोकां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नगरमध्ये ऑनर किलिंग नाहीच, नवऱ्यानेच पेटवलं: पोलीस\\nसारांश: निघोज येथे झालेल्या जळीतकांडात माहेरच्या लोकांची काहीच भूमिका नसल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत असं अहमदनगर पोलिसांनी बीबीसी मराठीला सांगितलं. रुक्मिणीचा पती मंगेश रणसिंग यानेच रुक्मिणीला पेटवल्याचं पोलिसांनी सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अहमदनगर जिल्ह्यातल्या निघोजमध्ये रुक्मिणी रणसिंग आणि मंगेश रणसिंग या पती-पत्नीला पेट्रोल टाकून जिंवत जाळल्याचा प्रकार घडला होता. गुरुवारी, 2 मे ला या दोघांना पुण्यातल्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. \n\nयानंतर रुक्मिणीचा रविवारी, 5 मे ला रात्री ९.३० वाजता मृत्यू झाला होता. \n\nयाप्रकरणी पोलिसांनी मंगेशचा भाऊ महेशने दिलेल्या तक्रारीनुसार कलम 307 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. रुक्मिणीने मृत्युपूर्वी वडील आणि नातेवाईक यांनी पेटवून दिल्याचं पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितलं होतं. त्यानु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी मोटेरा स्टेडियम: जगातल्या सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम तुम्ही पाहिलंत का?\\nसारांश: जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम असं वर्णन होणाऱ्या मोटेरा अर्थात सरदार पटेल स्टेडियमवर काही दिवसातच 2 टेस्ट आणि 5 ट्वेन्टी-20 होणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अहमदाबाद इथलं मोटेरा अर्थात सरदार पटेल स्टेडियम\n\nगेल्या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन झालं होतं. नमस्ते ट्रंप कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रंप यांचं स्वागत केलं होतं. या सोहळ्याला ट्रंप यांच्या पत्नी मेलानिया ट्रंप, मुलगी इव्हान्का ट्रंप, जावई जेरड कुश्नर हे उपस्थित होते. \n\nआतापर्यंत ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला सगळ्यात मोठ्या स्टेडियमचा मान होता. मात्र आता सरदार पटेल स्टेडियम जगातलं सगळ्यात मोठं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी यांची संपत्ती नेमकी किती आहे? ते त्यांचे पैसे कुठे गुंतवतात?\\nसारांश: नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर नेत्यांसोबत त्यांच्या संपत्तीचाही तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार त्यांच्याकडे जूनच्या अखेरपर्यंत तब्बल 2.85 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा सुमारे 36 लाखांनी वाढला आहे, 2019 मध्ये त्यांनी जाहीर केलेली संपत्ती 2.49 कोटींची होती.\n\nजून 2020च्या संपत्तीकडे पाहिलं तर त्यापैकी 31450 कॅश आहे. त्यांच्या बचत खात्यात 3.38 लाख रुपये होते\n\nतर त्यांच्या ठेवींचं मूल्य गेल्या वर्षीच्या सुमारे 1 कोटी 27 लाखांवरून आता 1 कोटी 60 लाखांवर पोहोचलं आहे.\n\nनरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या इतर संपत्तीत त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांचं एकूण वजन 45 ग्राम किंवा साडेचार तोळे इतकं आहे. त्यांचं मूल्य दीड लाख रुपये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी यांच्या सभेला खरंच एवढी गर्दी जमली होती का? - बीबीसी फॅक्ट चेक\\nसारांश: फेसबुक आणि ट्वीटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो शेअर केला जात आहे. पश्चिम बंगाल इथल्या सभेतील हा फोटो असल्याचं म्हणत शेअर केला जातोय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पश्चिम बंगालमध्ये 11 एप्रिलला झालेल्या मतदानापूर्वीचा हा फोटो आहे, असा दावा उजव्या विचारसरणीच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये काही जणांनी केला आहे. \n\nबहुतेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा फोटो मोदींच्या कूच बिहार इथल्या सभेचा असल्याचं म्हटलं आहे.\n\n'नरेंद्र मोदी 2019' नावाच्या पब्लिक ग्रुपमध्ये म्हटलंय की, \"हा फोटो म्हणजे पश्चिम बंगालमधील भाजपच्या सभेचा नजारा आहे. कूच बिहार इथली सभा. आज तर ममता बॅनर्जी यांनी झोप उडाली असेल.\" \n\nभाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी सुमारे 600 कोटींची तरतूद #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा. \n\n1 ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी सुमारे 600 कोटींचा तरतूद\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठीची रक्कम यंदाच्या अर्थसंकल्पात वाढवण्यात आलीय. 2020-21 या आर्थिक वर्षात मोदींच्या सुरक्षेवर जवळपास 600 कोटी रुपये खर्च केले जातील. नरेंद्र मोदी यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPG सुरक्षा आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.\n\nगेल्यावर्षी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मोदींच्या सुरक्षेसाठी अंदाजे 540 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदा रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.\n\nदुसरीकडे, नोव्हेंबरमध्ये सोनिया गांध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी यांना बिल गेट्स यांच्या नावाने मिळणाऱ्या पुरस्कारावर आक्षेप का घेतले जात आहेत?\\nसारांश: पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदींना जागतिक पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. या यादीत अजून एका पुरस्काराची भर पडणार आहे. पण या पुरस्कारावरून सध्या मोठा वादही रंगला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\n'बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन'नं पंतप्रधान मोदींना 'ग्लोबल गोलकिपर अॅवॉर्ड' देण्याची घोषणा केली आहे. 24 सप्टेंबरला होणाऱ्या चौथ्या गोलकिपर्स ग्लोबल गोल्स अॅवॉर्डच्या वेळेस बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे नरेंद्र मोदींना सन्मानित करण्यात येणार आहे. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.\n\nया अभियानांतर्गत देशभर लाखो शौचालयं बांधण्यात आली असून स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे, असा दावा सरका"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेबाबत केलेला दावा किती खरा?\\nसारांश: आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटी झाल्याचं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ट्वीट करत सांगितलं. त्यानंतर पंतप्रधानांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सरकारचे मंत्री तर सोडाच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अजय देवगन यासारख्या अनेक मोठ्या स्टार्सनेदेखील ही बातमी रिट्वीट केली. \n\nआयुष्मान भारत केवळ देशातलीच नाही तर जगभरातली सर्वांत मोठी हेल्थ इंशोरन्स म्हणजे आरोग्य विमा योजना असल्याचा केंद्रातल्या मोदी सरकारचा दावा आहे.\n\n2018 साली सप्टेंबर महिन्यात झारखंडची राजधानी रांचीमधून या योजनेचा शुभारंभ झाला. मात्र, त्यापूर्वीच ऑगस्टमध्ये योजनेच्या ट्रायलदरम्यान हरियाणातल्या करनालमध्ये जन्मलेली 'करिश्मा' नावाची मुलगी या योजनेची पहिली लाभार्थी असल्याचं मानलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी आग्रही आहेत?\\nसारांश: लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही आहेत. याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या बैठकीत लोकसभा आणि सगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यात याव्यात, यावर मोदींनी जोर दिला आहे. राजकीय पक्षांमध्ये याबद्दल मतभिन्नता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत. \n\n\"लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित झाल्यामुळं पैसे आणि वेळेची बचत होईल,\" असं मोदींनी म्हटलं आहे. \n\n\"सतत होणाऱ्या निवडणुकांमुळे प्रशासकीय कामांवर परिणाम होतो. एकाच वेळी निवडणुका झाल्यास राजकीय पक्षांना विकास कामांसाठी अधिक वेळ देता येईल,\" असं त्यांनी म्हटलं आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी सरकार 2.0 : अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह 58 मंत्र्यांनी घेतली शपथ\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमडळात यंदा भाजप अध्यक्ष अमित शहा आणि माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा समावेश करण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा हा शपथविधी सोहळा -\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nराष्ट्रपती भवनासमोरील प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात गेल्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली. यात राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, रामविलास पासवान यांचा समावेश होता. \n\nमोदी कॅबिनेट 2.0\n\nभाजपसह शिवसेना, अकाली दलासारख्या रालोआतील इतर पक्षांचे सदस्यही त्यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणार आहेत.\n\nसर्वांत ताजे अपडेट्स\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेताना\n\nविविध क्षेत्रातील मान्यवरांनाही या कार्यक्रमाचं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी सरकारला शिंगावर घेणं ट्विटरला परवडणारं आहे का?\\nसारांश: केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यामते भारतात सोशल मीडिया कंपन्यांची दुतोंडी भूमिका आहे. त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा अमेरिकेत कॅपिटल हिलवर हिंसा होते तेव्हा तिथला सोशल मीडिया तिथल्या राष्ट्रपतींचंही ट्विटर अकाऊंट बॅन करतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी\n\nगुरुवारी राज्यसभेत बोलताना रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं की, \"कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसेनंतर ट्विटरने केलेल्या कारवाईचं ते समर्थन करतात. आश्चर्य आहे की लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेच्या बाबतीत त्यांची भूमिका वेगळी आहे.\"\n\nराज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात बोलताना रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं की जर सोशल मीडियाचा वापर चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठी केला जात असेल तर सरकार कायदेशीर कारवाई नक्कीच करेल.\n\nप्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असणाऱ्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी हे राजीव गांधींचं नाव वारंवार का घेत आहेत?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सभांमध्ये वारंवार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला काँग्रेसने प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की गेल्या पाच वर्षातल्या गैरकारभारासाठी राजीव गांधी हेच जबाबदार आहेत का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राजीव गांधी यांच्यावर आतापर्यंत मोदींकडून झालेल्या टीकेवर आपण एक नजर टाकू. \n\n1. \"तुमच्या (राहुल गांधी) वडिलांच्या दरबारातील लोक त्यांनी मिस्टर क्लीन म्हणत. पण त्यांचं आयुष्य शेवटी एक नंबरचे भ्रष्टाचारी अशा ओळखीसह संपलं.\" \n\n2. \"राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना INS विराट या युद्धनौकेचा वापर कुटुंबीयांना सुट्टीत लक्षद्वीप इथं सहलीला नेण्यासाठी केला. त्यातून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली.\"\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची ही वक्तव्यं. \n\nमोदींच्या या वक्तव्यांवर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पत्रकार परिष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी, राहुल गांधी : रिकाम्या बोगद्यातील 'वेव्ह' आणि ट्रॅक्टरवरच्या सोफ्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. एरव्हीदेखील या नेत्यांच्या वक्तव्यांची, कृतीची दखल घेतलीच जाते, पण यावेळेस दोघंही सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (3 ऑक्टोबर) हिमाचलमधील अटल बोगद्याचे उद्घाटन केलं. उद्घाटनानंतर बोगद्यातून चालत जात असताना हात हलवून दाखवणाच्या मोदींच्या कृतीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. कारण यावेळी आजूबाजूला कोणीच नव्हते. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nराहुल गांधी ट्रोल होण्याचं कारण म्हणजे पंजाबमध्ये केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात 'शेती वाचवा' या आंदोलनासाठी त्यांनी काढलेली ट्रॅक्टर रॅली. या रॅलीदरम्यान राहुल गांधी ट्रॅक्टरवर कुशन असलेल्या खुर्चीवर बसलेले होते. त्यावरुनच त्यांच्यावर टीक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी: 'कृषी सुधारणांबाबतची भूमिका शरद पवारांनी बदलली'\\nसारांश: कृषी कायद्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री, खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शरद पवारजी, काँग्रेसमधील सदस्य, प्रत्येकाने, आधीच्या प्रत्येक सरकारने कृषी कायद्यांमध्ये सुधारणा व्हावी अशीच भूमिका घेतली. त्यांनी कृषी कायद्यात बदल घडवून आणले की नाही तो भाग वेगळा परंतु कृषी कायद्यात सुधारणा व्हावी असंच त्यांना वाटत होतं. सर्वांनी अशीच भूमिका घेतली होती असं पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलताना म्हणाले. \n\nशेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने माजी केंद्रीय कृषी मंत्रीपद भूषवलेल्या शरद पवारांनी युटर्न घेतला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी नाशिकहू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी: 'संयुक्त राष्ट्राच्या निर्णयप्रक्रियेपासून भारताला कधीपर्यंत दूर ठेवणार?'\\nसारांश: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना बदलांची गरज व्यक्त केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मोदी म्हणाले, \"गेल्या 8-9 महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य संकटाशी झुंज देत आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न होत असताना संयुक्त राष्ट्रसंघ काय करत आहे? प्रभावपूर्ण प्रतिसाद कुठे आहे?\"\n\n\"जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश या नात्याने मी संपूर्ण जागतिक समुदायाला आणखी एक आश्वासन देतो की, भारताची लस उत्पादन आणि लस वितरण क्षमता संपूर्ण मानवतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी काम करेल,\" असं म्हणत मोदींनी इतर देशांना आश्वस्त केलं.\n\nसाथीच्या रोगाच्या या कठीण काळातही भार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी: लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय समजावा, मोदींचे राज्यांना आवाहन\\nसारांश: लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांना केलं आहे. पंतप्रधान मोदींनी आज ( 20 एप्रिल) देशाला संबोधित केले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोनाविरोधात लढण्यासाठी आतापर्यंत काय काय योजना करण्यात आल्या तसेच पुढे काय करता येईल याबाबत त्यांनी जनतेला संबोधित केले. \n\nदेशातील राज्य सरकारांना ते म्हणाले, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय समजावा, कारण लॉकडाऊनमुळे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. \n\nआज महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सर्व मंत्र्यांनी एकमताने म्हटले की राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लावावाच लागेल. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी राज्यांना लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा असे आवाहन केले आहे. \n\nआपल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींच्या 'सौंदर्य साधने'वर 80 लाखांचा खर्च झाला?\\nसारांश: पंतप्रधानांचा मेक-अप सुरू असल्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. या व्हीडिओबरोबर 'माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनी ब्युटिशियनला दरमहा 80 लाख रूपये देण्यात येतात. असा मेसेज शेअर होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ही माहिती खरी आहे की नाही याची पडताळणी बीबीसीनं केली आहे. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nहा व्हीडिओ फेसबुक आणि ट्विटरवर हजारो जणांनी शेअर केला आहे.\n\nहा व्हीडिओ त्याच माहितीसह गुरुग्राम काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केला आहे. \n\nपण या व्हीडिओबरोबर करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे.\n\nम्हणजे हा व्हीडिओ खरा आहे, मात्र त्याबरोबर देण्यात आलेली माहिती खोटी आहे.\n\nव्हीडिओमध्ये मोदी यांचा कोणत्याही पर्सनल मेक-अप आर्टिस्टकडून मेक-अप चाललेला नाही.\n\nव्हीडिओच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींच्या भाषणाचं थेट प्रक्षेपण न केल्यामुळे दूरदर्शन अधिकारी निलंबित?\\nसारांश: चेन्नई येथील दूरदर्शन वाहिनीच्या उपसंचालकांचे निलंबन करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेन्नई कार्यक्रम लाइव्ह करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे हे निलंबन असावे असा कयास बांधला जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आर. वसुमती हे चेन्नई येथील दूरदर्शन केंद्राच्या कार्यक्रम विभागाचे उपसंचालक आहेत. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्बाडी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार वसुमती यांना शिस्तभंग कारवाईचा भाग म्हणून सध्या निलंबित करण्यात आले आहे. वसुमती यांच्याविरोधात आदेश काय निघाला आहे हे नमूद करण्यात आलेले नाही, मात्र फेडरल सिव्हिल वर्क्स कायद्याअंतर्गत त्यांना केवळ निलंबित करण्यात आले आहे. \n\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 सप्टेंबर रोजी चेन्नई येथील तीन कार्यक्रमात सहभागी झाले होते. पंतप्रधाना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं यंदा पाकिस्तानला आमंत्रण नाही, कारण...\\nसारांश: नरेंद्र मोदी 30मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण बिमस्टेक देशांच्या प्रमुखांना पाठवण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, \"नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला बिमस्टेकमधील देशांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय किर्गिस्तान आणि मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे.\" \n\nमॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ हे यंदाच्या प्रवासी भारतीय दिनाला प्रमुख पाहुणे होते, म्हणून त्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. तर 14 ते 15 जूनला होणाऱ्या शांघाय सहकारी संघटनेचं यजमानपद किर्गिस्तानकडे आहे. या कार्यक्रमास मोदी जाणार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींना बांगलादेश दौऱ्यात विरोध, हिंसक आंदोलनात 5 जणांचा मृत्यू\\nसारांश: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यासाठी ढाक्यात पोहोचले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एकीकडे नरेंद्र मोदी बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होत असताना, दुसरीकडे चटगांवमध्ये मोदींच्या विरोधात प्रदर्शन सुरू आहेत. या प्रदर्शनात आंदोलनकर्ते आणि पोलीस आमने-सामने आले. या आंदोलनावेळी 5 जणांचा मृत्यू झाला. \n\nबीबीसी बांगलाच्या माहितीप्रमाणे, एका पोलीस अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला. त्या पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, चार लोकांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\n\nढाक्यात विरोध प्रदर्शन \n\nनरेंद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींनी एअर स्ट्राइकच्या दिवशी अदानी-अंबानींना विमानतळांची कंत्राटं वाटली - राहुल गांधी\\nसारांश: जेव्हा आपले एअरफोर्सचे पायलट पाकिस्तानमध्ये कारवाई करून आले त्याचदिवशी (26 फेब्रुवारी) गौतम अदानींना 5 विमानतळांच्या देखभालीचं काँट्रॅक्ट मिळालं, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुजरातमध्ये गांधीनगर येथे काँग्रेसची सभेत राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आम्ही त्वरित कर्जमाफी केली. पण भाजपनं तसं केलं नाही. \n\nसरकारनं 15 श्रीमंत व्यक्तीचे 3.5 लाख कोटी रुपये माफ केले पण त्यांनी देशातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं नाही. आम्हाला गुजरातमध्ये कर्जमाफी करायची होती पण तिथं सत्तेत न आल्यामुळे आम्ही ती करू शकलो नाहीत याची खंत राहुल यांनी व्यक्त केली. \n\nआम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो. काँग्रेस पार्टीच शेतकऱ्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींनी ट्वीट केलेल्या सिंहाच्या फोटोमागची कहाणी...\\nसारांश: आशियाई सिंहाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रीट्वीट केलाय. या फोटोची स्तुती करताना पंतप्रधानांनी म्हटलं, \"गीरमधला शानदार सिंह. सुंदर फोटो.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"Twitter पोस्ट समाप्त, 1\n\nया फोटोत एक तरूण सिंह झाडावर चढलेला दिसत आहे. बीट गार्ड दीपक वाढेर यांनी हा फोटो काढला आहे. बीबीसी गुजरातीनं बीट गार्ड दीपक वाढेर यांच्याशी संवाद साधला आणि या व्हायरल फोटोबद्दल विचारलं. \n\nहा फोटो नेहमीच्या गस्तीच्या वेळी घेण्यात आला आहे, अशी माहिती जुनागढ विभागातील उप वनसंरक्षक डॉक्टर सुनील कुमार बेडवाल यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना केली. \"बीट गार्ड दीपक वाढेर नेहमीप्रमाणे गस्त घालण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना सिंह दिसला. दीपक यांनी लगेचच फोटो काढला,\" असं बेडवाल य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नवज्योत सिंग सिद्धू यांना पुलवामा हल्ल्यावरील वक्तव्य भोवलं, 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी\\nसारांश: पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर वादाचा विषय ठरलं आहे. आणि वाद एवढा झालाय की सिद्धू यांची 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नवज्योतसिंग सिद्धू\n\nआधी भारतीय टीममध्ये क्रिकेटर, मग टीव्ही समालोचक, लाफ्टर शोचे परीक्षक आणि राजकारणी, अशा विविध भूमिकांसाठी नवज्योत सिंग सिद्धू ओळखले जातात. सध्या ते काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत, तसंच सोनी टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो'मध्ये त्यांची विशेष उपस्थिती असते.\n\nपुलवामा हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना सिद्धू म्हणाले, \"हिंसा निंदनीय आहेच आणि मी या हिंसाचाराचा निषेध करतो. दहशतवादाला धर्म नसतो. प्रत्येक देशात दहशतवादी असतात. जे वाईट असतात, त्यांना शिक्षा व्हायलाच हव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नवनीत राणा यांचं अमित शाह यांना पत्र, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया,\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, नवनीत राणांचं अमित शाहांना पत्र\n\nभाजप नेते नारायण राणे, रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनीही राज्यात राष्ट्रपती लागू करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्यात राष्ट्रपती लागू करण्याची मागणी केली आहे. टीव्ही 9 मराठी ने हे वृत्त दिलं आहे.\n\nयासंदर्भात त्यांनी अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडल्याचा तसंच मनसूख हिरेन प्रकरणाचाही उल्लेख या पत्रात नव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नवनीत राणा-रवी राणांची शिवसेनेवर टीका शेतकऱ्यांसाठी की पुढच्या मोर्चेबांधणीसाठी?\\nसारांश: अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसून येत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुद्दा कोरोना संसर्गाचा असो किंवा शेतकऱ्यांचा. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याची एकही संधी सोडलेली नाही. \n\n'कोरोना संसर्गाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. कोव्हिड-19 ची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी,' अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी संसदेत केली होती.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वयाच्या ऐंशीव्या वर्षी राज्याचा दौरा करतात. दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र, घरात बसून राज्यकारभार चालवतात अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नसीरूद्दीन शाह : माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, म्हणजे मी भारतीय नाही का? #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. 'माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, म्हणजे मी भारतीय नाही का?'\n\n\"माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, मी आता तो तयारही करू शकत नाही, तर मग मी भारतीय नाही का? 70 वर्षे या देशात केलेले वास्तव्य हा माझ्या भारतीय असण्याचा पुरावा नाही का?\" असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी उपस्थित केला आहे. ही बातमी ईटीव्ही भारत महाराष्ट्रने दिली आहे.\n\n\"नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विचार करत असताना, एक मुस्लीम म्हणून नाही तर देशाचा नागरिक म्हणून मला काळजी वाटते. माझ्या पाच पिढ्या या देशाच्या मातीत दफन आहेत. मी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नाओमी ओसाका टेनिसः 23 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी नाओमी ओसाका तुम्हाला माहिती आहे का?\\nसारांश: तरुण, उत्साही, कोमल पण तेवढीच आक्रमक. टेनिसस्टार नाओमी ओसाकाचं वर्णन करायला हे शब्द पुरेसे ठरावेत. अवघ्या 23 वर्षांच्या वयात ओसाकानं चौथं ग्रँड स्लॅम विजेतेपद साजरं केलं आहे. तिनं यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीवर मात केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मेलबर्नच्या रॉड लेव्हर अरेनामध्ये झालेला हा सामना ओसाकानं सरळ सेट्समध्ये 6-4, 6-3 असा जिंकला. \n\nकोरोना विषाणूची साथ, मेलबर्नमधलं लॉकडाऊन, कधी प्रेक्षकांसह तर कधीकधी प्रेक्षकांविना झालेले सामने अशा अनिश्चित वातावरणात ओसाकानं दाखवलेली जिद्द आणि सातत्य याची सगळे वाहवा करत आहेत. तिच्या या विजयानंतर जणू टेनिसमध्ये ओसाका युगाची सुरुवात झाली आहे. \n\nमहिला टेनिसची नवी 'बॉस'\n\nया स्पर्धेत उपांत्य फेरीत ओसाकानं सेरेना विल्यम्सचा धुव्वा उडवला होता. त्यानंतरच टेनिसमध्ये ही नव्या युगाची नांदी असल्याची चर्चा सु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नागपुरात लॉकडाऊन शिथिल झाल्याच्या आनंदात केलेल्या पार्टीमुळे 180 जणांना कोरोना\\nसारांश: लॉकडाऊन शिथिल झाल्याच्या आनंदाची पार्टी आयोजित करणा-या एका व्यक्तीमुळे नागपुरात तब्ब्ल 180 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तुकाराम मुंढे\n\nया एका व्यक्तीच्या चुकीमुळे उत्तर नागपुरामधील नाईक तलाव परिसरातील 700 लोकांना सध्या कोरंटाईन करण्यात आले आहे. \n\nही पार्टी आयोजित करणा-या व्यक्तीमुळे ज्या 180 लोकांना लागण झाली, आहे त्यांच्या संपर्कातील 700 जणांना संस्थात्मक क्वारंनटाईन करण्यात आलं असून ही संख्या आणखी वाढत असल्याचं नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बीबीसी मराठीला सांगितले आहे.\n\nनेमकं प्रकरण काय?\n\nएका व्यक्तीमुळे नागपुरात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा या दोन भागांना आता उत्तर नागपुरात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नागपूरमध्ये डॉक्टर महिलेवर अॅसिड हल्ल्याचा प्रयत्न, इतर दोघी जखमी\\nसारांश: नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरात सर्वेक्षणासाठी आलेल्या डॉक्टर महिलेवर माथेफिरू तरुणाने अॅसिडसदृष्य पदार्थाचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण महिलेनं प्रसंगावधान राखल्याने ती या हल्ल्यातून बचावली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतीकात्मक फोटो\n\nनागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच मेयो हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांचं एक पथक नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये कुपोषित माता आणि बालकांची तपासणी करण्यासाठी गेलं होतं. \n\nदुपारी 12 च्या दरम्यान गावातील महिलांची तपासणी करत हे पथक फिरत होतं. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. \n\nहे पथक सावनेरच्या पहिलेपारजवळच्या कळकळी महाराज मंदिराजवर असताना, आरोपी निलेश कन्हेरे हा २२ वर्षांचा युवक त्यांच्याजवळ आला आणि तुझा चेहरा खराब करतो असे म्हणत त्याने त्यांच्या चेहऱ्यावर अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नाना पटोले - राज्यातील मतदारांना EVMसह मतपत्रिकेचाही पर्याय द्या : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. राज्यातील मतदारांना EVM सह मतपत्रिकेचाही पर्याय \n\nराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसंच विधानसभा निवडणुकीत मतदारांना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसह (EVM) मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. \n\nमहाराष्ट्र विधानमंडळाने यासंदर्भात कायदा करावा, अशी मागणीही नाना पटोले यांनी यावेळी केली. \n\nनागपूर येथील प्रदीप उके यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदन तसंच याचिका सादर केली होती. यावर चर्चा करण्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नाना पटोलेंचा भाजपला रामराम, गुजरातमध्ये देणार काँग्रेसला हात\\nसारांश: गुजरात निवडणुकीत भाजपविरुद्ध हार्दिक पटेलबरोबरच आता नाना पटोलेंनीही काँग्रेसच्या हातात हात घातला आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nभंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले नाना पटोले यांनी गुजरातच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या आदल्या दिवशी खासदारकीचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.\n\nगेले अनेक दिवस केंद्र आणि राज्य सरकारबद्दलची नाराजी जाहीरपणे व्यक्त करणारे पटोले तसं मनाने भाजपपासून आधीच दूर गेले होते.\n\nविशेष म्हणजे ते 11 डिसेंबरला गुजरातमध्ये काँग्रेसच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहेत. मात्र काँग्रेस प्रवेशाची घोषणा त्यांनी अजून केलेली नाही.\n\nकाँग्रेसमध्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नायजेरिया : जमिनीच्या वादावरून शेतकरी-गुराखी भिडले, 86 ठार\\nसारांश: मध्य नायजेरियामध्ये शेतकरी आणि गुराखी यांच्यात झालेल्या हिंसाचारात 86 लोक ठार झाले आहे. इथल्या प्लॅटो राज्य पोलिसांनी ही माहिती दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मध्य नायजेरियातील प्लॅटो राज्यात ही घटना घडली असून राज्याच्या तीन भागांत संचारबंदी लावण्यात आली आहे.\n\nजमिनीच्या हक्कावरून सुरू असलेल्या या वादाला गेल्या काही दशकांचा वंशवादाचा इतिहास आहे. गुरुवारी इथल्या बेरॉम वंशाचे शेतकऱ्यांनी फुलनी वंशाच्या गुराखींवर हल्ला केला. त्यात पाच गुराख्यांचा मृत्यू झाला होता.\n\nत्यानंतर शनिवारी झालेल्या प्रतिहल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे. \n\nमध्य नायजेरियातील प्लॅटो राज्यात ही घटना घडली असून राज्याच्या तीन भागांत संचारबंदी लावण्यात आली आहे. \n\nराज्याचे पोलीस आयुक्त अंड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नारायण तातू राणे : वादळी नेत्याचं राजकारण, पक्षकारण आणि समीकरणं\\nसारांश: महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव गाजवलेली, वादांची वादळं पाहिलेली आणि झेललेली अनेक नावं विविध पक्षात आजवर आपल्यासमोर आली आहेत. शिवसेनेत अशी दोन मोठी नावं होती. एक म्हणजे छगन भुजबळ आणि दुसरे ते नारायण राणे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भुजबळ तुरुंगात गेल्यानं त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नच आहे. राणेंचं मात्र तसं नाही. ते आजही राज्याच्या राजकारणाची गणितं बदलू शकत आहेत.\n\nराणेंनी नवा पक्षही स्थापन केला आहे. आज त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.\n\nआधी शिवसेना\n\nआज वयाच्या पासष्टीत असलेल्या राणेंना राजकीय कारकिर्दीतील असे चढ-उतार आणि अशी नाट्यमय वळणं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नारायण राणे : 'टीव्हीवरच्या जाहिराती पाहून लोक महाविकास आघाडीला शिव्या देतात' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा... \n\n1. टीव्हीवरच्या जाहिराती बघून लोक शिव्या घालताहेत - नारायण राणे\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"महाराष्ट्र सरकारच्या टीव्हीवर सुरू असलेल्या जाहिराती ही निव्वळ धूळफेक आहे. या जाहिराती बघून लोक ठाकरे सरकारला शिव्या घालत आहेत,\" अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. \n\nनारायण राणे यांनी शुक्रवारी (12 मार्च) पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या अर्थसंकल्पातील अनेक गोष्टींवर आपली भूमिका मांडली. \n\nयंदाचा अर्थसंकल्प पुणे केंद्रीत असल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली. तसंच यामध्ये कोकण तसंच उर्वरित महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला. \n\n\"कोकणातील चक्रीवादळाच्या समस्येव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नाशिक ऑक्सिजन गळती : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, सरकारकडून तपासासाठी 7 जणांच्या उच्चस्तरीय समितीची स्थापना\\nसारांश: नाशिक ऑक्सिजन टॅंक गळती दुर्घटना प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये कलम 304 (अ) खाली सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतीकात्मक फोटो\n\nबुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करायचे काम सुरू होतं. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंबाबतचा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी म्हटलंय. \n\nतर नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या तपासासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेंच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. \n\nनाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नाशिक ऑक्सिजन दुर्घटना : 'आमचा पेशंट तर जिवंत करून देणार नाही, मग त्यांच्या मृत्यूची जबाबदारी तरी घ्या'\\nसारांश: \"काय मागणी करणार आम्ही? आमचा पेशंट तर जिवंत करून देणार नाही कोणी? आमची एकच मागणी आहे की आमचे पेशंट गेले आहेत, याची जबाबदारी घ्या कोणीतरी,\" नाशिकमधल्या झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या बाहेर विकी जाधव बोलत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नाशिकमधील एक दृश्य\n\nत्यांच्या आजीचा, सुगंधा थोरात यांचा नाशिकमधल्या झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीनंतर मृत्यू झालेला आहे.\n\nया दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नाशिकचे कलेक्टर सुरज मांढरे यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.\n\n\"काल रात्रीपासून इथे ऑक्सिजनची कमतरता होती. आज सकाळी मी तिच्यासाठी सूप आणायला गेलो. तर त्यांचा (हॉस्पिटलचा) मला 9-9.30 वाजता फोन आला की तुमच्या पेशंटची कंडिशन क्रिटिकल झालेली आहे. मी धावतपळत पुन्हा इथे आलो. आजीची ऑक्सिजन लेव्हल डायरेक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नासा अंतराळ मोहीम: SpaceX काय आहे? आणि त्यांच्या अंतराळवीरांच्या स्पेस सूटचं वैशिष्ट्यं काय?\\nसारांश: \"गो नासा. गो स्पेसएक्स. गॉड स्पीड बॉब अँड डग.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नासाच्या अधिकृत चॅनलवर सुरू असलेल्या प्रक्षेपणादरम्यान समालोचकाचे हे शब्द, जेव्हा अमेरिकेच्या केनेडी स्पेस सेंटरमधून SpaceXचं एक अंतराळयान दोन अंतराळवीरांना घेऊन झेपावलं. \n\nबुधवारी खराब हवामानामुळे रद्द करण्यात आलेलं लाँचिंग अखेर शनिवारी यशस्वीरीत्या झालं. \n\nया फाल्कन-9 रॉकेट आणि क्रू ड्रॅगन कॅप्सूलमधून नासाचे दोन अमेरिकन अंतराळवीर - डग हर्ले आणि बॉब बेंकेन हे स्पेस एक्समधून अंतराळातल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे जाण्यासाठी झेपावले. \n\nपण ही स्पेस एक्स मोहीम अनेक कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. का"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नासा आता मंगळावर पाठवणार 1.8 किलोचं हेलिकॉप्टर\\nसारांश: मार्च 2020मध्ये अमेरिकेची अंतराळ संस्था नासा मंगळावर हेलिकॉप्टर पाठवण्याची तयारी करत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हेलिकॉप्टरचा आकार सॉफ्टबॉलइतका मर्यादित ठेवण्यासाठी डिझाईन टीमनं चार वर्षांहून अधिक काळ त्यावर काम केलं आहे. या हेलिकॉप्टरचं वजन 1.8 किलो आहे. \n\nमंगळावरच्या वातावरणात उड्डाण भरण्यासाठी हे हेलिकॉप्टर डिझाईन करण्यात आलं आहे. मंगळावर पृथ्वीपेक्षा 100 पट कमी गुरुत्वाकर्षण आहे.\n\nनासानं या हेलिकॉप्टरचं वर्णन वाऱ्यापेक्षा अधिक जड एअरक्राफ्ट असं केलं आहे. कारण त्यांचे इतर काही वाहन त्याहून कमी वजनाचे असतात, जसं की हॉट एअर बलून्स आणि ब्लिंप्स.\n\n1980च्या दशकात सोव्हियत शास्त्रज्ञांनी शुक्रच्या वातावरणात द"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: निकाल विधानसभेचा: देवेंद्र फडणवीस यांचे पीए अभिमन्यू पवार विजयी\\nसारांश: 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षात अनेकांना आश्चर्यकारकरीत्या उमेदवारी मिळाल्याचं चित्र आहे. लातूर जिल्ह्यातला औसा मतदारसंघ हे त्यातीलच एक उदाहरण.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बसवराज पाटील आणि अभिमन्यू पवार\n\nऔसामध्ये भारतीय जनता पक्षाने थेट मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना रिंगणात उतरवलं आणि ते जिंकूनही आले. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती आणि भाजप नेते बजरंग जाधव यांनी त्यांच्याविरुद्ध बंड केलं पवारांनी त्यांना हरवलं.\n\nइथले विद्यमान आमदार बसवराज पाटील काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यामुळे औशात तिरंगी लढत पाहायला मिळाली.\n\nअभिमन्यू पवारांना कशी मिळाली उमेदवारी?\n\nमुख्यमंत्री बनल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एकहाती सत्ता गाजवली आहे. पक्ष वाढवण्याच्या दृष्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नितीन गडकरी अधिकाऱ्यांवर संतापले, 'मला तुमचे अभिनंदन करायचीही लाज वाटते' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नितीन गडकरी\n\n1. नितीन गडकरी अधिकाऱ्यांना म्हणाले, 'मला तुमचं अभिनंदन करायचीही लाज वाटते'\n\nकेंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी बुधवारी (28 ऑक्टोबर) झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कामात झालेल्या ढिलाईमुळे अधिकारी वर्गावर संतापले. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे. \n\n\"250 कोटी रुपयांचा हा प्रकल्प 2008 मध्ये निश्चित झाला होता. या प्रकल्पाचे टेंडर 2011 मध्ये मंजूर करण्यात आले. त्यानंतर 9 वर्षांनंतर हा प्रकल्प पूर्ण झाला. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन सरकारे आण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नितीन गडकरी: स्कॅनिया कंपनीला कंत्राट देण्यासाठी लाचखोरी केल्याचा आरोप गडकरींनी फेटाळला\\nसारांश: केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कंपनीला कंत्राट देण्याच्या बदल्यात बसच्या स्वरूपात लाच घेतली होती असा आरोप स्वीडिश न्यूज चॅनल एसव्हीटीने केला आहे. नितीन गडकरींनी हे आरोप फेटाळले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्वीडिश न्यूज चॅनल एसव्हीटी आणि काही मीडिया कंपन्यांनी स्वीडनची ट्रक आणि बस निर्माण करणारी कंपनी 'स्कॅनिया' ने भारतातील सात राज्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी, 2013 ते 2016 मध्ये लाच दिली होती, असा आरोप केला. \n\nकंत्राट देण्याच्या बदल्यात स्कॅनिया कंपनीने नितीन गडकरी यांच्या मुलाशी संबंधित कंपनीला बस लाचच्या स्वरूपात दिली होती. \n\nगडकरी यांच्या कार्यालयाने हे आरोप फेटाळताना म्हटले आहे की \"हे आरोप निराधार, बनावट आणि द्वेषयुक्त आहेत.\" \n\nकाय आहे प्रकरण?\n\nट्रक आणि बस निर्मिती करणाऱ्या 'स्कॅनिया'ने"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नितीन राऊत म्हणतात, 'अजित पवारांनी वीज बिल माफी जाहीर करायला सांगितली होती'\\nसारांश: महाराष्ट्रात वाढीव वीज बिलांचा मुद्दा ऐरणीवर आला असातना आता महाविकास आघाडीतील विसंवाद उघडकीस येताना दिसतोय. आधी वाढीव वीज बिलांची माफी घोषित करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नंतर माघार घेतली होती. त्यावेळी त्यांच्यावर टीकाही झाली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र, बीबीसी मराठीशी बोलताना नितीन राऊत यांनी वीज बिल माफीची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी करायला सांगितलं होतं, अशी माहिती दिली आहे.\n\nनितीन राऊत म्हणाले, \"वाढीव वीज बिलं माफ करण्यासंदर्भात सुरुवातीला जी बैठक बोलावण्यात आली, ती बैठक उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी बोलावली होती. त्यांनी त्या बैठकीदरम्यानच एमईआरसीच्या अध्यक्ष आणि सदस्यांशी संपर्क केला. त्यानंतर आमच्या ऊर्जा खात्याला निर्देश दिले की, यासंदर्भात कॅबिनेटचा प्रस्ताव तयार करून आम्हाला सादर करा. त्याचसोबत, ऊ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नितीश कुमार - ही बिहार विधानसभा निवडणूक माझी शेवटची निवडणूक\\nसारांश: बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड पक्षाचे नेते नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं प्रचारसभेत सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बिहारमधील पूर्णिया इथं सुरू असलेल्या प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीसह तसंच एकदा काँग्रेस राजदबरोबर सरकार स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळवलेलं आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nआज ( गुरुवार, 5 नोव्हेंबर) केलेलं विधान हे मतदारांना शेवटच्या क्षणी केलेलं भावनिक आव्हान म्हणून पाहिलं जात आहे.\n\nयंदाच्या निवडणुकीत अँटी-इन्कंबंसी म्हणजेच सत्ताविरोधी लाट असल्याचं सांगितलं जात आहे. याचा फटका जनता दल (संयुक्त)ला बसू शकतो. पण याचा अर्थ जेडीयू पूर्णपणे कमकुव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नितीश कुमार यांनी घेतली सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ\\nसारांश: नितीश कुमारांनी आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेतली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे एनडीएचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी तारकिशोर प्रसाद आणि रेणूदेवी यांनी देखील शपथ घेतली. हे दोघे बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"Twitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"मला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती. पण भाजप नेत्यांच्या आग्रहास्तव मी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईन,\" अशी प्रतिक्रिया जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी दिली होती. \n\nबिहारची राजधानी पाटण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. \n\nनितीश यांच्या आधीच्या मंत्रिमंडळात भाजपचे सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री होते. मात्र आता त्यांच्याऐवजी आता दोन जण मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत. \n\nसुशीलकुमार मोद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: निसर्ग चक्रीवादळ, नुकसानभरपाई आणि नारळ-सुपारी बागायतदारांची कैफियत\\nसारांश: निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याला धडकलं, त्याला आता दोन महिने होत आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण वादळानं झालेल्या नुकसानातून कोकण अजूनही सावरतंय. दोन महिन्यांनंतरही काही ठिकाणी नारळ आणि पोफळीच्या (सुपारीच्या) वाडीची साफ-सफाई पूर्ण झालेली नाही. त्यात सरकरानं देऊ केलेली नुकसान भरपाई अपुरी असल्याचं बागायतदारांचं म्हणणं आहे. \n\nबीबीसी मराठी प्रतिनिधी जान्हवी मुळे यांचा रिपोर्ट\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नीरव मोदींच्या संग्रहातील ऐतिहासिक कलाकृतींचा लिलाव होणार\\nसारांश: पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी अटक झालेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या संग्रहातील करोडो रुपये किमतीच्या चित्रांचा आज मुंबईत लिलाव होणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"१९व्या शतकातील महान भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांनी साकारलेल्या एका दुर्मिळ चित्रावर या लिलावात कोट्यवधींची बोली लागू शकते, असा अंदाज आहे. ‘त्रावणकोरचे महाराज आणि त्यांचे छोटे बंधू बकिंगहमचे तिसरे ड्यूक आणि मद्रासचे गव्हर्नर जनरल रिचर्ड टेंपल ग्रेनविल यांचं स्वागत करताना’चं हे चित्र १२ ते १८ कोटी रुपयांना विकलं जाऊ शकतं असा अंदाज लिलावकर्त्यांनी व्यक्त केला आहे. १८८१ मध्ये चितारण्यात आलेल्या या चित्राची राष्ट्रीय संपदा म्हणून दर्जा मिळालेल्या चित्रांत गणना केली जाते.\n\nयामध्ये राजा रविवर्मा आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नूर इनायत खान : टिपू सुलतानची वंशज ब्रिटनच्या नोटेवर झळकणार?\\nसारांश: ब्रिटनमध्ये एका भारतीय वंशाच्या मुस्लीम महिलेचं नाव चर्चेत आलं आहे. ज्या टिपू सुलतानने भारतातील ब्रिटिश सत्तेला विरोध केला, त्याची वंशज असलेल्या या महिलेचं नाव चर्चेत येण्याच कारणही खास आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्रिटनचं मोठं चलन असलेल्या 50 पाऊंडच्या नोटेवर या महिलेचा फोटो असावा, अशी मोहीम ब्रिटनमध्ये सुरू आहे. \n\nया महिलेचं नाव आहे नूर इनायत खान. नूर दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या गुप्तहेर होत्या \n\nब्रिटिश चलनात 50 पाऊंडची नोट सर्वांत मोठे चलन आहे. २०२०मध्ये प्लास्टिक फॉर्ममध्ये ही नोट उपलब्ध होणार आहे. \n\nबँक ऑफ इंग्लंडने या नोटेवर कोणाची प्रतिमा असावी हे सूचवण्याचं आवाहन केलं आहे. \n\nब्रिटनमधील काही इतिहासकारांनी आणि लोकप्रतिनिधींनी नूर इनायत खान यांचा फोटो चलनावर असावा, यासाठी मोहीम सुरू केली आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नेपाळच्या लोकांचा प्रश्न : 'या 500-1000च्या नोटा नदीत सोडून द्यायच्या का?'\\nसारांश: पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नेपाळला गेले आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीचा फटका बसलेल्या नेपाळी लोकांचा विषय ते काठमांडूमध्ये बसलेल्या नेत्यांबरोबर चर्चेला घेऊ शकतात, असं म्हटलं जातंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आजही नेपाळच्या केंद्रीय बँकेत आठ कोटी रुपयांच्या जुन्या भारतीय नोटा आहेत.\n\nआजही नेपाळच्या केंद्रीय बँकेत आठ कोटी रुपयांच्या जुन्या भारतीय नोटा आहेत. भारताचे नोटाबंदीचे दिवस तुम्हाला आठवत असतीलच- ATM समोर असलेल्या लांबच लांब रांगा, सरकारवर टीका करणारे व्यापारी, 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांसमोर असलेली गर्दी तुम्हाला आठवत असेल.\n\nपण भारतातच नव्हे तर नेपाळमध्येही लोकांना नोटाबंदीचा तितकाच त्रास झाला.\n\nभारतीय चलनावरचा विश्वास कमी\n\nभारताच्या लोकांना तरी 500 आणि 1000च्या नोटा बदलण्याची"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नो वन किल्ड सतीश शेट्टी!\\nसारांश: माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणाचा तपास बंद करावा, असा अहवाल बुधवारी म्हणजेच 18 एप्रिल रोजी CBIनं पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयीत आरोपी असलेले IRB इन्फ्रास्ट्रक्चरचे वीरेंद्र म्हैसकर आणि इतर अधिकारी यांना क्लीन चिट मिळाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी\n\nCBIनं हा खटला बंद केल्यामुळे सतीश शेट्टी यांचा खून नेमका कोणी केला, हे कोडं अजूनही उकललेलं नाही.\n\nकाय आहे सतीश शेट्टी हत्या प्रकरण?\n\nमाहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या तळेगाव दाभाडे इथं त्यांच्या राहत्या घराजवळ झाली होती. 13 जानेवारी 2010 रोजी सकाळी फेरफटका मारून घरी परतत असताना काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला.\n\nया हल्ल्यानंतर सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण तोपर्यंत त्यांचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नोटाबंदीशी संबंधित BBCच्या नावे पसरवला जाणारा हा व्हीडिओ खोटा - फॅक्टचेक\\nसारांश: बीबीसीचं नाव वापरून सोशल मीडियावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नोटाबंदीच्या काळामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता, त्याचं वार्तांकन झालंच नाही अशी माहिती बीबीसीच्या नावाचा खोटा वापर करून पसरवली जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसीला वाचकांकडून असे काही संदेश, स्क्रीनशॉट्स मिळालेले आहेत. \n\nफेसबूक, ट्वीटर, शेअरचॅट आणि व्हॉट्सअपवर पसरवली जात असलेली ही माहिती खोटी आहे. \n\nचलनातील 86 टक्के नोटा एकदम रद्द केल्यामुळे कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला हे जरी खरं असलं तरी नोटाबंदीमध्ये हजारो लोकांचे प्राण गेले, अशी कोणतीही माहिती बीबीसीनं प्रसिद्ध केलेली नाही.\n\nव्हायरल पोस्टमध्ये नोटबंदीच्या काळात 33,800 लोक मेल्याचे सांगितले आहे.\n\n नोटाबंदी झाल्यामुळं देशात संतापाची लाट का नाही?\n\nभारतात नोटाबंदीमुळे लोकांना होणाऱ्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नोबेल विजेते V. S. नायपॉल यांचं निधन : त्यांच्याविषयी जाणून घ्या 5 मुद्द्यांत\\nसारांश: साहित्यातले नोबेल पुरस्कार विजेते आणि सुप्रसिद्ध लेखक V.S. नायपॉल यांचं लंडनमध्ये निधन झालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लेखक वि. एस. नायपॉल\n\nनायपॉल यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या 85 व्यावर्षी लंडनमधल्या त्यांच्या घरीच अखेरचा श्वास घेतला. लेखक म्हणून जगात नावारूपाला येण्याआधी त्यांनी बीबीसीमध्येही काम केलं होतं.\n\nत्यांच्या पत्नीने नायपॉल यांच्या निधनानंतर सांगितलं की, \"त्यांनी रचनात्मकता आणि आनंदी जीवन जगलं. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण त्यांच्यासोबत होता.\"\n\nलेखक नायपॉल यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्या 5 मुद्द्यांत -\n\n1. भारतीय वंशाचे नायपॉल यांचा जन्म 1932मध्ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: न्या. मुरलीधर: पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायमूर्तींच्या निरोपाला वकिलांची मोठी गर्दी\\nसारांश: दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या निरोप समारंभाला वकिलांनी मोठी गर्दी केली. \"हायकोर्टाने असा प्रेमळ निरोपाचा सोहळा कधीच पाहिला नव्हता,\" असं ज्येष्ठ वकील आणि कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी ट्वीट केलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"न्या. मुरलीधर यांच्या निरोप समारंभाला जमलेली गर्दी\n\nयावेळी दिल्ली सरकारचे ज्येष्ठ वकील राहुल मेहरा यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या 'एकला चलो रे' या कवितेचं गायन केलं. \n\nदिल्लीमध्ये भडकलेली दंगल प्रकरणी मुरलीधर यांनी पोलिसांवर आणि काही भाजप नेत्यांवर ताशेरे ओढले होते. त्याच रात्री त्यांच्या बदलीचे आदेश आले होते. \n\nन्यायमूर्ती मुरलीधर यांची आता पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात बदली करण्यात आली आहे. \n\nमुरलीधर यांच्या बदलीनंतर राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे. \"जस्टीस्ट लोया यांची आठवण येते ज्यांची अशी बदल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: न्यूझीलंड : मशिदींवरील हल्ला एकाच व्यक्तीने घडवला?\\nसारांश: न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्च इथल्या 2 मशिदीतील हल्ला एकाच व्यक्तीने घडवला असू शकतो, असा पोलिसांचा कयास आहे. शुक्रवारी झालेल्या या गोळीबारात 50 लोकांचा बळी गेला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हल्ल्याच्या ठिकाणी लोक फुलं वाहत आहेत.\n\nया संशयित हल्लेखोराचं नाव ब्रेन्टन टरांट (28) असं आहे. तो ऑस्ट्रेलियातील असून गौर वर्णियांना उच्च मानणारा आहे. \n\nया प्रकरणात आणखी 3 जणांना अटक केली असून त्यांचा यात सहभाग नसावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पण याबद्दल आताच काही निष्कर्ष काढता येणार नाही, असं पोलीस आयुक्त माईक बुश यांनी म्हटलं आहे. \n\nहल्ल्यातील 2 जखमींची प्रकृती गंभीर आहे. \n\nअल नूर आणि लिनवूड मशिदीतील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, असं बुश म्हणाले. ही प्रक्रिया संवेदनशील आहे, असं ते म्ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: न्यूझीलंड घटनेनंतर नेदरलँड्समध्ये ट्राममध्ये अंधाधुंद गोळीबार; तीन ठार\\nसारांश: नेदरलँड्सच्या युट्रेट शहरात एका ट्राममध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गोकमन टानिस या व्यक्तीच्या शोधात आहेत.\n\nहा दहशतवादी हल्ला असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली असून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा दहशतवादविरोधी पथक कसून शोध घेत आहेत. \n\nयाप्रकरणी पोलीस टर्कीच्या 37 वर्षीय गोकमन टानिस या व्यक्तीच्या शोधात आहेत. संबंधित व्यक्तीशी कोणीही संपर्क करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.\n\n\"हा दहशतवादी हल्ला आहे की नाही हे सांगता येणार नाही. अन्य ठिकाणीही गोळीबार झाला आहे. परंतु आता ठोस काही सांगता येणार नाही,\" असं नेदरलँड्सच्या दहशतवादविरोधी पथकाचे समन्वयक पीटर जाप आलबर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: न्यूझीलंड: व्हाईट आयलंड ज्वालामुखीचा उद्रेक, 5 पर्यटकांचा मृत्यू\\nसारांश: न्यूझीलंडमध्ये एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून त्यानंतर 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक बेपत्ता आहेत. उद्रेक होण्याच्या काही क्षणांपूर्वी अनेक पर्यटक व्हाईट आयलंड किंवा व्हाकारी नावाच्या या ज्वालामुखीच्या कडावर चालताना दिसले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हाकारी हा न्यूझीलंडच्या सर्वांत सक्रीय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो.\n\nआतापर्यंत 23 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, पण आयलंड किती लोक अजून शिल्लक आहेत, याची माहिती मिळू शकली नाही. \n\nव्हाकारी हा न्यूझीलंडच्या सर्वांत सक्रीय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो. तरीही त्याचे जवळून दर्शन घेण्यासाठी शेकडो पर्यटक दररोज इथे गर्दी करतात. या ज्वालामुखीवरून पर्यटकांसाठी विशेष हवाई सफरीसुद्धा उपलब्ध आहेत.\n\nएका लाईव्ह व्हीडिओ फुटेजमध्ये इथे आलेले काही लोक ज्वालामुखीच्या आतल्या भागात दिसतात, त्यानंतर उद्रेक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंकजा मुंडे : धनंजय मुंडेंनी स्वतःहून राजीनामा द्यावा\\nसारांश: 'धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा,' असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"माध्यमांशी बोलताना पंकजा यांनी हे वक्तव्यं केलं. संजय राठोड प्रकरणी पंकजा यांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर पत्रकारांनी त्यांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. \n\n\"'भाजपची तर मागणीच आहे राजीनाम्याची. पण जेव्हा तुमच्याकडे बोट दाखवलं जातं, तेव्हा नैसर्गिक प्रतिक्रिया ही स्वतःहून दूर होणं ही असते. पण सध्या राजकारणात जो पायंडा पडत आहे, तो चुकीचा आहे,\" असं पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे प्रकरणी म्हटलं आहे. \n\nसंजय राठोड यांच्या राजीनाम्याबद्दल बोलतान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंकजा मुंडे : परळीत भाजपचा पराभव, धनंजय मुंडे विजयी - विधानसभा निवडणूक निकाल\\nसारांश: बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. राज्यातील अत्यंत चुरशीची आणि सर्वांत लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडे पाहिलं जातंय. याचं कारण इथून मुंडे भावंडं आमने-सामने उभे ठाकलेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या ठिकाणी पंकजा मुंडेंचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. निकालानंतर पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेत आपला पराभव मान्य केला. \n\n\"मतदारांनी दिलेला कल नम्रपणे स्वीकारते. हा माझ्यासाठी अनाकलनीय निर्णय आहे. मी ही निवडणूक जिंकू शकले नाही, हे सत्य आहे. लोकांचा कल स्वीकारणं क्रमपाप्त आहे. कदाचित मी स्वत:ला निवडून आणण्यासाठी सक्षम नव्हते. कार्यकर्त्यांनी शांत राहावं, पराभव जड जाईल. पण शांत राहावं. आता कोणत्याही गरीब माणसाच्या कामासाठी मी आहे. मी पराभव स्वीकारलाय, कार्यकर्त्यांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांना भाजप कसं हाताळणार?\\nसारांश: पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे या दोन्ही भाजपच्या नेत्यांनी गोपीनाथ गडावरून त्यांची नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंकजा मुंडे\n\n\"आपण पक्षातच राहणार. आता बॉल भाजपच्या कोर्टात आहे. मी पक्षाला सोडणार नाही, पण पक्षाला जर मला सोडायचं असेल, तर त्यांनी निर्णय घ्यावा. मी आता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं पुढील काम करणार आहे,\" असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं..\n\nतर \"भाजपची वाटचाल गेली 40 वर्षं आम्ही पाहिली आहे. शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून पक्षाला ओळखलं जायचं, त्या पक्षाला बहुजन पक्षाचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं, \" असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.\n\nत्यामुळे आता पंकजा मुडे, एकनाथ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंकजा मुंडे उपोषण : देवेंद्र फडणवीस औरंगाबादमध्ये व्यासपीठावर दिसण्याचा अर्थ काय?\\nसारांश: 12 डिसेंबर 2019. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं गोपीनाथ गडावरचं भावनिक भाषण तुम्हाला आठवत असेलच.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या कार्यक्रमात व्यासपीठावर पंकजा मुंडे यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसेही उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी आपली पक्षावरची नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातील आपला पराभव धनंजय मुंडे यांच्यामुळे नाही तर पक्षातीलच काही लोकांमुळे झाल्याचा पंकजा यांचा आरोप होता. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nपक्षात जाणूनबुजून आपल्याला डावललं जात आहे. तसंच आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पंकजा म्हणाल्या. अर्थातच त्यांच्या बोलण्याचा रोख माजी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट : त्यांच्या मनातील नेमकी सल काय?\\nसारांश: मागच्या एक महिन्यातील नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात आता दुसऱ्या राजकीय नाट्याची सुरुवात झाली आहे. पण या राजकीय नाट्याच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस किंवा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाहीत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पराभूत झालेल्या माजी ग्रामविकास तसंच महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अवतीभोवती हे नाट्य घडताना दिसत आहे. \n\nरविवारी (1 डिसेंबर) पंकजांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी 'पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचंय. आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करूनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे. 12 डिसेंबर, लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस. त्या दिवशी बोलेन तुमच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंडित जसराज यांचे निधन, संगीत विश्वावर शोककळा\\nसारांश: शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे अमेरिकेच्या वेळेनुसार पहाटे साडे पाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मजकूर उपलब्ध नाही\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nपंडित जसराज यांचे पहाटे निधन झाले असून ते भगवान श्रीकृष्णाकडे गेले आहेत. असं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. \n\nपंडित जसराज यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे गायन अभूतपूर्व तर होतेच पण त्यांनी उत्तम गायकही घडवले. ते एक महान गुरू देखील होते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nTwitter पोस्ट समाप्त, 2\n\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंडित जसराज यांनी शास्त्रीय संगीताचे तब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंढरपूरची विधानसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादी आणि भाजपसाठी ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची का बनलीय?\\nसारांश: राष्ट्रवादीचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक होतेय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राष्ट्रवादी काँग्रेसनं भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून समाधान आवताडे यांनी अर्ज भरला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचा एक आमदार सोलापूरच्या 4 तालुक्यातल्या राजकारणावर प्रभाव टाकतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते.\n\nतसंच, सध्याची महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती पाहता ही निवडणूक ठाकरे सरकार आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठेचीही झाली आहे. दुसरीकडे भाजपसाठी राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात पक्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंतप्रधान मोदी 2022 पर्यंत खरंच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू शकतील का?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जानेवारी 2016 ला उत्तर प्रदेशात एक घोषणा केली होती - \"2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, या दृष्टीनं प्रयत्न केले जातील.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर सरकारला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल?\n\nत्यांच्या या घोषणेनंतर सर्व चर्चा शेतीतून दुप्पट उत्पन्नाभोवती केंद्रित झाली. या घोषणेचे पडसाद त्या वर्षीच्या अर्थसंकल्पातही दिसले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी तरतूद देखील केली. \n\nत्यानंतर सरकारनं कृषी खात्याचे अतिरिक्त सचिव डॉ. अशोक दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. या समितीनं 9 खंडांचा अहवाल सादर केला आहे. \n\nकृषी क्षेत्रात सुधारण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंतप्रधान मोदी यांनी लाँच केलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक बद्दल 9 मुद्द्यांत जाणून घ्या\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मोठ्या थाटामाटात इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचा (IPPB) राष्ट्रीय शुभारंभ केला. भारतात पसरलेल्या पोस्टाच्या विस्तीर्ण जाळ्याचा उपयोग देशातील लोकांना वित्तीय सेवा मिळण्यासाठी व्हावा या उद्देशानं या बॅंकेची स्थापना करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी IPPBच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना\n\nदिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये त्यांनी या योजनेचं उद्घाटन केलं. ही बॅंक सामान्य माणसासाठी सुलभ, स्वस्त आणि विश्वसनीय बॅंक ठरेल, असा विश्वास सरकारनं प्रसिद्धिपत्रकात जाहीर केला आहे. \n\nपण कशी असेल IPPB? आणि इतर बॅंकांपेक्षा ही बॅंक वेगळी कशी आहे? \n\n 1. IPPB ही बॅंक भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या टपाल खात्याच्या अधिकार क्षेत्रात येते. केंद्र सरकारकडेच या बॅंकेची 100 टक्के मालकी असणार आहे.\n\n 2. 30 जानेवारी 201"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंतप्रधान मोदींची मुलाखत : 'पत्रकारानं प्रतिप्रश्न विचारायचे असतात, हे शिकवणं गरजेचं' - सोशल\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारीला ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. पत्रकार स्मिता प्रकाश यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींच्या मुलाखतीवर टीका केली आहे. \n\n\"मोदी स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारत आहेत की, बोला... काय विचारू? अशा पद्धतीची ही एक मनमोकळी मुलाखत आहे,\" असं या व्यंगचित्रात म्हटलं आहे. \n\nराज ठाकरे यांच्या या व्यंगचित्राला महाराष्ट्र भाजपानं ट्वीट करत उत्तर दिलं आहे.\n\n\"बुलेट ट्रेनमध्ये गरीब प्रवास करतील काय? असा प्रश्न नको विचारू राज! मग ते मला विचारतील लवासा गरिबांसाठी होतं काय? त्यापेक्षा आपलं ठरलेलं चालू दे! एक सेटिंगवाली मुला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पठाणकोट हल्ल्याची 2 वर्षं : 'आमच्या मुलानं देशासाठी प्राण वेचले याचा अभिमान आहे'\\nसारांश: \"2016च्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला तो आमच्याशी बोलला आणि दुसऱ्या दिवशी त्याला मृत्युनं गाठलं...\" सुचा सिंग आठवणीने गदगदले... \"पण माझ्या मुलानं देशासाठी प्राण वेचले. आम्हाला त्याचा अभिमान आहे,\" सुचा सिंग सांगत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दोन वर्षांपूर्वी पंजाबमधील पठाणकोटच्या लष्करी तळावर झालेल्या ऑपरेशनमध्ये गार्ड कमांडो कॉर्पोरल गुरसेवक सिंग (वय 25) यांचा मृत्यू झाला होता. सुचा सिंग हे गुरुसेवक यांचे वडील.\n\nमुलाच्या आठवणीनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिंग कुटुंबीय हताश होतं, पण आपला मुलगा गुरसेवक सिंगनं देशासाठी प्राण वेचले याचा मात्र त्यांना अभिमान वाटतो.\n\n\"मरण काय अगदी घरबसल्या येऊ शकतं, पण माझ्या मुलानं देशासाठी लढताना प्राणाची आहुती दिली आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो,\" असं गार्ड कमांडो कॉर्पोरल गुरसेवक सिंग यांचे वडील सुच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पतंगराव कदम : 5 वेळा मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली तेव्हा...\\nसारांश: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणातलं मुरब्बी व्यक्तिमत्व पतंगराव कदम यांचं शुक्रवारी (दिनांक 9 मार्च) मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झालं. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे न होऊ शकलेले मुख्यमंत्री म्हणून अनेकांनी त्यांचा उल्लेख केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1999नंतर काँग्रेसमध्ये जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री बदलायची किंवा मुख्यमंत्री निवडीची चर्चा झाली, तेव्हा तेव्हा पतंगराव कदम यांचं नाव नेहमी चर्चेत आलं. साधारणतः पाच वेळा मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढे आलं. पण पाचही वेळेला त्यांना या पदानं हुलकावणी दिली.\n\n1999 ते 2014 दरम्यान महाराष्ट्रात निवडणुका जिंकून आल्यावर किंवा आधीच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामे द्यावे लागल्यानं साधारणतः सहा वेळा काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराविषयी चर्चा केली. त्यापैकी पाच वेळा पतंगराव कदम या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पदवीधर निवडणूक निकाल : तीन चाकांच्या रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं - अनिल परब, #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. पदवीधर निवडणूक : तीन चाकांच्या रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं - अनिल परब\n\nपदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत तीन पक्षांच्या रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं, असं वक्तव्य राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. \n\nभाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री परब यांनी हे वक्तव्य केलं. पदवीधर निवडणुकीत भाजपच्या पराभवाबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेनेच आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. यावर परब यांनी प्रतिक्रिया दिली. \n\n\"तीन पक्ष एकत्र आले तर काय निकाल लागू शकतो,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पद्मावत : रजपूत खरंच शूरवीर होते का?\\nसारांश: साहित्यातल्या पद्मावतीच्या पात्रावरून सध्या टीव्हीवर रजपूतांच्या अस्मितेचं रक्षण करण्याची चर्चा सुरू आहे. पण प्रश्न निर्माण होतो की खरोखरच इतिहासात राजपूती शान वगैरे असं काही अस्तित्वात होतं का? आणि जर असेल तर त्यात किती सत्य आणि किती भ्रम होता?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रजपूतांचा युद्धात कधीच पराभव होत नाही, असा साधारण समज आहे. तसंच रजपूत पाठ दाखवून पळत नाहीत, असंही समजलं जातं. \n\nएकतर ते युद्ध जिंकतात अथवा प्राणाची आहुती देतात, असं समजलं जातं. पण याला जर सत्याच्या कसोटीवर उतरवून पाहिलं तर इतिहासात असे अनेक प्रसंग दिसतात ज्याआधारे हा समज खोटा ठरतो.\n\nसन 1191 मध्ये तराईनच्या युद्धात पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला होता. 1192 साली पुन्हा याच ठिकाणी झालेल्या युद्धात मात्र पृथ्वीराज चौहान यांचा पराभव झाला होता.\n\nत्यानंतर रजपूतांच्या मुघल, मराठे आदींबर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: परळी निकाल: धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव कसा केला?\\nसारांश: परळी मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. निकालानंतर पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेत आपला पराभव मान्य केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"मतदारांनी दिलेला कल नम्रपणे स्वीकारते. हा माझ्यासाठी अनाकलनीय निर्णय आहे. मी ही निवडणूक जिंकू शकले नाही, हे सत्य आहे. लोकांचा कल स्वीकारणं क्रमपाप्त आहे. कदाचित मी स्वत:ला निवडून आणण्यासाठी सक्षम नव्हते. कार्यकर्त्यांनी शांत राहावं, पराभव जड जाईल. पण शांत राहावं. आता कोणत्याही गरीब माणसाच्या कामासाठी मी आहे. मी पराभव स्वीकारलाय, कार्यकर्त्यांनीही स्वीकारावा,\" असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.\n\nपरळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यामध्ये चुरशीची लढत होती. \n\nपंकजा मुंड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पर्यावरण दिनाच्या उंबरठ्यावरच श्रीलंकेजवळ बुडतंय रसायनांनी भरलेलं जहाज\\nसारांश: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर रसायनांनी भरलेलं एक मालवाहू जहाज बुडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मोठं पर्यावरणीय संकट उभं राहाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"5 जूनला पर्यावरण दिन आहे त्याच्या दोन दिवस आधी एक मोठं पर्यायवरणीय संकट उभं राहण्याच्या शक्यतेमुळे नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. \n\nसिंगापूरमध्ये नोंदणी झालेल्या एक्स-प्रेस पर्ल नावाच्या या जहाजाला गेल्या दोन आठवड्यांपासून आग लागलेली होती. \n\nआता यातून शेकडो टन इंजिन ऑईल बाहेर पडून ते समुद्राचं पाणी प्रदूषित करेल आणि सागरी जीवांना त्याचा धोका असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.\n\nश्रीलंका आणि भारताची नौदलं गेल्या काही दिवसांपासून ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. आगीमुळे ते मोडून समुद्रात बुडू नये या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाऊस : दक्षिण भारताला पावसाचा फटका, किमान 30 जणांचा मृत्यू\\nसारांश: तेलंगणामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हैदराबाद शहरातले अनेक भाग जलमय झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हैदराबादमध्ये पावसामुळे असे अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत.\n\nमुसळधार पावसाचा परिणाम आंध्र प्रदेशात वाहतुकीवर झालाय\n\nबंगालच्या खाडीत तयार झालेल्या चक्रीवादळाचा फटका आंध्र प्रदेशातल्या किमान 6 जिल्ह्यांना बसला आहे. तीनशेहून जास्त गावांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. आंध्र प्रदेशात रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे आणि अनेक ठिकाणचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. \n\nमुसळधार पावसामुळे हैदराबादमधले अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत, वाहनं बुडली आहेत.\n\nतेलंगणामधली परिस्थिती अत्यंत बिकट आहे. हैदराबाद शहरात गेल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तान : जेव्हा सावरकर आणि गोळवलकरांचं नाव उच्चारताना इम्रान खान अडखळतात...\\nसारांश: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर पुन्हा टीका केली आहे. त्यावेळी त्यांनी सावरकर आणि गोळवलकरांचं नाव उच्चारताना अडखळले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इम्रान खान\n\nभाजपनं मात्र इम्रान खान यांना भारताच्या अंतर्गत बाबींवर टीका करण्याचा अधिकार नाही, त्यांनी त्यांच्या देशातलं पाहावं असं प्रत्युत्तर दिलं आहे. \n\nलाहोरमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय शीख संमेलनामध्ये सोमवारी त्यांनी भाषण केलं. यामध्ये भारत, शीख आणि काश्मीरसारख्या मुद्दयांबाबत ते बोलले.\n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nते म्हणाले, \"मला अतिशय खेदाने असं म्हणावं लागतंय की भाजपचं हे सरकार त्याच दृष्टिकोनातून काम करतंय, ज्याद्वारे पाकिस्तानची निर्मिती झाली होती.\"\n\nपाकिस्तानचे सं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तान : तृतीयपंथीयांनाही सन्मानाचं आयुष्य देणारा खास मदरसा\\nसारांश: वर्षभरापूर्वीपर्यंत राणी खान आपल्यासारख्याच इतर तृतीयपंथीयांप्रमाणेच लोकांच्या लग्नसमारंभात नाचून स्वतःचा उदरनिर्वाह चालवायच्या. इस्लामविषयी त्यांना कधीच आकर्षण नव्हतं. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली जिने त्यांचं आयुष्य जगण्याची पद्धत आणि आयुष्यंच बदलून टाकलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राणी सांगतात, त्यांची एक मैत्रीणही लहान-मोठ्या समारंभात नाचून पैसे कमवायची. एक दिवस अशाच एका कार्यक्रमातून परतत असताना रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. त्या म्हणतात, \"तिच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात मैत्रिणीचा चेहरा विद्रूप झाला होता आणि ती मला हे नाच-गाणं सोडायला सांगत होती.\"\n\nत्या स्वप्नाचा आपल्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि धर्माकडे आपला कल वाढल्याचं राणी सांगतात. \n\n'नमाजच्या वेळी लोक लांब सरकायचे'\n\nत्यानंतर कुराणचा अभ्यास करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तान : हिंदू धर्मांतर करून शीख का होत आहेत?\\nसारांश: गुरू ग्रंथ साहिब यांच्या पालखीसमोर कृष्ण सिंग तल्लीन होऊन चिमटा वाजवत आणि ढोलावर थाप मारत होते. समोर अंदाजे डझनभर लोक 'सतनाम वाहे गुरू'चा जप करत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कृष्ण सिंग\n\nकाळी पगडी घातलेले कृष्ण सिंग खरं तर अगोदर श्रीरामाचे भक्त होते, पण काही वर्षांपूर्वी त्यांनी शीख धर्म स्वीकारला.\n\nकराचीच्या उपनगरांलगतचं त्यांचं गाव पूर्वी हिंदूबहुल होतं. आता इथे जवळजवळ 40 शीख परिवार राहात आहेत. यांनीही कृष्ण सिंग यांच्याप्रमाणे हिंदू धर्म सोडून शीख धर्म स्वीकारला आहे. \n\nहे सर्व लोक बागडी जातीचे आहेत. इथे वर्षानुवर्षं कलिंगडाची शेती व्हायची. हे लोक कलिंगड पिकवण्यात आघाडीवर होते. पण पाण्याच्या टंचाईमुळे लोक हळूहळू शहारांकडे वळत आहेत. \n\nकृष्ण सिंग यांचे चार भाऊ, दोन म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तान नाही तर चीन आहे भारताचा खरा शत्रू : माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस\\nसारांश: भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे माजी वायुसेनाप्रमुख अनिल टिपणीस यांच्याशी बीबीसी प्रतिनिधी रोहन टिल्लू यांनी केलेली चर्चा:\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इमरान खान, माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस आणि पंतप्रधान मोदी\n\nपाकिस्तान आणि चीन या दोन्ही आघाड्यांवर जर युद्ध झालं तर भारताचे स्क्वॉड्रन कमी पडतील, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे आधीचं सरकार वायुदलातील स्क्वॉड्रन सशक्त करायला कमी पडलंय का?\n\nअर्थातच. आपलं लक्ष कायमचं पश्चिमेकडे म्हणजेच पाकिस्तानकडे होतं. आपल्याला खरा धोका चीनपासून आहे. भारताने चीनशी एकच युद्ध केलंय आणि त्यात आपण पूर्णतः यशस्वी झालो नाही. \n\nत्यानंतर गेली अनेक वर्ष चीन आपल्या कुरापाती काढत आहे. चीन कुरापती काढेल, पण आपल्यावर कधी ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तान: शाहरुख खानची बहीण त्याला निवडणूक प्रचाराला बोलवणार नाही कारण...\\nसारांश: बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान याचं काही नातेवाईक आजही पाकिस्तानात आहेत. आणि त्याची बहीण नूर जहाँ आता तिथल्या निवडणूक रिंगणात उतरली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शाहरुख खान यांची बहीण नूर जहाँ पाकिस्तानात निवडणूक लढवत आहेत.\n\nपाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांतात वसलेल्या पेशावर शहरातल्या किस्सा ख्वानी बाजार भागात प्रवेश केला की चिंचोळे रस्ते आणि लाकडाची जुनी घरं तुमचं स्वागत करतात. याच घरांच्या रांगेत एक केशरी रंगाचं छोटंसं घर आहे, जिथे नूर जहाँ आपल्या मुलांसह राहतात. त्यांचा भाऊ म्हणजे बॉलिवुडचा सुपरस्टार शाहरूख खान. \n\nपाकिस्तानात महिनाभरात निवडणुका होणार आहेत. खैबर पख्तुनवा प्रदेशातल्या PK77 मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत. त्यांनी भरलेला निवडणूक अर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानचं F-16 विमान पाडल्याचे फोटो भारतीय वायूसेनेने केले प्रसिद्ध\\nसारांश: 27 फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान पाडलं नाही असा वाद निर्माण झाल्यानंतर सोमवारी भारतानं त्यावेळी झालेल्या हवाई चकमकीचे रडार फोटो प्रसिद्ध केले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बालाकोट हल्ल्याच्या दोन दिवसानंतर पाकिस्ताननं प्रत्युत्तरादाखल भारतावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होतो. त्यावेळी F-16 हे अमेरिकन बनावटीचं विमान पाडल्याचं भारतीय हवाई दलानं सांगितलं होतं.\n\nपाकिस्तानचं लढाऊ विमान पाडल्याचे ठोस पुरावे आमच्याकडे असल्याचे भारतीय हवाई दलानं पत्रकार परिषदेत सांगितलं.\n\nदरम्यान, सुरक्षेच्या कारणामुळे भारतीय हवाई दल आणखी माहिती जाहीर करणार नाही. तसं केलं तर गोपनियतेच्या कायद्याचा भंग होईल असं एअर व्हाईस मार्शल आरजीव्ही कपूर यांनी सांगितलं.\n\n\"रडारमधल्या फोटोवरून स्पष्ट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानची 'गली गर्ल' : 'रॅप साँग म्हटल्यानंतर बुरख्यात चेहरा लपावावा लागतो'\\nसारांश: पाकिस्तानात एक मुलगी रॅप करते म्हटल्यावर भूवया उंचावल्या नसत्या तर नवलच. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ही आहे पाकिस्तानची गली गर्ल' इव्हा बी. अनेकांच्या मर्जीविरुद्ध रॅप करते म्हणून तिला आजही स्वतःचा चेहरा झाकून ठेवावा लागतो. \n\nपण तिला पुढे जाऊन मोठी रॅपर बनायचं आहे. कराचीमध्ये पैसे साठवून रॅप गाण्यांचे व्हीडिओ तयार करणाऱ्या ग्रुपची ही गोष्ट...\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानचे गृहमंत्री गोळीबारात जखमी - कुणी केला हल्ला?\\nसारांश: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रविवारी झालेल्या गोळीबारात पाकिस्तानचे गृहमंत्री अहसन इक्बाल जखमी झाले आहेत. देशाच्या ईशान्य भागातील नरोवाल शहरांत इक्बाल गेले असता, हा हल्ला झाल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानचे गृहमंत्री अहसन इक्बाल\n\nपक्षाच्या एका सभेसाठी इक्बाल नरोवाल शहरात आले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरानं त्यांच्या खांद्यावर गोळी झाडली. या हल्ल्यानंतर त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.\n\nत्यांचा जिवाला आता कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात आलं. \n\nत्यांच्यावर हल्ला करणारा हा विशीतला एक तरुण असून त्याला अटक करण्यात आली आहे. या हल्लेखोराची सध्या चौकशी सुरू आहे.\n\nइक्बाल हे सध्या पाकिस्तानात सत्तेत असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) या पक्षाचे सदस्य आहेत. पाकिस्तानात येत्या जुलै-ऑग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानच्या कैदेतून 11 वर्षांनी सुटका झाल्यानंतर मायदेशी परतला भारतीय तरुण\\nसारांश: उत्तर प्रदेशातील मिर्जापूरचा राहणारा एक तरुण 11 वर्षांपूर्वी चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. दशकभराहूनही अधिक काळ पाकिस्तानाच्या तुरुंगात घालवल्यानंतर आणि अनेक क्लिष्ट कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर हा तरुण मंगळवारी रात्री आपल्या घरी परतला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पूर्णमासी\n\nमिर्जापूरच्या भरहुना गावचे रहिवासी 35 वर्षांचे पूर्णमासी यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. 2009 साली ते चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यांच्यावर पाकिस्तानातील लाहोर न्यायालयात खटलाही चालला. तेव्हापासून पूर्णमासी तिथल्याच तुरुंगात कैद होते. \n\nकाही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला याबाबतची माहिती दिली. पाकिस्तानकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पूर्णमासी भारतातचेच नागरिक आहेत का, हे तपासण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परराष्ट्र विभागाने"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानच्या फखर झमानची विक्रमी खेळी पण फेक फिल्डिंगची का होतेय चर्चा?\\nसारांश: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या दुसऱ्या वनडेत पाकिस्तानच्या फखर झमानने 193 रन्सची अद्भुत खेळी साकारली. मात्र फखरच्या खेळीपेक्षाही दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकच्या फेक फिल्डिंगची चर्चा क्रिकेट विश्वात आणि सोशल मीडियावर रंगली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फखर झमान बाद झाला तो क्षण\n\nदक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा बॅटिंग करताना पहिल्यांदा बॅटिंग करताना 341 रन्सची मजल मारली. कर्णधार तेंबा बावूमाने सर्वाधिक 92 रन्सची खेळी केली. क्विंटन डी कॉकने 80, रॅसी व्हॅन डर डुसेने 60 तर डेव्हिड मिलरने 50 रन्स केल्या. \n\nजिंकण्यासाठी डोंगराएवढं लक्ष्य मिळालेल्या पाकिस्तानने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या मात्र सलामीवीर फखर झमानने एका बाजूने जिगरबाज खेळी केली. आफ्रिकेच्या प्रत्येक बॉलरला चोपून काढत झमानने अविश्वसनीय विजयाची शक्यता निर्माण केली. द्विशतकाच्या दिशेने झमा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्ताननं घेतली बॅलेस्टिक मिसाईल गझनवीची चाचणी\\nसारांश: भारतानं काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर हा मुद्दा सातत्यानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठासमोर मांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्ताननं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र गझनवीची चाचणी घेतली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गझनवी क्षेपणास्त्र\n\nपाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून क्षेपणास्त्र चाचणीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी या चाचणीचा एक व्हीडिओही ट्वीट केला आहे. \n\nगझनवी हे क्षेपणास्त्र 290 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतं, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या क्षेपणास्त्रावरुन हत्यारं वाहून नेता येतात. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे, अशीही माहिती या ट्वीटमधून दिली आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nट्वीटमध्ये म्हटलं आहे, की गझनवीच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानवर आर्थिक संकट: रुपया आणखी घसरला, पंतप्रधान इम्रान खान यांच्या हाताबाहेर परिस्थिती\\nसारांश: पाकिस्तानी रुपयाचं ऐतिहासिक अवमूल्यन झालं आहे. पाकिस्तानी रुपया बुधवारी डॉलरच्या तुलनेत 7.2 रुपयांनी कमकुवत झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत 164 रुपयांवर इतकी झाली आहे. ही किंमत इंटर बॅंकिंग ट्रेडमध्ये रुपयाची ही किंमत आहे तर खुल्या बाजारातही डॉलर 160च्या वर गेला आहे.\n\nगेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या स्टेट बॅंकेचे गव्हर्नर डॉक्टर रजा बकीर म्हणाले होते की रुपयातील ही घसरण काही काळापुरती मर्यादित आहे. पण हे अर्थसंकट थांबण्याची चिन्हं दिसत नाहीये. \n\nपाकिस्तानमध्ये या आठवड्यात सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. पाकिस्तानात 12 ग्रॅम सोन्याची किंमत 80,500 रुपये इतकी आहे. पाकिस्तानची परकीय ग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानात गरूड उडत गेलं नि रशियन शास्त्रज्ञांना आलं मोठ्ठं बिल\\nसारांश: रशियन शास्त्रज्ञ स्थलांतर करणाऱ्या गरुडांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होते. पण काही गरुड इराण आणि पाकिस्तानमध्ये उडत गेल्यानं त्याचा मोठा आर्थिक फटका रशियाला बसला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पक्षी स्थलांतरित होत असताना शास्त्रज्ञ SMSद्वारे त्यांचा मागोवा घेतात आणि पक्षी सुरक्षित ठिकाणी पोहोचले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी सॅटेलाईट फोटोंचा वापर करतात. या सिमकार्ड्समधून वेळोवेळी SMS संशोधन केंद्रांना पाठवले जातात, ज्यामुळे पक्षांची ताजी माहिती मिळत असते.\n\nरशियन शास्त्रज्ञ सध्या 13 गरुडांचा मागोवा घेत आहेत. सायबेरिया आणि कझाकस्तानमध्ये गरूड प्रजनन करतात, मात्र हिवाळा सुरू झाला की दक्षिण आशियात स्थलांतरित होतात.\n\nया गरुडांनी दक्षिण रशिया आणि कझाकिस्तानमधून झेप घेतली होती. मात्र यापैकी ए"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानात जाऊन मुस्लीम झालेल्या किरण बालाचा अमीना बीबीपर्यंतचा प्रवास...\\nसारांश: बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या शीख भाविकांबरोबर किरण बाला या सुद्धा पाकिस्तानात गेल्या. पाकिस्तानात गेल्यावर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिथल्याच एका व्यक्तीशी निकाहसुद्धा केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nगुरुवारी पाकिस्तानातल्या भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवलेल्या पत्रात किरणनं स्वतःला अमीना बीबी म्हटलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलंय, \"या पत्रावर स्वाक्षरी केलेली व्यक्ती सद्य परिस्थितीत भारतात परतू शकत नाही. तिला जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. त्यामुळे ती आपला व्हिसा वाढवण्याची विनंती करत आहे.\" \n\nबीबीसीनं या महिलेशी पाकिस्तानात बातचीत केली आणि हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला. \n\nकिरन बाला से अमीना बीबी बनी महिला से ख़ास बातचीत\n\n'मी आझमला दिड वर्षांपासून ओळखते'\n\nबीब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानात यादवी युद्ध सुरू झालं आहे का? काय आहे सत्य?\\nसारांश: पाकिस्तानातील कराचीमध्ये यादवी युद्धाला सुरुवात झाल्याच्या फेक न्यूज भारतातील अनेक साईट्सवर पसरवल्या जात आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विरोधी पक्षातील नेत्याला अटक करण्याचा दबाव आणण्यासाठी पोलिसांच्या प्रांतीय प्रमुखाचं अपहरण सैन्यदलाने केल्याची बातमी पाकिस्तानी माध्यमात प्रसिद्ध झाली. त्यानंतर या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. पाकिस्तानात पोलीस आणि लष्करातील तणावामुळे कराचीतल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांची हत्या झाली असून तिथे रस्त्यावर रणगाडे फिरत आहेत अशा या बातम्या भारतीय माध्यमांत येऊ लागल्या. \n\nया कथित तणावाचे बनावट व्हीडिओ ट्विटरवर फिरू लागले.\n\nपण प्रत्यक्षात यातलं काहीही खरं नव्हतं.\n\nसध्याच्या राजकारण्यांमधील अस्वस्थतेमुळे स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानात सिंध प्रांतात हिंदू मंदिराची तोडफोड\\nसारांश: पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतात एका मंदिराची तोडफोड करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मंदिराची तोडफोड\n\nपोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. \n\nसिंध प्रांतातील, बदीन जिल्ह्यात घनौर शहरातील मंदिरात शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. \n\nकडियू घनौर शहरात कोल्ही, मेघवाड, गुवारिया, कारिया असे हिंदूधर्मीय राहतात. या समाजाची माणसं राम पीर मंदिरात पूजाअर्चा करतात. \n\nदानाच्या माध्यमातून आलेल्या पैशातून मंदिर उभारण्यात आलं होतं असं स्थानिक शिक्षक मनू लंजूर यांनी बीबीसीला सांगितलं. लोकांनी दानासाठी पैसा द्यावा याकरता त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यानंत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानात हिंदुंचं धर्मांतर थांबेल का?\\nसारांश: पाकिस्तानच्या केंद्रीय कॅबिनेटने 5 मे रोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना केली. हा आयोग स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2014 साली दिले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"6 वर्षांनंतर हा निर्णय अंमलात येत असला तरीही सध्याच्या स्थितीत धार्मिक अल्पसंख्यकांना न्याय देण्यासाठी ते पुरेसे नाही असं दिसत आहे.\n\nअल्पसंख्यकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळून ते समाजाच्या मुख्य प्रवाहाचे एक भाग होतील असा या आयोगाचा उद्देश आहे. परंतु नुकत्याच घडलेल्या काही घटनांकडे पाहाता लोकांच्या याबाबतच्या चिंता चुकीची नाही हे दिसून येते. \n\nयाचं ताजं उदाहरण मेघवाड प्रकरण आहे. त्या 18 महिने बेपत्ता होत्या आणि एका दर्ग्यातील व्यक्तीवर हे अपहरण केल्याचा आरोप होता.\n\nजबरदस्ती धर्मांतराच्या आरोपाला स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानातून जोधपूरमध्ये आलेल्या कुटुंबातील 11 लोकांचा एकाच दिवशी मृत्यू\\nसारांश: राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील देचू पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका शएतात पाकिस्तानातून आलेल्या एका विस्थापित कुटुंबातील 11 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. या कुटुंबातला फक्त एकच सदस्य जिवंत राहिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळी किटकनाशके सापडली आहेत. जोधपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राहुल बारहट यांनी बीबीसीशी बोलताना घटनास्थळी फॉरेन्सिक एक्सपर्ट पोहोचल्याचं सांगितलं. या घटनेमागे प्रथमदर्शनी कौटुंबिक वाद असावा असं पोलिसांना वाटत आहे.\n\nरविवारी या सर्वांचे मृतदेह शेतामध्ये दिसल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. हे सर्व भिल्ल आदिवासी समुदायाचे आहेत. आठ वर्षांपुर्वी ते पाकिस्तानातील सिंध प्रांतातून भारतात आले होते. त्यानंतर ते परत गेले नव्हते.\n\nहे कुटुंब भाडेपट्ट्यावर शेत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानातून पालकांच्या शोधात भारतात आलेल्या गीताला प्रतीक्षा घरच्यांची\\nसारांश: राजकीय मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून मूकबधीर गीताला पाकिस्तानातून भारतात आणण्यात आलं. मात्र दोन वर्षांनंतरही गीता आणि घरच्यांची भेट होऊ शकलेली नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गीताच्या पालकांचा शोध अजूनही सुरूच आहे.\n\n2015 मध्ये पाकिस्तानातून भारतात परतलेल्या गीताला अद्याप तिचे कुटुंबीय भेटलेले नाहीत. \n\n26 ऑक्टोबर 2005 रोजी गीता आपल्या कुटुंबीयांच्या शोधात भारतात दाखल झाली. इंदूर शहरातील मूकबधिरांसाठी काम करणारी बिगरसरकारी स्वयंसेवी संस्था हेच तिचं घर झालं आहे. \n\nघरच्यांना शोधण्याचे तिचे आतापर्यंतचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. यादरम्यान दोन वेळा ती स्वयंसेवी संस्थेच्या परिसरातून गायबही झाली आहे. \n\nगीताच्या पालकांना लवकरात लवकर शोधलं पाहिजे, असं इंदूरमधील मूकबधीर केंद्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानी नागरिकाचं नरेंद्र मोदी यांना पत्र - 'आमचं कबुतर परत करा'\\nसारांश: एका पाकिस्तानी कबुतरावर हेरगिरीचा आरोप ठेवत भारताने त्याला पिंजऱ्यात कैद केलं आहे. पण कबुतर हे शांतीचं प्रतीक असल्याचं सांगत आपलं कबुतर परत करावं, अशी मागणी एका पाकिस्तानी नागरिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कबुतराला भारताने पिंजऱ्यात कैद केलं आहे.\n\nसदर पाकिस्तानी नागरिक भारताच्या सीमेपासून फक्त 4 किलोमीटरवर राहतो. ईद साजरी करण्यासाठीच हे कबूतर उडवल्याचं त्याचं म्हणणं आहे. तर कबुतराच्या एका पायात एक रिंग असून त्यावर एक कोड लिहिलेला आहे. याच कोडचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. \n\nपाकिस्तानातील डॉन वृत्तपत्रामधील बातमीनुसार या पाकिस्तानी नागरिकाचं नाव हबीबुल्ला असं आहे. त्यांच्याकडे अनेक कबुतर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. \n\n\"आपलं कबुतर म्हणजे शांतीचं प्रतीक आहे. भ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पानिपत चित्रपटावरून अफगाणिस्तानामध्ये का रंगला आहे वाद?\\nसारांश: आशुतोष गोवारीकरचा बहुचर्चित पानिपत हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. दोन दिवसांपूर्वीच पानिपतचा ट्रेलर प्रसिद्ध झाला. त्यानंतर सोशल मीडियावर या ट्रेलरवरून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण पानिपतवरून केवळ भारतातच चर्चा सुरू आहे असं नाही, तर या चित्रपटावरून अफगाणिस्तानातही वाद रंगला आहे. \n\nपानिपत चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर पाहून अफगाणी सोशल मीडियावरही लोकांच्या मिश्र प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. \n\n6 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त यांनी दुर्रानी साम्राज्याचे संस्थापक अहमद शाह अब्दाली यांची भूमिका साकारली आहे. \n\nया चित्रपटात 1761 सालच्या अब्दाली आणि मराठे यांच्यातल्या ऐतिहासिक पानिपत युद्धाचा घटनाक्रम दाखवण्यात आला आहे. \n\nअफगाणिस्तानातील क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाबलो एस्कोबार : सर्वांत खतरनाक ड्रग माफियाबद्दल 6 धक्कादायक गोष्टी\\nसारांश: ज्या काही गुन्हेगारांनी संपूर्ण जगाला हादरवून सोडलं त्यापैकी एक नाव म्हणजे पाबलो एस्कोबार. कोलंबियात जन्मलेल्या या ड्रग माफियानं गुन्हेगारी जगतावर एकेकाळी अधिराज्य गाजवलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाबलो एस्कोबार\n\nपाबलो एस्कोबारचा जन्म 1 डिसेंबर 1949 रोजी झाला होता. सहाजिकच इंटरनेटवर त्याच्या नावाची आज चर्चा होत आहे. \n\nजगभरातल्या सर्वाधिक 10 श्रीमंतांपैकी एक होता, असा समज त्याकाळी होता. \n\nत्याचं जीवन इतकं नाट्यमय होतं की त्याच्यावर अनेक चित्रपट, टीव्ही मालिका पुस्तकं आली आहेत. सध्या नेटफ्लिक्सवर 'नारकोस' नावाची मालिका उपलब्ध आहे. त्या मालिकेमुळं पाबलोचे नाव जगभरातल्या युवा पिढीपर्यंत पोहचलं आहे. \n\nपाबलो एस्कोबारचा उल्लेख त्यावेळची वर्तमानपत्रं 'किंग ऑफ कोकेन' असा करत असत. त्याच्या टोळीचं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पायल तडवी प्रकरण : 'शिक्षणासाठी सातासमुद्रापार गेल्यावरही जातीने पिच्छा सोडला नाही.'\\nसारांश: डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येबाबत देशभरात चर्चा होत असताना आता परदेशातही शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या दलित विद्यार्थ्यांच्या जातीय छळाचा मुद्दा पुढे आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेतील भारतीय स्कॉलर सूरज येंगडे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला आहे. येंगडे हे मूळचे नांदेडचे असून त्यांनी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात संशोधक म्हणून कार्यरत आहेत. माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना अशाप्रकारच्या अशाप्रकारच्या त्रासातून जावं लागत असून सातासमुद्रापारही जात पिच्छा सोडत नाही असं येंगडे यांचं म्हणणं आहे. \n\nबीबीसी मराठीने येंगडे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा हा अंश. त्यांची संपूर्ण मुलाखत तुम्ही या लिंकवर पाहू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पायलट होण्याचं स्वप्न पाहा, भविष्यात 2.4 लाख नोकऱ्या आहेत\\nसारांश: येत्या काही वर्षांत तुम्हाला हमखास नोकरी पाहिजे असेल तर पायलट व्हा आणि चीनला जा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुढच्या 20 वर्षांत आशिया-पॅसिफिक भागात सगळ्यांत जास्त पायलट, कॅबिन क्रू स्टाफ आणि तांत्रिक कामगारांची गरज भासणार आहे, असा अंदाज बोईंग कंपनीने व्यक्त केला आहे.\n\nझपाट्यानं आर्थिक वाढीस लागलेल्या आशियामध्ये तेवढ्याच गतीने लोकांकडील पैसा आणि त्यामुळे हवाई दळणवळण वाढणार आहे. \n\n2037 पर्यंत आणखी दोन लाख 40 हजार पायलट आणि तीन लाख 17 हजार कॅबीन क्रूची गरज भासणार आहे. यापैकी निम्मे कर्मचारी हे एकट्या चीनमध्ये लागणार आहेत. \n\nआधीच पायलटांचा दुष्काळ आणि ट्रेनिंगचा अभाव असलेल्या या क्षेत्रात नवीन कर्मचाऱ्यांच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पावसाबद्दल भेंडवळची भविष्यवाणी : किती खरी किती खोटी?\\nसारांश: भेंडवळची भविष्यवाणी नुकतीच जाहीर झाली. यंदा देशात पाऊस सर्वसाधारण असेल तसंच देशाची सत्ता स्थिर राहील, असं भाकीत भेंडवळमध्ये वर्तवण्यात आलं आहे. पण गेल्या 350 वर्षांपासून वर्तवण्यात येणाऱ्या भेंडवळच्या भविष्यवाणीत किती तथ्य आहे?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भेंडवळमध्ये घटमांडणीतून पावसाचा अंदाज सांगतात.\n\nभेंडवळनं 2014 ते 2018 या 5 वर्षांत पावसाबद्दल सांगितलेली भविष्यवाणी आणि प्रत्यक्षात झालेला पाऊस यांच्यातला फरक या तक्त्यातून जाणून घेऊया.\n\nशेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहिल, देशाची सत्ता स्थिर राहिल, नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता, चारा-पाण्याची टंचाई निर्माण होईल, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.\n\nवाघ घराण्याचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करतात. भेंडवळच्या भविष्यवाणीबद्दल सारंगधर महाराज सांगतात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा Miss Deaf Asia झालेल्या मुलीचा थक्क करणारा प्रवास\\nसारांश: 23 वर्षांच्या निष्ठा बहिऱ्या आहेत आणि त्यांनी Miss Deaf Asia 2018चा किताब जिंकला आहे. हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"याआधी निष्ठा यांनी टेनिसमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. \"टेनिस खेळणं बंद करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितल्यावर मी काहीतरी नवं करायचं ठरवलं. माझी एक मैत्रीण Miss Blind India झाली होती. मग मला वाटलं Miss Deaf असंही काही असू शकेल. मी इंटरनेटवर सर्च केलं तर Miss Deaf India अशी स्पर्धा खरंच आहे हे समजलं, असं त्या सांगतात.\n\nनिष्ठा सध्या दिल्लीत राहतात. 5.5 इंचाच्या हील्स घालून रँपवॉक करणं खूप अवघड होतं. कारण आयुष्यभर त्या आतापर्यंत स्पोर्ट्स शूज घालून खेळल्या होत्या.\n\n\"माझ्या आई-बाबांचं खरंच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा फोटो : स्टीफन हॉकिंग - एका संघर्षाची अखेर\\nसारांश: जगद्विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी मोटर न्युरॉन या दुर्धर आजाराशी लढा देत 76व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. आधुनिक आणि 20व्या शतकातल्या सर्वश्रेष्ठ लोकांमध्ये त्यांची गणना होते. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्टीफन हॉकिंग\n\nस्टीफन हॉकिंग यांचा जन्म 1942 रोजी झाला होता. त्यांनी आधी ऑक्सफोर्ड आणि नंतर केंब्रिज विद्यापीठात विश्वविज्ञानाचं (Cosmology) शिक्षण घेतलं.\n\nवयाच्या 21व्या वर्षी त्यांना मोटर न्युरॉन हा दुर्धर आजार झाला. त्याच वेळी त्यांची पहिली बायको जेन (वरील छायाचित्रात) यांच्याशी लग्न करण्याची तयारी करत होते. स्टीफन जास्त काळ जगणार नाही, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. ते 26 वर्षं एकत्र राहिले आणि त्यादरम्यान त्यांना तीन मुलंही झाली.\n\nते व्हीलचेअरचा वापर करायचे आणि व्हॉइस सिंथेसायझर शिव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ - IPLच्या चीअरलीडर्संचं आयुष्य कसं असतं?\\nसारांश: IPL सामन्यासोबत चीअरलीडर्सचा डान्स बघण्याची प्रेक्षकांत एक वेगळीच क्रेझ असते. पण जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या मुलींचं आयुष्य असतं तरी कसं? \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या वर्षीच्या IPL सामन्याचा आता समारोप होत आहे. दरवेळी या सामन्यात चीअरलीडर्स आवर्जून दिसतात. आपल्याला त्या फक्त हसणाऱ्या आणि खेळणाऱ्या सुंदर मुली दिसत असतात, पण त्यांचही एक स्वत:चं विश्व आहे. या IPL खेळादरम्यान बीबीसीच्या टीमने वेगवेगळ्या देशातून आलेल्या चीअरलीडर्सशी चर्चा केली. \n\nचीअरलीडिंग काम मेहनतीचं\n\n\"मी इथं चीअरलीडिंग करते. मी प्रोफेशनल डान्सर आहे. याआधी मी मेक्सिकोमध्ये सहा महिने डान्स आणि थिएटरमध्ये काम केलं आहे,\" असं ऑस्टेलियाच्या कॅथरीन सांगतात.\n\n\"चिअरलीडिंग काही फालतू काम नाही. मी त्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ - तुम्हाला डायबेटिस आहे का?\\nसारांश: जगभरात गेल्या चाळीस वर्षांत डायबेटिसचे रुग्ण चौपट झालेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डायबेटिसचे दोन प्रकार आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 डायबेटिसचं लहानपणीच निदान होतं तर टाईप 2 डायबेटिस आनुवांशिक असतो किंवा जीवनशैलीमुळे उद्भवतो. याचं निदान आयुष्यात उशिरा होतं. \n\nडायबेटिसची लक्षणं म्हणजे थकवा, तहान लागणं, अंधुक दिसणं, जखम लवकर बरी न होणं. पण डायबेटिसला फक्त साखरच जबाबदार आहे, असा एक गैरसमज आहे. \n\nहेही पाहिलंत का?"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ - पार्किनसन्स दिनविशेष : डान्स थेरेपीने कसा होतो कंपवातावर उपचार?\\nसारांश: पार्किनसन्स म्हणजेच कंपवात. मेंदूच्या पेशींचा ऱ्हास आणि मेंदूतील डोपामाईन केमिकलची मात्रा कमी झाल्याने होणारा हा एक आजार आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यामुळे त्या व्यक्तीच्या हालचाली, बोलणं, स्मृतीवर परिणाम दिसून येतो.\n\nया आजाराचा शोध इंग्लिश शल्यचिकित्सक जेम्स पार्किनसन्स यांनी लावला. 11 एप्रिल हा त्यांचा जन्मदिन. दरवर्षी 'जागतिक पार्किनसन्स दिन' म्हणून साजरा केला जातो.\n\nडोपामाईन केमिकल्सचं प्रमाण पन्नास टक्क्याहून कमी झाल्यास पार्किनसन्स होण्याची शक्यता असते. मात्र डोपामाईन का कमी होतं, याचं अद्याप ठोस कारण सापडू शकलेलं नाही. त्यामुळे हा प्रोग्रेसिव्ह आजारांमध्ये गणला जातो. \n\nहातापायांमध्ये कंपन, चालण्याची गती कमी होणं, तोल जाणं, शरीर वाकणं,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ - राजाचा आदेश नाही पाळला तर गाढवासोबत 'संबंध' ठेवण्याची विचित्र शिक्षा?\\nसारांश: जर एखाद्याने राजाची आज्ञा मान्य केली नाही, तर त्याच्या कुटुंबातल्या महिलांवर गाढवामार्फत बळजबरी केली जाईल, असा 'धमकीवजा इशारा' कोरलेले काही 11व्या शतकातले शिलालेख महाराष्ट्रात सापडले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हीडिओ पाहा : गधेगळांवरील संभोग शिल्पाचा अर्थ काय?\n\nमध्ययुगीन काळात महाराष्ट्रात निर्मिलेली मंदिरे, शिलालेख, ताम्रपट, मराठी भाषेतले काही दस्ताऐवज हे त्याकाळच्या इतिहासावरील पडदा उलगडतात. विशेषतः त्याकाळी काळ्या बसॉल्ट खडकातून निर्माण झालेली मंदिरं आणि शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत, तर तेव्हाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीही कथन करतात. \n\nयापैकी एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा म्हणजे 'गधेगळ' हा शिलालेख. दहाव्या शतकात शिलाहार राजांच्या महाराष्ट्रातील राजवटीत निर्माण झालेला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : '...आणि बघता बघता पाच वाघांनी आम्हाला घेरलं!'\\nसारांश: वाघ पाहण्यासाठी तुम्ही अनेक जंगल सफारींचे प्लॅन आखले असतील. कधी कधी वाघ दिसतो, तर बऱ्याचदा फक्त नीलगाय, रानडुक्करसारख्या प्राण्यांचंच दर्शन होतं. पण प्रतीक जैस्वाल नावाच्या एका तरुणाच्या नशिबात काही औरच होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'जय' वाघाची शानदार फॅमिली !\n\nनुकतेच प्रतीक नागपूरजवळच्या उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात सफारीवर गेले होते. या अभयारण्याची महाराष्ट्रातभर ख्याती आहे ती जय नावाच्या एका सेलेब्रिटी वाघामुळे. वन्यजीवप्रेमींचा लाडका जय गेल्या वर्षी याच जंगलातून बेपत्ता झाला आणि या अभयारण्याची जणू शानच गेली.\n\nया अभयारण्यात प्रतीक एका उघड्या जीपमधून आपल्या कॅमेऱ्याने निसर्गाची कमाल टिपत होते. आणि तेव्हाच त्यांना दिसले तब्बल पाच वाघ! एक वाघीण आणि तिचे चार बछडे!\n\nप्रतीक जैस्वाल यांनी हा व्हिडिओ तसंच तो टिपतानाचा थरार 'बीबीसी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : 'बनी चाओ' - ही भारतीय डिश भारतातच मिळत नाही!\\nसारांश: दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीवरच्या डरबन शहरात मोठ्या संख्येने भारतीय राहतात. आणि त्यांच्या संस्कृतीचा एक भाग बनलेली 'बनी चाओ' नावाची एक डिश इथं मिळते. पण कमाल म्हणजे ही डिश भारतातच मिळत नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बनी चाओ - ही भारतीय डिश भारतातच नाही मिळत\n\nअनेक वर्षांआधी बरेच भारतीय आफ्रिकेत उसाच्या मळ्यात काम करायला स्थलांतरित झाले होते. त्यांच्यासोबतच 'बनी चाओ' तिथं गेला, पण भारतात याबद्दल कुणालाही कल्पना नाही.\n\nशेफ शनल रामरूप सांगतात, \"बनी चाओ म्हणजे करी भरलेला ब्रेडचा तुकडा. बनी चाओ तुम्हाला भारतात मिळणार नाही. कारण ती बनवण्याची पद्धतच तशी आहे आणि ती आमची पद्धत आहे.\"\n\n\"लोक याला 'बनी चाओ' म्हणत असले, तरी यात सशाचं मांस नसतं. हा पदार्थ मटनापासून बनवतात. या डिशमध्ये सगळ्यांत वर ठेवल्या जाणारा ब्रेडचा तुक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : अल्जेरिया लष्करी विमान अपघातात 257 ठार - पाहा व्हीडिओ\\nसारांश: अल्जेरियामध्ये लष्करी विमान क्रॅश होऊन किमान 257 लोकांचा बळी गेले आहेत, असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"More than 250 people have been killed after a military plane crashed in Algeria, local media report.\n\nस्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी राजधानी अल्जिअर्सनजीकच्या बुफारिक लष्करी तळावरून टेकऑफ केल्यानंतर काही वेळाने हा क्रॅश झाला. या क्रॅशचं नेमकं कारण अजूनही कळू शकलं नाहीये.\n\nमृतांमध्ये बहुतांश लोक लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातले होते, असं संरक्षण मंत्रालयाने सांगितलं आहे. 10 विमान कर्मचाऱ्यांचाही यात मृत्यू झाला आहे.\n\nघटनास्थळी बचावकार्य सुरू आहे\n\nअल्जेरियाचा पाठिंबा असलेल्या 'पोलिसारिओ फ्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : अस्खलित हिंदी बोलणारे दुबईचे हे अरब शेख आहेत बॉलिवूडचे फॅन\\nसारांश: पांढऱ्या रंगाचा पायघोळ झगा, छान कोरलेली दाढी आणि डोक्यावर चौकड्यांचा रुमाल, अशा वेषातले अरब शेख आपल्या अगदी परिचयाचे आहेत. पण या वेषातला एखादा शेख अचानक अस्खलित हिंदीत बोलायला लागला, तर आश्चर्य वाटेल ना?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दुबईतला अरब शेख बोलतो अस्खलित हिंदी\n\nअसाच आश्चर्याचा धक्का मला नुकताच दुबईत बसला. तिथले स्थानिक व्यापारी सुहैल मुहम्मद अल-जरूनी हे फक्त हिंदी बोलत नव्हते, तर त्यांच्या विचारांमधूनही भारताबद्दलचं प्रेम दिसून येत होतं. आणि बॉलिवडूबद्दल तर त्यांना विशेष प्रेम होतं.\n\nसुहैल मोहम्मद अल-जरूनी\n\nत्यांचे आवडते कलाकार होते राज कपूर आणि दिलीप कुमार! \"कपूर खानदान म्हणजे बॉलिवूडचं राजघराणं आहे,\" ते सांगतात.\n\nदुबईच्या एका उच्चभ्रू भागातल्या त्यांच्या घरी जाण्याचं मला भाग्य लाभलं. घर कसलं, मोठी आलिशान हवेलीच हो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : कानात मळ जमण्याचं हे आहे खरं कारण\\nसारांश: कानात जमा होणाऱ्या मळाचं नेमकं काम तरी काय? हा प्रश्न पडलाय कधी? \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कानात जाणारी धूळ, माती आणि किडे रोखण्याचं काम हा मळ करतो. जैवप्रतिरोधक आणि बुरशीनाशक गुणधर्म असतात. कानातला मळ साफ करण्यासाठी अनेक जण इअरबड्स वापरतात. पण हे चुकीचं आहे कारण त्यामुळे कानाला इजा होण्याची शक्यता जास्त असते शिवाय हे बड कानातला मळ अजूनच आत ढकलतात. त्यामुळे कानाला इजा होऊ शकेत. कानात तेल सोडणं हा कानातला मळ वितळवायचा सर्वात सोपा उपाय आहे.\n\nहेही पाहिलंत का?"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : प्लास्टिक करतंय याही पक्ष्याचा घात\\nसारांश: शिअरवॉटर हे समुद्र पक्षी आहेत. त्यांची संख्या गेल्या 50 वर्षांत 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचं कारण प्लास्टिक! \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऑस्ट्रेलियातले हे शिअरवॉटर पक्षी अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. \n\nटॅसमान समुद्राच्या बेटावर सुमारे ४० हजार शिअरवॉटर्सचं वास्तव्य आहे. पण प्लास्टिकनं त्यांचं अस्तित्व धोक्यात आणलं आहे.\n\nशास्त्रज्ञांची एक टीम त्यांना वाचवण्यासाठी मेहनत करत आहे. त्याबद्दलचा हा व्हीडिओ आहे.\n\n BBC Oneची टीम जगभरात प्लास्टिकच्या दुष्परिणामांचं चित्रण करत आहे. \n\nत्यांच्याच एका डॉक्युमेंटरीमध्ये शिअरवॉटरवरच्या या आघाताचं आणि शास्त्रज्ञांच्या मेहनतीचं चित्रण केलं आहे.\n\nमहाराष्ट्रातल्या प्लास्टिक बंदीची सर्वत्र चर्चा असता"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : भुकेसाठी या महिलांवर मुलांना टाकून देण्याची वेळ\\nसारांश: व्हेनेझुएलाचं आर्थिक संकट खूपच गंभीर झालं याहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बहुतांश मुलं आता रस्त्यावर राहत आहेत किंवा ज्या आया मुलांची काळजी घेऊ शकत नाही त्या त्यांना इतरांना देऊन टाकत आहेत कींवा टाकून देत आहेत. असं झालं तर त्यांना खायला मिळेल अशी त्यांना आशा आहे.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : लेबनॉनच्या मुद्द्यावरून युद्धाचे ढग; अमेरिकेचा सौदी आणि इराणला इशारा\\nसारांश: तुमच्या आपापसातील वादात लेबनॉनला मध्ये खेचू नका असे खडे बोल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी इराण आणि सौदी अरेबियाला सुनावले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हिडिओ: लेबनॉनचे पंतप्रधान साद हरीरी यांनी सौदी अरेबियातून आपला राजीनामा दिला.\n\nलेबनॉनचे पंतप्रधान साद हरीरी यांनी राजीनामा घोषित केल्यानंतर लेबनॉनमध्ये राजकीय वातावरण पेटलं आहे. हरीरी यांना त्यांच्या इच्छेविरोधात सौदी अरेबियामध्ये थांबवून ठेवण्यात आल्याची चर्चा लेबनॉनमध्ये होत आहे. \n\n\"लेबनॉनवर नियंत्रण मिळवण्याचा कुठलाही अधिकार परराष्ट्रातील शक्तींना नाही. रिपब्लिक ऑफ लेबनॉन आणि त्यांच्या राजकीय पक्षांच्या स्वातंत्र्याचा अमेरिका आदर करते,\" असं टिलरसन यांनी म्हटलं आहे. \n\nतसंच हारीरी यांनी आपल्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ: 'एक कप कॉफीच्या पैशांत मी काही वर्षांपूर्वी घर घेतलं होतं!'\\nसारांश: व्हेनेझुएलामध्ये एक कप कॉफीसाठी एवढे पैसे मोजावे लागत आहेत, ज्यात 15 वर्षांपूर्वी एक फ्लॅट यायचा. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"आज जितका पैसा एक कप कॉफीसाठी द्यावा लागत आहे तितक्याच पैशांत 15 वर्षांपूर्वी मी इथं फ्लॅट विकत घेतला होता,\" असं बीबीसीचे प्रतिनिधी व्लादिमीर हर्नांडिझ यांनी सांगितलं. \n\nजगातला सर्वांत मोठा तेलाचा साठा व्हेनेझुएलामध्ये आहे. पण काही धोरणांमुळे महागाई हाताबाहेर गेली आहे. व्हेनेझुएलन सरकार म्हणतं की यामागे आंतरराष्ट्रीय निर्बंध आहे. \n\nपण व्हेनुझुएलाच्या या आर्थिक कोंडीचं नेमकं कारण काय आहे? जाणून घ्या बीबीसीचे प्रतिनिधी व्लादिमीर हर्नांडिझ यांच्याकडून. \n\nहे पाहिलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुणे : शिरूरमध्ये छेडछाडीला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे फोडले, आरोपी फरार\\nसारांश: पुण्यातील शिरूर परिसरात छेडछाडीचा विरोध करणाऱ्या महिलेवर हल्ला करून, तिचे डोळे फोडण्याची गंभीर घटना समोर आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काय घटना आहे? \n\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुणे शहरापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावरील शिरूर परिसरात घडली आहे. \n\n37 वर्षांची महिला नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने या महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने छेडछाडीचा जोरदार विरोध केला तर, आरोपीने महिलेवर हल्ला केला. ज्यात तिच्या दोन्ही डोळ्यांना इजा झाली आहे. महिलेच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याची माहिती दिली आहे. \n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुणे कोरोना निर्बंध : पुण्यात उद्यापासून दिवसभर जमावबंदी, हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहणार\\nसारांश: पुणे जिल्ह्यात आजपासून (3 मार्च 2021 पासून) पुढच्या 7 दिवसांसाठी दिवसभर जमावबंदी तसंच संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या पुण्यात सर्वाधिक चाचण्या करण्यात येत आहेत. आगामी काळात चाचण्यांची संख्या वाढवण्यात येईल. त्याचप्रमाणे आरोग्य सुविधाही वाढवली जाईल. \n\nबेडची संख्याही वाढवण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक बेड वाढवण्यात येणार आहेत. 5 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं सौरभ राव यांनी सांगितलं. \n\nरुग्णांचं प्रमाण वाढल्या तर काही रुग्णालये केवळ कोव्हिड उपचारासाठी ठेवण्यात येतील. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील अधिक आहे, त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुण्याची वेदांगी करणार सायकलवरून जगप्रदक्षिणा\\nसारांश: इंग्लंडच्या बोर्नमाउथ विद्यापीठात शिकत असलेली पुण्याची वेदांगी कुलकर्णी ही १९ वर्षीय तरुणी येत्या जून महिन्यात सायकलवरून जगप्रदक्षिणा करणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वेदांगी कुलकर्णी\n\nदररोज ३२० किलोमीटर वेगानं १०० दिवसांमध्ये पाच खंडांमधून सायकलिंग करत २९,००० किलोमीटरचा पल्ला ती पार करणार आहे. \n\nवेदांगीची ही राईड 'सेल्फ सपोर्टेड' म्हणजेच कुणाच्याही मदतीशिवाय असेल, हे विशेष. याआधी जगात केवळ दोन महिलांनी वयाच्या तिशीत असा प्रयत्न केला होता. \n\nत्यामुळे कमीतकमी वेळात सायकलवरून जगप्रदक्षिणा करणारी सर्वांत तरुण महिला सायकलस्वार म्हणून तिची आणि तिच्या या प्रवासाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याच्या दिशेनंही वेदांगीची तयारी सुरू आहे.\n\nपाच टप्प्यांमध्ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुण्यातल्या साडी सेंटरला आग, 5 कामगारांचा होरपळून मृत्यू\\nसारांश: पुण्यातील देवाची ऊरळी येथील सासवड रोडच्या लगत असलेल्या राजयोग होलसेल साडी डेपो या दुकानाला पहाटे आग लागली. या आगीमध्ये धुराने गुदमरून आणि होरपळून पाच कामगारांचा मृत्यू झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राकेश रियाड (वय २२), धर्मराम वाडियासार (वय २५),राकेश मेघवाल (वय २५), सुरज शर्मा (वय २५) हे चारही  राहणार राजस्थान तर धीरज चांडक (वय २३), रा. लातूर असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. \n\nरात्रीच्या वेळी कामगार दुकानात झोपत असत. चोरी होऊ नये म्हणून दुकानाला बाहेरून कुलूप लावलं जात असे. \n\nपहाटे सव्वा चारच्या सुमारास कामगारांचा मॅनेजरला आग लागल्याचा फोन आला. शॉर्टसर्किटने आग लागल्याने आम्हाला गुदमरत आहे. बाहेर पडता येत नाही. \n\nमॅनेजर तेथे पोहचेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. बाहेरून"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुतळे फो़डण्याची मालिका सुरूच, लेनिननंतर आंबेडकर आणि गांधीही निशाण्यावर!\\nसारांश: त्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा फोडल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी पुतळ्यांना नुकसान पोहोचवण्याची मालिका सुरू झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्रिपुरामध्ये पाडलेली लेनिनची मूर्ती\n\nआज केरळच्या तालिपरंबामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं काही अज्ञात व्यक्तींनी गुरुवारी सकाळी 8.30 च्या सुमारास नुकसान केल्याचं काही प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं आहे. \n\nकोन्नूर जिल्ह्यातल्या असलेल्या तालिपरंबात एका तालुका कार्यालय परिसरात हा पुतळा आहे. भगवी लुंगी घातलेल्या काही लोकांनी पुतळ्याचा चष्मा फोडला. त्यांनी पुतळ्याचा हार काढला आणि ते निघून गेले, असं सांगण्यात येत आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nप्रत्यक्षदर्शीने काढलेल्या एका फोटोवरून पोलीस आता आरोपी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुलवामा : CRPF ताफ्यावर हल्ला करणारा आदिल अहमद कोण?\\nसारांश: काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या एका आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 जवानांचा मृत्यू झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद संघटनेनं घेतली आहे. \n\nकाही माध्यमांच्या वृत्तानुसार या आत्मघातकी हल्ल्याला 21 वर्षाचा आदिल अहमद जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय. \n\nआत्मघातकी हल्ला जिथं झाला ती जागा राजधानी श्रीनगरपासून दक्षिणेला जवळपास 25 किलोमीटर दूर आहे. तर आदिलच्या घरापासून ही जागा केवळ 15 किलोमीटर दूर आहे. \n\nगुरुवारी स्फोटकांनी भरलेल्या एका स्कॉर्पिओ कारनं सीआरपीएफ जवानांच्या तुकडीती एका बसला धडक दिली. या कारमध्ये 350 किलो स्फोटकं होती, असं म्हटलं जातंय. प्रत्यक्षदर्शींच्या मते हा स्फोटाचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुलवामा : लष्कराचा ताफा जाताना सामान्य वाहतूक रोखणार - राजनाथ सिंह\\nसारांश: काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हल्ल्यात प्राण गमावलेल्या जवानांना श्रद्धांजली दिल्यानंतर आणि त्यांच्या पार्थिवाला खांदा दिल्यावर ते बोलत होते. पीडित कुटुंबियांची प्रत्येक प्रकारे मदत केली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.\n\nसर्व मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलणी केल्यानंतर त्यांनी योग्य कारवाईचे आदेश दिले आहेत. आमच्या लष्कराचं मनोधैर्य प्रबळ आहे आणि दहशतवादाविरोधात आपला जो लढा सुरू आहे त्यात आपल्याला यश नक्की मिळेल, असं राजनाथ सिंह म्हणाले. \n\n\"सीमेपलीकडून जे लोक दहशतवाद पसरवण्याचं काम करत आहे त्यांचे मनसुबे कधी पूर्ण होणार नाहीत. सीमेपल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुलवामा हल्ला : CRPF विषयी या 5 महत्त्वाच्या गोष्टी माहीत आहेत?\\nसारांश: गुरूवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जहालवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात CRPFचे 34 जवान ठार झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुलवामा जिल्ह्यातल्या श्रीनगर-जम्मू महामार्गावर जहालवाद्यांनी IEDचा स्फोट घडवत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांच्या बसला लक्ष्य केलं. \n\nCRPFचे हे जवान 76 बटालियनचे होते. CRPF (ऑपरेशन)चे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी सांगितलं, \"जवानांच्या ताफ्यात एकूण 70 गाड्या होत्या. यातील एका बसवर हल्ला झाला. जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला चालला होता. ज्या बसवर हल्ला झाला त्यामध्ये एकूण 39 जवान होते.\" \n\nसहसा प्रत्येक ताफ्यात 1 हजार जवान असतात. मात्र यावेळी सुमार अडीच हजार जवान प्रवास करत होते. या त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुलवामा हल्ल्यांवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, आरोप ठेवणं सोपं आहे, पण...\\nसारांश: \"महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबांचं दु:ख मी समजू शकतो. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही,\" अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात यवतमाळ जवळील पांढरकवडा मध्ये भाष्य केलं. पाकिस्ताननेही या हल्ल्याचा निषेध केला असून भारताच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरेशी आणि भारताचे पंतप्रधान मोदी\n\nयवतमाळ परिसरातील अनेक विकासकामांचं ई-कोनशिला पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं, तसंच अजनी (नागपूर)-पुणे या दोन शहरादरम्यान नव्याने सुरू झालेल्या 'हमसफर एक्सप्रेस'चे त्यांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं.\n\nतत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे नागपूर विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर पांढरकवड्यात बोलताना त्यांनी मराठीतून सांगितलं की \"इथल्या लोकांना विशेषत: माता भगिनींना मला भेटायचंच होत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पूजा शकून पांडेय : महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्या महिलेला अटक\\nसारांश: अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय यांना पोलिसांनी अटक केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांचे पती अशोक पांडेय यांना देखील यूपी पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतून नोएडामध्ये प्रवेश करताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. \n\nमहात्मा गाधीजींच्या 71व्या स्मृतिदिनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी अलीगढमध्ये 12 लोकांवरोधत तक्रार दाखल करण्यात आली आहे. \n\n'महात्मा नथुराम गोडसे अमर रहे, अमर रहे....'अशा घोषणा देत हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय यांनी महात्मा गाधींच्या पुतळ्याला गोळ्या झाडल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पूनम पांडे, मिलिंद सोमण यांच्या फोटोशूटवरून वाद, नग्नता नेहमीच अश्लील असते?\\nसारांश: प्रथितयश मॉडेल आणि फिटनेस फ्रिक असलेले मिलिंद सोमण यांनी आपला पन्नासावा वाढदिवस साजरा करताना समुद्रकिनाऱ्यावर नग्न धावतानाचा एक फोटो टाकला. नेटिझन्सनी फिटनेसवरून त्यांचं कौतुक केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"परंतु पूनम पांडे या अभिनेत्रीला गोव्यातील एका फोटोशूटसाठी तुरुंगाची हवा खायला लागली आहे. हे फोटोशूट अश्लील आहे आणि त्यातून लोकांच्या कामूक भावना चाळवू शकतात असं म्हणून तिच्यावर ही कारवाई झालीय. \n\n लागोपाठ घडलेल्या या घटनांनी नग्नता आणि अश्लीलता यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नग्नता प्रत्येक वेळी अश्लीलताच असते का? दोन्हीत नेमका फरक काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय कायदा याबद्दल नेमकं काय सांगतो हे समजून घेऊया...\n\n25 वर्षांपूर्वी मिलिंद सोमण आणि मधू सप्रे यांनी एका जाहिरातीसाठी केलेल्या फोट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पृथ्वीभोवती 5 हजारहून जास्त प्रदक्षिणा घालणारी महिला तुम्हाला माहितीये?\\nसारांश: नासाच्या अंतराळवीर क्रिस्टीना कोक यांनी अंतराळात 328 दिवस वास्तव्य केलं. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांनी 5 हजार 248 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि सहा वेळा स्पेसवॉकही केला. \n\nदीर्घ काळ अंतराळात राहण्याचा महिलांवर नेमका काय परिणाम होतो, याचा अभ्यास करणं हा क्रिस्टीना यांच्या मोहिमेचा उद्देश होता.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पृथ्वीराज चव्हाण: मोदी सरकारचे अपयश दाखवण्यात काँग्रेस कमी पडली #5 मोठ्या बातम्या\\nसारांश: विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्या\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखवण्यात काँग्रेस कमी पडली- पृथ्वीराज चव्हाण\n\nगेल्या काही वर्षांत मोदी सरकारने देशाचे आर्थिक धोरण बदलणारे मोठे निर्णय घेतले. पण नोटबंदी, जीएसटी अशा निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. \n\nसरकारचे हे अपयश जनतेला पटवून देण्यात काँग्रेस पक्ष कमी पडल्याची कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांनी दिली. लोकसत्तातर्फे आयोजित 'वेबसंवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते.\n\nनोटाबंदी आणि जीएसटीसारखे मोठे निर्णय मोदी सरकारने कुणाचाही सल्ला न घेता घेतले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पृथ्वीवरील मानवी जीवन या 5 कारणांनी पूर्णतः नष्ट होऊ शकतं\\nसारांश: प्रलय येऊन मानवी जीवन नष्ट होऊ शकतं असं म्हणतात, पण मानवी जीवन नष्ट होण्याच्या इतरही अनेक शक्यता आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इंडिपेंडन्स डे किंवा आर्मागेडन सारख्या चित्रपटांत असं दाखवलं आहे की पृथ्वीवर अशनी (अॅस्टेरॉइड) आदळू शकते आणि जीवन नष्ट होऊ शकतं. अशा नाट्यमय घटनांनी मानवता नष्ट होऊ शकते पण आपलं जीवन नष्ट होण्याचं हे एकमेव कारण आहे असं समजणं म्हणजे सध्या ज्या गंभीर समस्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे. या समस्या अशा आहेत की ज्यांच्यावर आपण उपाय योजना केली तर मानवतेवरील संभाव्य धोका टळू शकतो. \n\n1. ज्वालामुखीचा उद्रेक \n\n1815 मध्ये इंडोनेशियातल्या 'माऊंट तंबोरा' ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यात 70,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पॅरिस : शहराच्या मध्यवर्ती भागात स्फोट, 12 जण गंभीर जखमी\\nसारांश: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात 12 जण गंभीर जखमी झाले. 9 अॅरॉनडिसेमेंट भागातील रु डी ट्रेवाईझ भागात झालेल्या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती त्यामुळे आसपास उभ्या असलेल्या कार आणि इमारतींचे नुकसान झाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. एका बेकरीमध्ये गॅस गळती झाल्यामुळे हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. \n\nबचाव कार्यात अडथळा येऊ नये, यासाठी नागरिकांना दुर्घटनास्थळापासून लांब राहण्यास सांगण्यात आले. स्फोट होताच रस्त्यावर दुकानांच्या काचांचा खच पडला. तर जवळच असलेल्या बेकरीला आग लागली. \n\nघटनास्थळाची पाहणी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे गृहमंत्री क्रिस्टोफे कॅस्टॅनर यांनी सांगितले. \n\nफ्रान्समध्ये सध्या सरकारी धोरणांविरोधात 'येलो वेस्ट' आंदोलन सु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात झिम्बाब्वेत दगडफेक आणि दंगल\\nसारांश: भारतात इंधन दरवाढीविरोधात काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आलं होतं. फ्रान्समध्येही इंधनदरवाढीविरोधात झालेल्या आंदोलनात अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला होता. याच घटनांची पुनरावृत्ती आता झिम्बाब्वेत होताना दिसत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"झिम्बाब्वे सरकारने एका रात्रीत इंधनाचे दर दुपटीपेक्षा अधिक वाढवल्यामुळे आंदोलनाचा भडका उडाला असून त्यात अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. \n\nहरारे आणि बुलावायोमध्ये अनेक आंदोलक रस्त्यावर उतरले. शेकडो आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बसचा मार्ग आणि रस्ता अडवण्यासाठी आंदोलकांनी टायर जाळले. \n\nइंधनाचा बेसुमार वापर आणि बेकायदेशीर व्यापार यामुळे इंधनदरात वाढ केली असल्याचं राष्ट्राध्यक्ष इमरसन नंगावा यांनी सांगितलं आहे. सध्या झिम्बाब्वेचं प्रशासन देशाची आर्थिक घडी सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तिथं सध्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पेट्रोल-डिझेलच्या एवढं महाग का? व्हीडिओत पाहा कारणं आणि उपाय\\nसारांश: गेल्या दोन महिन्यात पेट्रोलियम पदार्थांच्या सतत वाढणाऱ्या किमतींनी पुन्हा एकदा वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर जागा पटकावली आहे. अर्थात ही बातमी सामान्य लोकांना सुखावणारी नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पैशाची गोष्ट - पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होणार?\n\nकारण त्यामुळे पेट्रोलचे दर महाराष्ट्रात आजमितीला 75 रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. तर डिझेल 70 रुपयांच्या आसपास आहे. आणि सामान्य लोकांसाठी याचा अर्थ असा आहे की गाडी किंवा बाईकने प्रवास महागला आहे. \n\nआणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे भाज्या, दूध आणि फळं या वस्तूही महाग होतायत आणि आणखी महाग होण्याची शक्यता आहे. \n\nपेट्रोल-डिझेल दरवाढीची कारणं\n\nप्रथमदर्शनी बघितलं तर भारतातल्या वाढत्या किंमतींचा थेट संबंध जगभरातल्या खनिज तेलाच्या दरवाढीशी आहे. पेट्रोल,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पेप्सिको: शेतकऱ्यांवर भरलेला खटला मागे घेण्याची कंपनीची तयारी\\nसारांश: बियाणांच्या पेटंटचं उलल्ंघन केल्याप्रकरणी पेप्सिको कंपनीने चार भारतीय शेतकऱ्यांवर खटला चालवला होता तो खटला मागे घेण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बटाटे, पेप्सिको\n\nगुजरातमध्ये बटाट्याचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर, अमेरिकेच्या पेप्सिको कंपनीने बियाणांच्या कॉपीराईटचं उल्लंघन केल्याप्रकरणी खटला दाखल केला होता. या बटाट्यांचा वापर लेज चिप्स बनवण्यासाठी केला जातो. ज्या शेतकऱ्यांशी कंपनीने करार केला आहे त्या व्यतिरिक्त इतर कुणालाही कंपनीच्या बियाणांचा वापर करता येणार नाही असा कंपनीचा नियम आहे. त्या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पेप्सिको कंपनीने खटला भरला होता तो मागे घेण्यात आला आहे. \n\nकंपनीचं काय म्हणणं आहे? \n\nपेप्सिको कंपनीच्या बियाणांचा फायद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पैसे मिळाले तर विकलांग व्यक्तीशी लग्न कराल?\\nसारांश: ''माझ्या कुटुंबातील लोक कुणाशीही माझं लग्न लावून देण्यास तयार होते.''\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राजकुमार आणि रूपम\n\nरूपम कुमारीला चालता येत नाही. लहानपणी तिला पोलिओ झाला आणि त्यानंतर कधीच तिचे पाय सरळ झाले नाहीत. \n\nतिला हाताच्या साहाय्याने फरशीवर रांगावे लागत असे. रूपम बिहारमधल्या नालंदा इथे राहते. एखाद्या गरीब कुटुंबातील मुलाला तयार करून पैशाच्या जोरावर मुलीचं लग्न लावून देता येईल असा विचार तिचे कुटुंबीय करत होते. \n\nपण रूपमला अशी स्थळं नको होती. तिला वाटत होतं की हे नातं बरोबरीचं होणार नाही. \n\nराजकुमार तीन चाकी सायकलचा वापर करतात.\n\n''जर मुलगा धडधाकट आहे आणि मुलगी विकलांग आहे, तर तो मुलगा च"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पॉर्न बनवताना महिलांच्या भावनांचा विचार केला जात नाही म्हणून मी हे चित्रपट बनवते: एरिका लस्ट\\nसारांश: \"महिलांच्याही लैंगिक गरजा असतात. आम्हीसुद्धा सेक्समुळेच जन्मलो. स्त्रियांना तुम्ही का विसरता ?'' असा प्रश्न एरोटिक फिल्म डायरेक्टर एरिका लस्ट विचारतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एरिका लस्ट यांच्या चित्रपटातील अभिनेत्री हैदी\n\nत्या म्हणतात, \"महिलांनाही पॉर्न पाहायला आवडतं. पुरुषांसारखाच पॉर्नचा आनंद लुटावा, अशी त्यांचीही इच्छा असते. पण बहुतेक वेळा पुरुषांना आवडणारं पॉर्नच तयार केलं जातं.\"\n\n\"आपण नेहमीच पुरूष केंद्रस्थानी असलेलं पॉर्न पाहतो. पण मी माझ्या चित्रपटात नेमकं उलट करते. सारखं का माचो पॉर्न पाहायचं? त्याने मूड जाऊ शकतो.'' एरिका सांगतात. \n\nजगातल्या सर्वांत मोठ्या (पॉर्न हब 2018 सालच्या परीक्षण डेटानुसार) पॉर्न साइटवर प्रति सेकंदाला 1,000 पेक्षा जास्त वेळा सर्च केलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पॉर्नस्टार मिया खलिफा: पॉर्न इंडस्ट्री सोडली पण भूतकाळ पाठ सोडत नाहीये\\nसारांश: पॉर्नहबवर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मिया खलिफाने पॉर्न इंड्रस्ट्री सोडली. पण तिच्या भूतकाळामुळे तिला दुसरं काम मिळणं देखील कठीण झालं. पॉर्न इंड्रस्ट्री सोडल्यानंतर तिच्या आयुष्यात काय बदले घडले याविषयी तिने मुलाखत दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रसिद्ध पॉर्नस्टार असलेल्या मिया खलिफाने पहिल्यांदा स्वतःच्या करियरविषयी खुलेपणाने बातचीत केली आहे. \n\nमिया खलिफाने मेगन अबोट या अमेरिकी लेखिकेला मुलाखत दिली. या मुलाखतीत मिया खलिफाने पॉर्न बनवणाऱ्या कंपन्या तरुण मुलींना आपल्या जाळ्यात खेचतात, असा आरोप केला आहे. \n\n26 वर्षांच्या मिया खलिफाने केवळ तीन महिने पॉर्न इंडस्ट्रीत काम केलं. 2014च्या मे महिन्यात मिया या इंडस्ट्रीत आली आणि 2015च्या सुरुवातीला त्यांनी हे काम सोडलं. मात्र, ज्यावेळी ती या इंडस्ट्रीतून बाहेर पडली त्यावेळी ती पॉर्नहब नावाच्या व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पोलिसांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक चर्चा रद्द\\nसारांश: जम्मू काश्मीरमधल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानबरोबर होणारी चर्चा रद्द केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. \n\n\"पाकिस्तानचे नवे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांनी भारताला पत्र पाठवून उभय देशातील संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी दोन्ही देशातल्या प्रतिनिधींची बैठक व्हावी असाही प्रस्ताव मांडला होता. या पत्राला सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून दोन्ही देशातच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक न्यूयॉर्कमध्ये आयोजित केली होती,\" रवीश कुमार म्हणाले. \n\n\"दोन्ही देशात शांतता प्रस्थापित व्हावी तसंच दोन्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केल्यावरून मारहाण झालेले वृद्ध म्हणतात: ‘मी चूक असेन तर कायदेशीर शिक्षा करा’\\nसारांश: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करणारा मेसेज व्हॉट्सअॅपवर प्रसारित केला म्हणून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकास शनिवारी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाई रजनीकांत यांना दर्यापूरमधील अॅड. संतोष कोल्हे यांनी मारहाण केली आहे.\n\nभाई रजनीकांत (वय 72) असं त्यांचं नाव असून ते शेतकरी आणि दारूबंदीच्या चळवळीत कार्यरत आहेत. अकोला, अमरावती परिसरामध्ये ते दारूविरोधात प्रबोधन करतात.\n\nभाई रजनीकांत यांचं स्वतःचं घर नसल्यामुळे ते मित्रांच्या, सहकाऱ्यांच्या घरी रात्र काढून दिवसा प्रबोधनाचं काम करतात. \n\nशनिवारी झालेल्या या घटनेचा जो व्हीडिओ बाहेर आला आहे, त्यात दर्यापूर पालिकेतील नगरसेवक अॅड. संतोष कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्याने भाई रजनीकांत यांना मारहाण करताना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रकाश मेहता : एम. पी. मिल कंपाऊंड प्रकरणामुळे मंत्रिपद धोक्यात?\\nसारांश: ताडदेवच्या एम.पी. मिल कंपाऊंड एसआरए गैरव्यवहार प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मंत्रिपदाची जबाबदारी नीट पार पाडली नाही त्याचबरोबर अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका लोककायुक्त एम. एल. ताहलियानी यांनी चौकशी अहवालात ठेवल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यासंबधी प्रकाश मेहता यांनी राजीनामा देण्याची मागणीही मुंडे यांनी केली आहे. पण ऐन मंत्रिमंडळ विस्ताराआधी प्रकाश मेहतांवर ठेवला गेलेला हा ठपका त्यांचं मंत्रिपद धोक्यात आणू शकतो अशी चर्चा आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nकाय आहे एम. पी. मिल कंपाऊंड प्रकरण? \n\nएम. पी. मिल कंपाऊंड हा एसआरए योजनेअंतर्गत असलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाला २३ वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. एस. डी. कॉर्पोरेशन या विकासकाने २३३४ घरं बांधणार असल्याचं मान्य केलं होतं. पण २००९ साली एसआरए रहिवाश्यांनी २२५ ऐवजी २६९ चौ. फुटच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रजासत्ताक दिन : शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडसाठी दिल्ली पोलिसांनी घेतला 'हा' निर्णय #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडसाठी दिल्ली पोलिसांनी घेतला 'हा' निर्णय\n\nशेतकरी संघटना आणि दिल्ली पोलिसांमध्ये प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ट्रॅक्टर परेडबाबत चर्चा झाली असून पोलिसांनी ट्रॅक्टर परेडला आता परवानगी दिली आहे. बीबीसी हिंदीने हे वृत्त दिले आहे. \n\nस्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेडसाठी जी जागा निश्चित केली आहे त्याठिकाणी परेडसाठी शेतकरी तयार असल्याचंही त्यांनी सांगितले.\n\n'ही एक ऐतिहासिक परेड असून यावेळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रताप चंद्र सारंगी : सोशल मीडियावर हिरो झालेल्या मंत्र्याची 'वादग्रस्त' पार्श्वभूमी\\nसारांश: राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात गुरुवारी भारताच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी सर्वाधिक टाळ्या मिळाल्या त्या फारसे परिचित नसलेल्या आणि अगदी साधी राहणीमान असणाऱ्या प्रताप चंद्र सारंगी यांना.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रताप चंद्र सारंगी यांना ओरिसाबाहेर फारसं कुणी ओळखत नव्हतं. मात्र, गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आणि चित्र पालटलं. सारंगी लगेच व्हायरल झाले आणि लोकप्रियही.\n\nसारंगी खासदारकीची निवडणूक जिंकून राज्यमंत्री झाले. रंकाचा राव झाल्याच्या कहाण्यांनी समाजमन हेलावून जाणाऱ्या भारतासारख्या देशात सारंगी यांच्या या यशाचं कौतुक झालं नसतं तरच नवल. \n\nसारंगी यांना साध्या राहणीमानामुळे मोठी लोकप्रियता मिळाली असली तरी त्यांचा इतिहास इतका साधा नाही. \n\n1999 साली ओरिसामध्ये संतप्त हिंदू जमाव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची ईडीकडून चौकशी\\nसारांश: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयावर एन्फोर्समेंट डिरेक्टरेट (ईडी)ने छापे मारले. त्यानंतर त्यांचा मुलगा विहंग सरनाईक याला ईडीनं ताब्यात घेतलं आणि चौकशी केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रताप सरनाईक यांची मुलं पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीने छापे मारले.\n\nआज सकाळी आठ वाजता ईडीचे पथक सरनाईक यांच्या निवासास्थानी तसेच व्यावसायिक कामकाजाच्या ठिकाणी दाखल झाले. सरनाईक कुटुंबीय टॉप्स ग्रुपचे प्रमोटर्स आहेत. त्या कार्यालयांवरही छापे मारण्यात आले आहेत. \n\n\"ईडीची कारवाई कशासाठी हे मला माहीती नाही. तेच शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. मी कायदेशीर लढाई लढणार आहे,\" असं प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर थेट सामनाच्या ऑफीसमध्ये जाऊन सरनाईक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रतीक कुहाडः बराक ओबामा यांच्यामुळे प्रतीक कुहाड कसे बनले स्टार?\\nसारांश: गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रतीक नवी दिल्लीतील आपल्या घरी निवांत बसलेले होते. अचानक त्यांच्या फोनवर शेकडो मेसेज येऊ लागले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतिक कुहाड\n\nतू हे पाहिलंस का, ही खूप मोठी गोष्ट आहे, असं सांगत अनेकांनी त्यांना मेसेज केले होते. \n\nयाबाबत सांगताना गायक प्रतीक कुहाड म्हणतात, \"लोक कोणत्या गोष्टीबाबत बोलत आहेत, मला काहीच कळत नव्हतं.\"\n\nपण नंतर संपूर्ण प्रकरण प्रतीक यांना समजलं. \n\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रतीक यांचे फॅन झाले आहेत. त्यांचं गाणं 'कोल्ड मेस' बराक ओबामा यांच्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत समाविष्ट झालं आहे, अशी माहिती प्रतिक यांना मिळाली. \n\nखरं तर प्रतीक यांचं हे गाणं अमेरिकेच्या चार्टबीट्समध्येह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रवीण दरेकर: शिवसेना ते मनसे ते भाजप आणि आता परिषदेतले विरोधी पक्षनेते\\nसारांश: भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झालीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवसेनेतून मनसेत आणि मनसेतून भाजपमध्ये असा राजकीय प्रवास करणाऱ्या प्रवीण दरेकर यांनी केलाय. विद्यार्थी दशेपासून प्रवीण दरेकर यांचा राजकारणात वावर आहे.\n\nदरेकरांचे वडील एसटी कंडक्टर, तर आई मासळी विक्रेती होती. वैयक्तिक आयुष्यातील खाचखळगे पार करत प्रवीण दरेकरांनी आधी मुंबईतील आणि आता राज्याच्या राजकारणात आपलं विशिष्ट स्थान निर्माण केलंय.\n\nमुंबै बँकेतील घोटाळ्यावरून प्रवीण दरेकर यांच्यावर आरोपही झाले. हे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. \n\nव्यक्तिगत आयुष्यातील संघर्ष, राजकारणातील पक्षांतरं आणि घोटाळ्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रिन्स हॅरी आणि मेगन 'वरिष्ठ' रॉयल पदाचा करणार त्याग\\nसारांश: 'द ड्युक' आणि 'डचेस ऑफ ससेक्स' यांनी आपण 'सीनिअर रॉयल'पदाचा त्याग करणार असल्याची घोषणा केली आहे. यापुढे आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लंडनच्या राजघराण्याचे प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेगन मर्केल यांनी नुकतंच यासंबंधीचं एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यापुढे आपण युके आणि अमेरिका या दोन्ही ठिकाणी राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. \n\nबीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी घेतलेल्या या निर्णयाची महाराणी एलिझाबेथ, प्रिन्स विल्यम किंवा राजघराण्यातल्या कुठल्याच व्यक्तीला कल्पना नव्हती. दोघांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बंकिंगहॅम पॅलेस नाराज असल्याचंही कळतंय. या निर्णयामुळे सीनिअर रॉयल्स दुखावल्याची माहितीही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल : जोडप्याला पैसा मिळतो कुठून?\\nसारांश: मी आणि माझी पत्नी मेगन मर्कल राजघराण्याच्या ज्येष्ठ सदस्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत कॅलिफोर्नियाला रहायला आलो तेव्हाच राजघराण्याने आम्हाला आर्थिक मदत करणं बंद केल्याचं प्रिन्स हॅरी यांनी अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटर ऑप्रा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यामुळे प्रिन्सेस डायनांचे धाकटे चिरंजीव आणि ब्रिटीश राजघराण्याचे ज्येष्ठ सदस्य असलेले प्रिन्स हॅरी यांना राजघराण्याकडून खर्चाचे पैसे मिळत नसतील तर त्यांना पैसा मिळतो कुठून? ते काय करतात ज्यातून त्यांची कमाई होते? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. \n\nराजघराण्यातून पैसे मिळणं बंद झालंय का?\n\nड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स ही पदवी असलेले प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आपण यापुढे राजघराण्याचे ज्येष्ठ सदस्य रहाणार नाही आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी स्वतः काम करू, अशी घो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रियंका गांधी महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रचारासाठी येणार - सत्यजित तांबे\\nसारांश: विधानसभेसाठी काँग्रेस आणि शिवसेनेची रणनीती काय असेल, यासह वेगवेगळ्या मुद्दयांवर काँग्रेस नेते सत्यजित तांबे आणि शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी बीबीसी मराठीशीच्या राष्ट्र-महाराष्ट्र कार्यक्रमात मोकळेपणानं चर्चा केली. एकमेकांना कोपरखळ्या मारताना त्यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सर्व पक्षांच्या यात्रा निघाल्या पण काँग्रेसची यात्रा का निघाली नाही असं विचारलं असता काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी म्हटलं, की नुसत्या यात्रा काढून निवडणुकीत जिंकता येत असत्या तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी निवडणूक जिंकली असती. पण ते निवडणूक जिंकले नाहीत. लोकांपर्यंत पोहोचण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात त्यानुसार आम्ही कार्य करतो. येत्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे प्रचाराला येऊ शकतात. आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची तु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रिया वर्मा: मध्य प्रदेशच्या या डेप्युटी कलेक्टरचा व्हीडिओ व्हायरल होतोय कारण...\\nसारांश: रविवार (19 जानेवारी) संध्याकाळपासून सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये गुलाबी रंगाचा कोट घातलेली एक महिला काही आंदोलकांना ढकलताना दिसते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काही वेळानंतर याच महिलेनं एका आंदोलकाला पकडून थापडही लगावल्याचं या व्हीडओत पहायला मिळालं. ही महिला म्हणजे मध्य प्रदेशमधल्या राजगडच्या डेप्युटी कलेक्टर - प्रिया वर्मा.\n\nराजगडमध्ये कलम 144 लागू करण्यात आलंय. पण तरीही भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी बरौरा भागामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. हा व्हीडिओ त्यादरम्यानचा आहे. \n\nANI या वृत्तसंस्थेनेही हा व्हीडिओ प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये एका ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट होतान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू : 'UNमधल्या मतांतराने भारत-इस्राईल संबंध खराब होणार नाहीत'\\nसारांश: \"भारतानं आमच्या विरोधात दिलेल्या एका मतामुळे भारत-इस्राईल संबंधांमध्ये काही फरक पडणार नाही,\" असं इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू रविवारी दिल्लीत आगमनानंतर म्हणाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"भारत आणि इस्राईल यांचे संबंध जणू स्वर्गात जमलेलं लग्न, असे आहेत. त्यामुळे यात कधी बाधा येणार नाही,\" असं नेतान्याहू 'इंडिया टुडे'शी बोलताना म्हणाले. \n\nगेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जेरुसलेमला इस्राईलची राजधानी घोषित केलं होतं. भारतानं ट्रंप आणि एकंदरच इस्राईलच्या विरोधात UN मध्ये मत दिलं होतं. त्यानं इस्राईल काहीसा नाराज असला तरी या विरोधी मतामुळे आमच्या संबंधांवर कोणताही फरक पडणार नाही असंही नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं.\n\n'परिस्थिती लवकरच सामान्य होईल'\n\n\"सर्वोच्च"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू : 'पॅरडाईज पेपर्स' मध्ये केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांचं नाव\\nसारांश: अनेक भारतीय कंपन्या आणि अति-श्रीमंतांनी कर चुकवण्यासाठी विदेशातल्या 'टॅक्स हॅव्हन्स'मध्ये गुंतवणूक केल्याची माहिती उघड झाल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हिडिओ: तुमच्या जवळचा पैसा कसा लपवाल?\n\nज्या देशांमध्ये गुंतवणुकीवर कर किमान किंवा पूर्णतः माफ असतो, अशा देशांना 'टॅक्स हॅव्हन्स' म्हणतात.\n\nबर्म्युडाची अॅपलबाय आणि सिंगापूरच्या आशिया सिटी या दोन्ही फर्म देशोदेशींच्या गर्भश्रीमंतांना आपला पैसा या टॅक्स हॅव्हन्समध्ये वळवण्यास मदत करतात.\n\nया दोन कंपन्यांचा लक्षावधी पानांचा डेटा लीक झाला आहे. 'पॅरडाईज पेपर्स' नावाने जाहीर करण्यात आलेला हा माहितीचा खजिना आजवरचा सर्वांत मोठ्या डेटा लीक म्हणवला जात आहे.\n\nहा लीक झालेला डेटा एक जर्मन वृत्तपत्र आणि इंटरनॅ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू : कारमध्ये महिला बाळाला दूध पाजताना पोलिसांकडून टोईंग\\nसारांश: एका कारमध्ये एक महिला आपल्या बाळाला दूध पाजत होती. अशा अवस्थेत तिच्या कारचं मुंबई ट्राफिक पोलिसांनी टोईंग केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nया महिलेचा पती काही खरेदी करण्यासाठी कार खाली उतरला. ही कार त्यानं नो पार्किंग भागात पार्क केली. ज्यावेळी पोलिसांची टोईंग व्हॅन आली. त्यावेळी ही महिला तिच्या सात महिन्याच्या बाळाला दूध पाजत होती. \n\nआधी पोलिसांनी कारला जॅमर लावलं आणि नंतर ती कार उचलली. असं वृत्त एबीपी माझा डॉट कॉमवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. \n\nपोलीस कारवाई करत असतानाचा व्हीडिओ एका तरुणानं शूट केला आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. \n\nदरम्यान संबंधित पोलीस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू : कुलभूषण जाधव यांना पत्नीला भेटण्याची परवानगी\\nसारांश: हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानात अटकेत असलेले कुलभूषण जाधव यांना त्यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. मानवतावादी दृष्टीकोनातून हा निर्णय घेतल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कुलभूषण जाधव\n\n'लोकसत्ता'नं दिलेल्या बातमीतनुसार, कुलभूषण जाधव यांची भेट घेता यावी, यासाठी त्यांच्या आई आणि पत्नीनं पाकिस्तानकडे अर्ज केला होता. \n\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार सरताज अजिज यांना २७ एप्रिलला पत्र पाठवून जाधव कुटुंबीयांना व्हिसा मंजूर करण्याची विनंती केली होती. मात्र त्याकडे पाकिस्ताननं दुर्लक्ष केलं होतं.\n\nशुक्रवारी पाकिस्ताननं नरमाईची भूमिका घेतली. पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला त्यांची भेट घेण्याची परवानगी दिली आहे. आता"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू: संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे, समर्थकांची मागणी\\nसारांश: भीमा कोरेगाव हिंसाचाराची आपला काहीही संबंध नाही असं शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी सांगलीमध्ये केली, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संभाजी भिडे\n\nभिडे यांच्या समर्थनात सांगतील आज रॅली काढण्यात आली. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेशी भिडे गुरुजींचा काहीही संबंध नाही. भिडे गुरुजींवर दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा. \n\nखोटे आरोप करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची चौकशी करावी. तसंच महाराष्ट्र बंदमध्ये तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करावी, अशा मागण्या या रॅलीतून करण्यात आल्या.\n\n'500 रुपयांमध्ये देशभरातील आधारधारकांची माहिती' \n\n500 रुपयांमध्ये देशभरातील सर्व आधारधारकांची माहिती मिळवता येऊ शकते, असं वृत्त द ट्रिब्युननं दिलं आहे. यासंद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्लास्टिकच्या प्रेमात आपण कधी आणि कसे पडलो? ही घ्या 8 कारणं\\nसारांश: प्लास्टिक वातावरणासाठी अत्यंत हानीकारक आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण तरी ते वापरण्याचा ना आपल्याला मोह आवरतो, ना तो वापर थांबवण्यासाठी आपण पुरेसे प्रयत्न करताना दिसतो. कारण या मानवनिर्मित वस्तूच्या प्रेमात पडण्याची काही चांगली कारणंही आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मानवाचं प्लास्टिकशी असलेला विचित्र नातं आणि आधुनिक जीवनशैलीत त्याचं महत्त्व, याविषयी पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ आणि ब्रॉडकास्टर प्राध्यापक मार्क मिओडॉनिक यांनी अभ्यास केला. तर या प्लॅस्टिकने आपलं आयुष्य कसं व्यापलं आहे, बघूया.\n\n1. हस्तिदंताला पर्याय म्हणून प्लॅस्टिकचा जन्म\n\nआश्चर्य वाटेल मात्र सर्वांत आधी व्यावसायिक वापरासाठीचं प्लॅस्टिक कापसापासून तयार करण्यात आलं होतं.\n\n1863मध्ये हस्तिदंताचा तुटवडा पडू लागला होता. त्याकाळी हस्तिदंतापासून बिलियार्ड्स खेळाचे चेंडू बनविणाऱ्या एका अमेरिकी कंपनीने ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फक्त एक तिखट मिरची खाल्ली आणि तो हॉस्पिटलमध्ये भरती झाला!\\nसारांश: जगातली सर्वांत तिखट मिरची खाण्याचं चॅलेंज स्वीकारणाऱ्या एकाला थेट इमर्जंसी वार्डात भरती करावं लागलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ते झालं असं, की न्युयॉर्कमध्ये तिखट मिरची खाण्याची एक स्पर्धा भरली होती. तिथे जगातील सर्वांत तिखट मिरची 'कॅरोलिना रीपर'सुद्धा लोकांची तिखट खाण्याची क्षमता तपासण्यासाठी होती. \n\nत्याने या मिरचीचं पावडर खाल्लं आणि त्याच्या डोक्यात झणझण होऊ लागली, कोरड्या उलट्या सुरू झाल्या. काही दिवसांनी त्यांची मान दुखू लागली आणि मध्येच काही सेकंद डोक्यात वीज चमकल्या सारखं व्हायचं. \n\nडोकं इतकं दुखत होतं की, या व्यक्तीला ICUमध्ये भरती करावं लागलं. मेंदूच्या सर्व टेस्ट करूनही डॉक्टरांना त्याला डोकेदुखी दूर करता आली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फादर फ्रान्सिस दिब्रिटो: 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष\\nसारांश: उस्मानाबादमध्ये होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये साहित्य महामंडळाची बैठक झाली. यामध्ये फादर दिब्रिटो यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यातील उस्मानाबादेत होत असल्यामुळे याच भागातील साहित्यिकाची अध्यक्षपदी निवड होईल अशी चर्चा होती. निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कवि ना. धों. महानोर, साहित्यिक सुधीर रसाळ तसंच रा. रं बोराडे यांची नावं या पदासाठी चर्चेत होती.\n\nपण अखेरीस फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी निवड करण्यात आली आहे. \n\nकोण आहेत फादर फ्रान्सिस दिब्रिटो \n\nफादर दिब्रिटो यांना जन्म पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात नंदाखाल गावात 4 डिसेंबर 1942 ला झाला. त्यांचं शिक्षण नंदाखालमध्येच सेंट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फेक न्यूड्स: महिलांचे डिजिटली कपडे काढणारं अॅप बंद\\nसारांश: स्त्रियांच्या फोटोमधले कपडे डिजिटली काढून त्यांच्या खोट्या नग्न प्रतिमा तयार करणारं अॅप संबंधित कंपनीनं अखेर मागे घेतलं आहे. Deepnude हे स्त्रियांचे नग्न फोटो तयार करणारं अॅप होतं\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"(प्रतिकात्मक फोटो)\n\n50 डॉलर किमतीच्या या अॅपविषयी 'मदरबोर्ड' या टेक न्यूज वेबसाईटवर एक लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखामुळे सगळ्यांचं लक्ष Deepnude अॅपकडे वेधलं गेलं. त्यानंतर त्यावर टीका व्हायला लागली. \n\n'रिव्हेंज पॉर्न' म्हणजेच सूड उगारण्यासाठी करण्यात येणारं चारित्र्यहनन ही जगभरात मोठी समस्या आहे. 'रिव्हेंज पॉर्न'विरुद्ध लढा देणाऱ्या एका कार्यकर्त्याने या अॅपला 'अत्यंत भयावह' म्हटलं आहे. \n\nजग सध्या या अॅपसाठी तयार नसल्याचं म्हणत निर्मात्यांनी आपल्या वेबसाईटवरून हे अॅप काढलं आहे. \n\n\"लोकांकडून य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फेकन्यूजला आळा घालण्यासाठी फेसबुक घेणार यूजर्सची मदत\\nसारांश: फेसबुकचं न्यूज फीड विश्वासार्ह बनवण्याच्या दृष्टीनं आपण कटिबद्ध आहोत अशी घोषणा फेसबुकनं नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच केली आहे. न्यूज फीड विश्वासार्ह बनवण्यासाठी खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या बातम्यांनाच प्राधान्य दिलं जाईल, असं फेसबुकनं म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मार्क झुकरबर्ग\n\n\"युजर सर्व्हेंचा अभ्यास करून कोणती संस्था अधिक विश्वासार्ह बातम्या देते हे ठरवलं जाणार आहे,\" असं फेसबुकनं म्हटलं. \n\n\"फेसबुक युजर्सच्या न्यूज फीडमध्ये सध्या 5 टक्के बातम्या दिसतात. त्या कमी करून 4 टक्क्यांवर आणल्या जातील,\" असं फेसबुकचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे. \n\n\"काही लोक फेसबुकवर फेक न्यूज पसरवतात. या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला,\" असं मार्क झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे. \n\nमार्क झुकरबर्ग\n\nट्विटर देखील विश्वासार्हत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फेसबुक श्वेतवर्णीय राष्ट्रवाद आणि फुटीरतावादाच्या प्रचारी पोस्ट ब्लॉक करणार\\nसारांश: श्वेतवर्णीय राष्ट्रवाद आणि फुटीरतावादावर बंदी घालणार असल्याचं फेसबुकने स्पष्ट केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"श्वेतवर्णीय राष्ट्रवाद आणि श्वेतवर्णीय स्वामित्वाची भावना (White Supremacy) या दोन गोष्टी आता वेगळ्या काढता येणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. \n\nश्वेतवर्णीय राष्ट्रवादाचं कौतुक करणाऱ्या, त्याला पाठिंबा देणाऱ्या तसंच त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोष्टी आम्ही पुढच्या आठवड्यापासून फेसबुक तसंच इंस्टाग्रामवरून ब्लॉक करणार आहोत असंही फेसबुकने जाहीर केलं. \n\nकट्टरतावादी संघटनांचा मजकुर ओळखण्याची क्षमता सुधारण्याची ग्वाहीही या सोशल मीडिया कंपनीने दिली. \n\nअशा प्रकारच्या गोष्टी सर्च करणाऱ्या लोकांना आप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फेसबुक, इंस्टग्राम, ट्वीटर आणि व्हॉट्सअॅप आज मध्यरात्रीपासून बंद होणार? काय आहेत नव्या सोशल मीडिया गाईडलाईन्स?\\nसारांश: केंद्र सरकारने नव्या सोशल मीडिया गाईडलाईन्सच्या अमंलबजावणीसाठी फेसबुक, इंस्टग्राम, ट्वीटर, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया अॅप्सला दिलेली मुदत मंगळवारी रात्री संपत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सरकारने या सर्वांना तीन महिन्यांनी मुदत दिली होती. पण अनेकांनी त्यासाठी मुदत वाढ मागितल्याची चर्चा आहे. पण अजूनही सरकारने त्यांना मुदत वाढ दिल्याचं कुठलंही वृत्त नाही. \n\n ट्विटरला पर्याय म्हणून समोर आलेल्या कू या स्वदेशी बनावटीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अपवाद वगळता अन्य फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने नवीन नियमांची अंमलबजावणी केलेली नाहीये. \n\nकाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने नियमांच्या अंमलबजावणीसाठी सहा महिन्यांचा वेळही मागितला आहे. \n\nजर कोणत्याही सोशल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानं शोषण होतं का?\\nसारांश: फेसबुकवर एखाद्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानं शोषण झालं असा अर्थ होतो का? पाकिस्तानातील एका चित्रपट निर्मातीनं हा प्रश्न उपस्थित केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फेसबुकवर एखाद्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानं शोषण झालं असा अर्थ होतो का?\n\nपाकिस्तानातील ऑस्कर विजेती चित्रपट निर्माती शरमीन ओबेद-चिनॉय हिची बहीण एका हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. \n\nतिच्या बहिणीवर उपचार केल्यानंतर तिला हॉस्पिटलमधील एका डॉक्टरनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.\n\nडॉक्टरनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यावर शरमीन वैतागली. तिने याबाबत रागाने आपली प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केली. \n\nया ट्वीटमध्ये तिनं लिहिलं की, \"एखादा डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रुग्णाची माहिती फेसबुकवर कशी काय पो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फ्रान्समध्ये का होत आहेत हल्ले?\\nसारांश: दक्षिण फ्रान्सच्या एक सुपरमार्केटमध्ये एक बंदुकधाऱ्याने हल्ला केला आहे. फ्रान्सवर 2015 सालापासून अनेक जिहादी हल्ले झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nशुक्रवारी सुपरमार्केटवरच्या हल्ल्यामागेही इस्लामिक स्टेटचा हात असल्याचं म्हटलं जात आहे.\n\nगेल्या काही काळापासून फ्रान्समध्ये झालेले मोठे दहशतवादी हल्ले पुढीलप्रमाणे. यांपैकी अनेक हल्ल्यांची जबाबदारी कथित कट्टरतावादी संघटना इस्लामिक स्टेटने घेतली आहे. \n\n1 ऑक्टोबर 2017 - मार्सेल रेल्वे स्थानकावर दोन महिलांचा चाकूहल्ल्यात मृत्यू होतो. नंतर कथित इस्लामिक स्टेट या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारतं.\n\n26 जुलै 2016 - दोन हल्लेखोर नोरमँडीमध्ये सेंट इटियान-डु-रुवरे इथल्या चर्चवर हल्ला करत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बजेट 2019: मोदींचा घोषणांचा पाऊस, पण सरकार पैसा कुठून आणणार?\\nसारांश: निवडणुकीला अवघा दीड महिना बाकी असताना नरेंद्र मोदी सरकारने आपला हंगामी अर्थसंकल्प जाहीर केला. शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि कामगारांना डोळ्यासमोर ठेऊन अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ज्यात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम, पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यासोबत इतर घोषणांचा समावेश आहे. पण यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा भार वाढणार आहे. अर्थात यातील तरतुदी एप्रिलपासून लागू होणार असल्या तरी यासाठी पैसा कुठून येणार? हा प्रश्न विचारला जातो आहे. \n\nअर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला. \n\nयावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली. दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बर्ड फ्लू म्हणजे काय? चिकन-अंडी खाणं आता थांबवायचं का?\\nसारांश: कोरोनाची चिंता करण्यात 2020 चं अख्खं वर्षं गेलं...आणि त्यावरची लस येतेय असा दिलासा मिळत असतानाच बातम्या यायला लागल्या बर्ड फ्लूच्या. किती धोकादायक आहे हा बर्ड फ्लू? नेमका कोणाला आणि कसा होतो आणि आता अंडी किंवा चिकन खाणं बंद करायचं का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि केरळ या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने पक्षी अचानक मरून पडल्याचं आढळलं. यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. बर्ड फ्लू हे यामागचं कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.\n\nराष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने हिमाचल प्रदेशात मृतावस्थेत आढळून आलेल्या पक्ष्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू' म्हणजे एव्हियन इन्फ्लूएन्झामुळे झाला असल्याचा रिपोर्ट केंद्र सरकारला दिला आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, केरळमध्येही बर्ड फ्लूच्या संसर्ग पक्ष्यांमध्ये झाल्याच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बातमी खरी की खोटी तपासणाऱ्या वेबसाइट माहिती आहेत का?\\nसारांश: तीन महिने, अनेक राज्य, जमावानं केलेले हल्ले आणि किमान 25 जणांचा मृत्यू. यंदा व्हॉट्सअॅपवरून पसरलेल्या एका अफवेनं भारतात इतकं काही घडलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ - व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करण्याआधी काय काळजी घ्याल?\n\nअफवा आणि फेक न्यूजचा असा सुळसुळाट ही चिंतेची बाब बनली आहे तसंच त्याला आळा घालण्यासाठीही प्रयत्न होताना दिसत आहेत. काही पत्रकारांनी तर केवळ फेक न्यूजशी लढणं हेच आपलं मिशन बनवलं आहे.\n\nखरी माहिती गोळा करणं, चुकीची माहिती बाजूला करणं आणि योग्य विश्लेषण लोकांसमोर मांडणं हे प्रत्येक पत्रकाराचं कामच आहे. पण सोशल मीडियाच्या युगात सगळेजण सगळ्यांसोबत कुठल्याही मॉडरेटर्सशिवाय माहिती शेअर करू शकतात. त्यामुळेच खऱ्या-खोट्याची शाहनिशा करण्याचं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बाप रे! त्याला मिळाली 13,275 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!\\nसारांश: थायलंडमधल्या कोर्टानं आर्थिक फसवणूक करणाऱ्याला एका व्यक्तीला तब्बल 13,275 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुदित कित्तीथ्रादिलोक नावाच्या 34 वर्षांच्या व्यक्तीने गुंतवणुकदारांना अवाजवी व्याजदराचं आमिष दाखवून फसवलं. सुमारे 40 हजार लोकांनी त्याच्या कंपनीमध्ये 1021 कोटींची गुंतवणूक केली. \n\nबेकायदेशीर कर्ज देणं आणि अफरातफरीची 2,653 प्रकरणं, अशा दोन गुन्ह्यांमध्ये कोर्टानं पुदितला दोषी ठरवलं. आणि त्याला 13,275 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली.\n\nपण त्यानं स्वत:चा गुन्हा कबूल केल्यानं त्याची शिक्षा निम्म्याने कमी करून 6637 वर्षं करण्यात आली.\n\nअर्थात, थायलंडमधल्या कायद्यानुसार, एका गुन्ह्यासाठी जास्ती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बापाचा खून करणाऱ्या 3 बहिणींच्या सुटकेसाठी 3 लाख लोकांचे अर्ज\\nसारांश: 2018 सालच्या जुलै महिन्यात रशियाची राजधानी मॉस्को शहरात किशोरवयीन असलेल्या तीन बहिणींनी झोपेत असलेल्या आपल्या वडिलांवर चाकूने वार करून त्यांना ठार केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"क्रेस्टिना, अँजेलिना आणि मारिया\n\nहा बाप आपल्या मुलांचं शारीरिक आणि मानसिक शोषण करायचा, असं तपासात निष्पन्न झालं आहे. \n\nया तिन्ही बहिणींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि बघता बघता हे प्रकरण रशियाभर वाऱ्यासारखं पसरलं. \n\nसख्ख्या बापाकडूनच अत्याचाराला बळी पडलेल्या या तिन्ही बहिणींप्रती रशियामध्ये सहानुभूतीचा लाट आली आहे. त्यामुळेच या बहिणींच्या सुटकेसाठी जवळपास तीन लाख रशियन नागरिकांनी स्वाक्षरी केलेली याचिका दाखल करण्यात आली आहे. \n\nवडिलांचं काय झालं?\n\n27 जुलै 2018च्या संध्याकाळी 57 वर्षांच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बार सुरू झाले म्हणून मंदिरं उघडण्याची मागणी करणं कितपत योग्य?\\nसारांश: राज्यात काही महिन्यांपासून धार्मिक स्थळं उघडण्यात यावीत ही मागणी वंचित बहुजन आघाडी, भाजप, मनसे यांच्याकडून करण्यात येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतिकात्मक फोटो\n\nवंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तर पंढरपुरात रस्त्यावर उतरून आंदोलनही केलं. पण सध्याच्या परिस्थितीत सरकारकडून धार्मिक स्थळं सुरू करणं योग्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे. \n\n'मिशन बिगीन अगेन' च्या अंतर्गत टप्प्याटप्प्याने सरकारकडून लॉकडाऊनला शिथिलता देण्यात येत आहे. 5 ऑक्टोबरपासून सरकारने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्याची परवानगी दिली. \n\nया निर्णयानंतर राज्यात पुन्हा एकदा मंदीरं उघडण्याची मागणी पुढे आली आहे. 'बार सुरू झाले पण मंदीरं कधी सुरू होणार'? असा प्रश्न राजकीय प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बार्सिलोना : वाहतूक कोंडी आणि स्मार्ट शहरासाठी शोधला रामबाण उपाय\\nसारांश: कोणतंही शहर जेव्हा विस्तारतं तेव्हा वाहतुकीची कोंडी हा प्रश्न त्या शहरासमोर असतो. महाराष्ट्रातल्या मुंबई-पुणे-नागपूर या शहरांमध्ये ट्राफिक जॅम आणि पार्किंगचा प्रश्न नेहमी चर्चेत येतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आता वाहनांची संख्या इतकी वाढली आहे की या वाहनांचं करावं काय असं म्हणायची वेळ लोकांवर येते. पण जर तुम्हाला म्हटलं की यावर एक उपाय आहे तर तुम्ही काय म्हणाल? \n\nयावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण स्पेनच्या बार्सिलोना या शहरात असं घडलंय. ज्या ठिकाणी पार्किंग असायची त्या ठिकाणी आता मुलं खेळत आहेत. हे कसं घडलं त्याची ही गोष्ट. \n\nगजबजलेल्या बार्सिलोना शहराच्या मधोमध सध्या वेगळीच शांतता असते. ऐकू येतं ते फक्त मैदानात खेळणाऱ्या लहान मुलांचं खिदळणं आणि पक्षांचा चिवचिवाट.\n\nया भागात अजिबात ट्राफिक नसतं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बाल लैंगिक शोषण : 'बौद्ध भिख्खू लहान मुलांना नग्न करून मारत होते'\\nसारांश: बिहारमधील गया जिल्ह्यातील ध्यान केंद्रात शांतता आहे. या भवनामध्ये आत गेल्यावर इथे 15 लहान मुलं राहात असतील असं वाटत नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nएका खोलीत जमिनीवर एका ओळीत शून्य नजरेने पाहात असलेली ही मुलं. कोणता खेळ नाही, कोणाशी बोलणं नाही, कोणाताही दंगा नाही. या सर्वांमध्ये एक अनामिक शांतता आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता दिसत होती. \n\nहीच परिस्थिती या मुलांच्या आईवडिलांची आहे. हे आईवडील चार दिवसांपूर्वी इथं आसामवरून आले आहेत. ही मुलं बोधगयातील एका ध्यान केंद्रात शिकत होती.\n\n29 ऑगस्टला या ध्यान केंद्रात शिकणाऱ्या मुलांचं कथितरीत्या लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलं होतं. \n\n51 वर्षांच्या वरुण (बदलेले नाव) यांची 2 मुलं इथ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बाल विवाहाच्या बेडीतून कशा मुक्त झाल्या या मुली ?\\nसारांश: \"मला पाहायला आले होते. साखरपुडा करण्याचं ठरलं होतं. लग्न पण ठरलं होतं. आज होणार होतं लग्न. मुलाकडच्यांनी म्हटलं की, आमच्याकडे खूप जमीन आहे. फक्त मुलगी द्या. मला विचारलं पण नाही. पण आता लग्न मोडलं. लग्न करायचं नाहीये.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहणाऱ्या स्वाती (नाव बदललं आहे) या 13 वर्षाच्या निरागस मुलीचे हे शब्द. ग्रामीण भागातील हे भीषण वास्तव नजरेआड करता येणार नाही.\n\nमहाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये बालविवाह मोठ्या संख्येने होताना दिसतात. कोरोनाच्या संकटात तर ही परिस्थिती भयावह झाली आहे. \n\nकोरोना लॉकडाऊन, ग्रामीण भागीतील कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि शाळा बंद असल्यामुळे 13 ते 17 वर्षं वयोगटातील मुलींच्या बाल विवाहांची संख्या राज्यात प्रचंड वाढली आहे.\n\nया समस्येचा आढावा घेण्यासाठी स्वतःचा बाल विवाह र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बालदिन विशेष : शिक्षणासाठी बंड पुकारत सुनीताने रोखला स्वत:चा बालविवाह\\nसारांश: सुनीता देविदास उबाळे ही जालना जिल्ह्यातल्या नंदापूर इथं राहते. सातवीत असतानाच सुनीताच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न ठरवताना ना तिला त्याची कल्पना देण्यात आली, ना तिची मर्जी विचारात घेण्यात आली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिक्षणासाठी बंड पुकारत सुनिताने रोखला स्वत:चा बालविवाह\n\nत्यामुळे मुलगा कोण आहे, कसा आहे, काय करतो, याबद्दल तिला काहीही माहीत नव्हतं. काही दिवसातच नातेवाईकांच्या दबावाखाली सुनिताच्या आई-वडिलांनी तिचा साखरपुडाही उरकला. \n\nजेमतेम 12-13व्या वर्षी सुनिताला लग्न करायचं नव्हतं. तिला शिकायचं होतं. सरकारी अधिकारी व्हायचं होतं.\n\nसुनीताने सर्वप्रथम घरच्यांना आणि नातेवाईंकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश मिळत नाही हे लक्षात आल्यावर ती शाळेतल्या तिच्या शिक्षकाकडे गेली आणि त्यांना लग्नाबद्दल सांगितलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बालभारती नवीन अभ्यासक्रम : गणित सोपं करण्यासाठी भाषेत बदल करणं योग्य?\\nसारांश: गेल्या तीन दिवसांपासून आपण संख्या वाचनाच्या नवीन पद्धतीबद्दल वाचत आहोत, बोलत आहोत. सोशल मीडियावरही अनेक गंमतीशीर मेसेज फिरत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बालभारती या शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन संस्थेनं इयत्ता दुसरीच्या गणित विषयाच्या पुस्तकात संख्या वाचनात नवीन पद्धत आणली आहे. संख्या लिहिणं आणि वाचणं यात गल्लत होऊ नये हा त्यामागचा उद्देश असल्याचं गणित विषय समितीच्या अध्यक्ष मंगला नारळीकर यांनी म्हटलं आहे.\n\nत्यांनी सांगितलं, \"ग्रामीण भागात जिथे पालक अशिक्षित आहेत, अशा घरातील मुलांना 52 ही संख्या बावन्न अशी कळत नाही. ती मुलं 25 लिहितात. त्याचबरोबर एकतीस म्हटलं तर 31 असं लिहिण्या ऐवजी 13 लिहिलं जातं. म्हणजेच लिखाणाप्रमाणे वाच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बालमजुरीच्या विळख्यातून सुटलेल्या देवयानीने असा केला संघर्ष\\nसारांश: \"बाहेर अधिकारी पाहाणी करत होते आणि मी आतमध्ये लपून बसले होते. मीच नाही, माझ्यासारख्या अनेक मुली होत्या. आम्ही ज्या कपड्यांच्या फॅक्टरीत काम करत होतो त्या कंपनीच्या प्रशासनाने आम्हाला लपवून ठेवलं होतं. कारण आम्ही बालमजूर होतो.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"18-वर्षांची देवयानी ती काम करत असलेल्या फॅक्टरीत धाड पडली तेव्हाची आठवण सांगत होती. ती तामिळनाडूतल्या इरोड जिल्ह्यातल्या कुडियेरी गावात राहाते. ती बालमजूर होती आणि तिला एका स्वयंसेवी संस्थेने बालमजुरीच्या विळख्यातून सोडवलं होतं. \n\nसध्या ती मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करते आहे. \n\n\"कपड्यांच्या फॅक्टरीत काम करणाऱ्यांना कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे आणि गरीब घरातून येणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या पाहिजेत,\" ती ठामपणे सांगते. \n\nकापड उद्योग हा शेतीनंतर तामिळनाडूमधला सगळ्यात मोठा मु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बालाकोट: भारतीय वायुदलाने खरंच जैशच्या तळावरील हल्ल्याचा व्हीडिओ दाखवला का? – फॅक्ट चेक\\nसारांश: भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी \"बालाकोटमध्ये केलेल्या हल्ल्याचा पुरावा\" म्हणून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 1:24 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये लढाऊ विमानांचा हल्ला, रडारवरच्या आकृत्या, लक्ष्यावर केलेला बाँबहल्ला दिसत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनेक प्रसिद्ध माध्यमांनी हा व्हिडिओ 'भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याचा व्हिडिओ' म्हणून बराच वेळ चालवला.\n\nपत्रकार संजय ब्रागता यांनी \"फेब्रुवारी महिन्यात CRPFच्या बसवर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्ड्यावर #बालाकोटवर IAFने केलेल्या हवाईहल्ल्याचा हा व्हिडिओ\" असं ट्वीट केलं आहे.\n\nयानंतर बालाकोट हवाई हल्ल्याचं फुटेज म्हणून अनेक लोकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. \n\nमात्र हा व्हिडिओ दिशाभूल करणारा असून तो चुकीच्या संदर्भात वापर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बाळशास्त्री जांभेकरांचे दिवस ते 2019, असं बदलतंय पत्रकारितेचं विश्व\\nसारांश: 6 जानेवारी या दिवशी महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो. 1832 साली याच दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' वृत्तपत्राला सुरुवात केली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या पावणेदोनशे वर्षांमध्ये महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्यासह अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडवण्यासाठी पत्रकारितेने योगदान दिलं आहे.\n\nबाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची ओळख ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांनी युगप्रवर्तक 'बाळशास्त्री जांभेकर - काळ आणि कर्तृत्व' या पुस्तकात करून दिली आहे. बीबीसी मराठीला त्यांनी 'दर्पण' वर्तमानपत्र, 'दिग्दर्शन' मासिक आणि जांभेकरांच्या आयुष्याबाबत माहिती दिली. \n\nत्या सांगतात, \"बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी 'दर्पण'ची सुरुवात केली. त्यांची नक्की जन्मतारिख"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बाळाला रॅंपवर स्तनपान देणारी मॉडेल म्हणते, 'यात काय नवं'\\nसारांश: अमेरिकेतील मियामी येथे सुरू असलेल्या एका फॅशन शोमध्ये एका मॉडेलने रॅंपवर कॅटवॉक करताना बाळाला स्तनपान दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'स्पोर्ट्स इल्सट्रेटेड'च्या वार्षिक स्विमसूट शोच्या वेळी मारा मार्टिन या मॉडेलने आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला स्तनपान दिलं. \n\n\"बाळाला स्तनपान करणं अगदीच नैसर्गिक गोष्ट आहे. कॅटवॉक करताना स्तनपान दिल्यामुळे दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांत माझी बातमी पाहून धक्का बसला. हे मी रोजच करते,\" असं त्यांनी आपल्या इन्स्टा हँडलवर म्हटलं आहे. \n\nअनेक नेटिझन्सनी मारा यांच्या कृतीचं कौतुक केलं आहे. मारा यांनी अतिशय प्रेरणादायी भूमिका घेतली असं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र लक्ष वेधून घेण्यासाठी मारा यांनी असं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिग बॉस : कथित विवाहबाह्य संबंधांवरून एवढा गहजब का?\\nसारांश: दोन प्रौढांमधले संबंध कसे असावेत हे ठरवण्याचा अधिकार तिऱ्हाईत व्यक्तीला असावा का? मराठी बिग बॉसच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या शोमधले स्पर्धक राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे समाजात अशा प्रकारच्या संबंधांना प्रोत्साहन मिळतं, असा आरोप करत नाशिकमधले कायद्याचे विद्यार्थी ऋषिकेश देशमुख यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. \n\n\"ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. यातलं राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांचं वागणं नैतिकतेला आणि संस्कृतीला धरून नाही. हा कार्यक्रम तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकत नाही, त्यामुळेच मी तक्रार दाखल केली,\" असं ऋषिकेश यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिहार निवडणूक : शेवटच्या टप्प्यातलं मतदान का ठरेल निर्णायक?\\nसारांश: बिहारमध्ये 7 नोव्हेंबरपासून तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 78 जागांसाठी मतदान होणार आहे. यात मुख्यत्वे सीमांचल आणि मिथिलांचल प्रदेशातील भागांचा समावेश आहे. \n\nबिहारमधील जवळपास निम्मे मुस्लीम लोक या क्षेत्रात राहतात.\n\nपण, या टप्प्यातील मतदान यासाठी महत्त्वाचं आहे, कारण इथं अनेक जागांवर फक्त दोन नाही तर अधिकाधिक पक्षांचा सामना होणार आहे.\n\nया टप्प्यात उपेंद्र कुशवाहा यांची राष्ट्रीय लोक समता पार्टी, असदद्दुीन ओवैसी यांची एमआयएम, मायावती यांची बसपा आणि माजी खासदार पप्पू यादव यांची जन अधिकार पार्टी रिंगणात आहेत.\n\n2015मध्ये 78"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिहार निवडणूक निकाल: मतमोजणी पूर्ण होण्यासाठी का होतोय उशीर?\\nसारांश: बिहार निवडणुकीचा निकाल अजूनही स्पष्ट झाला नाहीये. एनडीए आणि महागठबंधन यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. गेल्या निवडणुकांमध्ये आपण हे पाहिलं आहे की संध्याकाळपर्यंत मतमोजणी पूर्ण होते. पण अद्यापही मतमोजणी पूर्ण झालेली नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आतापर्यंत केवळ 44 जागांचे निकाल हाती आले असून इतर ठिकाणी मतमोजणी सुरू आहे.\n\nनिवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार भाजप-जेडीयूप्रणित एनडीए 93 जागांवर आघाडीवर असूनन महागठबंधन 90 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएम देखील चार ठिकाणी आघाडीवर आहे. \n\nअजूनही निकालाचं चित्र स्पष्ट झालं नाहीये. हे असं का झालं आहे? निवडणूक निकाल यायला उशीर का होत आहे? \n\nमात्र कोरोना काळातली ही पहिलीच निवडणूक असल्याने बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. \n\nसर्व निकाल\n\nसर्व मतदारसंघ\n\n\n\n\n\nबिहार निवडणूक आयोगाने मतमोजणी सुरू असताना, दुपारी दीड वाज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिहार निवडणूकः चिराग पासवानांचा नितिश कुमारांवर निशाणा पण त्यांच्या खांद्यावरची बंदूक कोणाची?\\nसारांश: जनता दल युनायटेडच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षश्रेष्ठींवर एनडीएतून बाहेर पडून निवडणूक लढवण्यासाठी दबाव वाढवला आहे. लोक जनशक्ती पार्टी एनडीएमधून बाहेर पडल्यावर जदयूमध्येही विचारमंथन सुरू असल्याचं पक्षाचे नेते सांगत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लोक जनशक्ती पार्टीची भूमिका पाहाता अशा प्रकारच्या आघाडीमधून निवडणूक लढवणं आपल्या पक्षाच्या हिताचं नाही असं जदयूचे खासदार आणि आमदार ज्येष्ठ नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.\n\nभागलपूरचे जदयूचे खासदार अजय मंडल यांनी बीबीसीला सांगितले, लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांची ज्या प्रकारची विधानं प्रसिद्ध होत आहेत त्यातून अनेक प्रकारचे संकेत मिळत आहेत.\n\nते सांगतात, \"हे चिराग पासवान बोलत नसून त्यांच्याकडून हे कोणीतरी बोलवून घेत आहे. जदयू कार्यकर्ते आणि नेत्यांशिवाय सामान्य जनतेलाही याचा अंदाज आला आहे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिहार विधानसभा निवडणूक: एक्झिट पोल दाखवतात तेजस्वी आणि नितीश यांच्यामध्ये अटीतटीची लढत\\nसारांश: बिहार विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल्स जाहीर केले जात आहेत. या एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव आणि नितिश कुमार यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे. तसेच त्यातही तेजस्वी यादव आगेकूच करताना दिसत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सर्व निकाल\n\nसर्व मतदारसंघ\n\nनितीश कुमार आणि तेजस्वी यादव\n\nहे सर्व पोल इतर विविध संस्थांनी घेतले आहेत. बीबीसीने कोणताही एक्झिट पोल घेत नाही. बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 122 जागांची गरज आहे.\n\nसध्या बिहारमध्ये एनडीएप्रणित आघाडीनं नितीन कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं आहे, तर महाआघाडीनं तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे. \n\nनितीश कुमार यांनी प्रचारसभांमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या काळातील 'जंगलराज'वर वारंवार टीका केली आहे आणि जनतेनं परत एकद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बीएस-6 मुळे वाहन उद्योगात मंदी या दाव्यात किती तथ्य?\\nसारांश: वाहनांची मागणी घटण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणासाठी बीएस-6 नियम लागू करण्यानेही वाहन उद्योगात मंदी आली असावी असा अंदाज बांधला जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वाहन उद्योगात मंदी येण्यामागील कारणांमध्ये बीएस-6 सुद्धा असल्याचं मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (10 सप्टेंबर) व्यक्त केलं.\n\nसध्याच्या बीएस-4 नंतर बीएस-5च्या ऐवजी थेट बीएस-6 नियम 31 मार्च 2020 नंतर लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजेच केवळ याच नियमांतर्गत तयार झालेली वाहनं कंपन्यांना विकावी लागणार आहेत.\n\n2000 मध्ये भारत सरकारनं युरोपीय मापदंडानुसार उत्सर्जन मापदंड नीती तयार केली आणि 2002मध्ये बीएस-1 (भारत स्टेज-1) लागू केले.\n\nनव्या मापदंडांत अनेक गोष्टींचा समावेश केला आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बीबीसीची भारतीय भाषांमध्ये मोठी झेप, दर आठवड्याला येतात 6 कोटी वाचक\\nसारांश: ताज्या आकडेवारीनुसार बीबीसी न्यूजच्या भारतातील वाचकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीबीसी न्यूजच्या भारतीय भाषांची (मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, गुजराती आणि पंजाबी) वाचक\/प्रेक्षकसंख्या आता आठवड्याला 6 कोटी इतकी झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसी मराठीच्या वाचक आणि प्रेक्षकांची संख्या दर आठवड्याला आता 40 लाख झाली आहे. गेल्या एक वर्षात बीबीसी मराठीच्या वाचक आणि प्रेक्षकांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. \n\nडिजीटल माध्यमांमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत बीबीसीने 186 टक्क्यांनी वाढत मोठी झेप घेतलीये. बीबीसीच्या सगळ्या भाषा भारतात जवळपास 47 कोटी वाचकांपर्यंत पोहचतात. हा आकडा गेल्या वर्षाच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच बीबीसी न्यूजचे सर्वाधिक ग्लोबल वाचक भारतात आहेत. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nबीबीसी हि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बीबीसीच्या 'स्पोर्ट्स हॅकथॉन'द्वारे विकिपीडियावर भारतीय महिला क्रीडापटूंच्या तीनशेहून अधिक नोंदी\\nसारांश: बीबीसीच्या 'स्पोर्ट्स हॅकथॉन' या उपक्रमांतर्गत (हॅकेथॉन म्हणजे विविध तंत्रकुशल व्यक्ती विशिष्ट संगणकीय कामासाठी एकत्र येतात तो मेळावा) आज विकिपीडियावर पन्नासहून अधिक भारतीय महिला क्रीडापटूंशी संबंधित तीनशेहून अधिक नोंदी करण्यात आल्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर' (ISWOTY) पुरस्काराचा भाग म्हणून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. महिला क्रीडापटूंची इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती वाढावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे. \n\nबीबीसीने 13 भारतीय विद्यापीठांमधील 300हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे काम केलं. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, तामीळ आणि तेलुगू अशा सात भाषांमधून हा उपक्रम पार पडला.\n\nप्रख्यात क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि बीबीसीचे संपादक यांच्या परीक्षकमंडळाने 50 महिला क्रीडापटूंची नावं निवडली. यातील काही क्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बेडकाचं विष हुंगल्याने फोटोग्राफरचा मृत्यू, पॉर्नस्टारची चौकशी\\nसारांश: बेडकाचं विष हुंगल्याने एका फोटोग्राफरचा मृत्यू झाल्यानंतर स्पॅनिश पॉर्नस्टार नाचो विडाल याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येतेय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नाचो विडाल\n\nउत्तर अमेरिकेतल्या एका दुर्मिळ बेडकाचं विष हुंगल्याने या फोटोग्राफरचा मृत्यू झाल्याचं स्पॅनिश पोलिसांनी म्हटलंय. एका गूढ विधीसाठी हे करण्यात आल्याचा संशय आहे. \n\nगेल्या जुलै महिन्यात नाचो विडाल याच्या वॅलेंशिया शहरातल्या घरी हा विधी करण्यात आल्याचा संशय आहे. \n\nमृत्यू दुर्दैवी असून आपला अशील निरपराध असल्याचा दावा विडाल यांच्या वकिलाने केलाय. \n\nया फोटोग्राफरचं नाव होजे लुईस असल्याचं स्पॅनिश माध्यमांनी म्हटलंय. या फोटोग्राफरने हे पाईपद्वारे हे दुर्मिळ बेडकाचं विष हुंगलं.\n\nहे विष बुफो अल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, प्रजासत्ताक दिनी उपस्थित राहणार नाहीत\\nसारांश: युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार नाहीत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बोरिस जॉन्सन यांनी आज (5 जानेवारी) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून भारत दौरा रद्द केल्याचं कळवलं.\n\nभारताच्या प्रजासत्ताक दिनी उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल बोरिस जॉन्सन यांनी दु:खही व्यक्त केलं. \n\n26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनी युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे नियोजित पाहुणे होते.\n\nयूके सरकारकडून जारी करण्यात आलेलं पत्रक\n\n\"युकेमध्ये काल (4 जानेवारी) रात्रीपासून देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे, तसंच कोरोनाचा नवीन प्रकार इंग्लंडमध्ये पसरत आहे, त्यामुळे बोरिस जॉन्सन यांना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बोरिस जॉन्सन: UKचे पंतप्रधान, जे एकेकाळी लंडनचे महापौर होते\\nसारांश: 12 डिसेंबर रोजी युकेतल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आज युकेतले निकाल लागले आहेत. 650 खासदार असलेल्या संसदेत काँझर्व्हेटिव्ह पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत 326 चा आकडा पार केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बोरिस जॉन्सन\n\nसध्या असलेल्या कलानुसार काँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 363 जागा येतील असं सांगितलं जात आहे. विरोधी पक्ष लेबर पार्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांची संख्या कमी होऊन 200 हून खाली जाण्याची शक्यता दिसत आहे.\n\nयाचाच अर्थ असा की सध्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.\n\nलंडनचे महापौर राहिलेले बोरीस जॉन्सन हे या पदासाठीचे प्रबळ दावेदार जरी मानले जात असले, तरी अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नेतृत्त्वाखाली आपण काम करणार नसल्याचं म्हटलं आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रिटनच्या राजघराण्यात गोंडस राजकुमाराचा जन्म\\nसारांश: ब्रिटनच्या राजघराण्यात नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांना मुलगा झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"खुद्द प्रिन्स हॅरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. प्रिन्स हॅरी यांनी आपण अत्यंत आनंदी आहोत, असं म्हणत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. \n\nतसंच प्रेग्नेंसीदरम्यान आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्व जनतेचे आभार मानतो. मेगन मार्केल आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठीक असून बाळाच्या नावाचा विचार सुरू असल्याचं ही त्यांनी पुढे सांगितलं आहे. \n\nस्थानिक वेळेनुसार 6 मे म्हणजेच आज सोमवारी पहाटे 5 वाजून 26 मिनिटांनी बाळाचा जन्म झाला. \n\nबकिंगहॅम पॅलेसने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, बाळाचं बजन ३.२ किलोग्राम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रिटीश संसदेबाहेरील कार अपघात हा 'दहशतवादी' हल्ला?\\nसारांश: लंडनमध्ये संसदेच्या बाहेर कारचा अपघात हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता गृहीत धरून चौकशी केली जात आहे. वेस्टमिनिस्टरच्या बाहेर झालेल्या हा अपघातामध्ये 2 जण जखमी झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या प्रकरणात 20 वर्षांच्या एका युवकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारनं सायकल चालकांना धडक दिली. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्या जीवाला धोका नाही, अशी माहिती लंडन अँब्युलन्स सर्व्हिसनं दिली आहे. \n\nया कारमध्ये दुसरे कुणीही नव्हतं. तसंच कारमध्ये कोणतीही शस्रास्त्र मिळाली नाहीत. \n\nकार चालक दक्षिण लंडन पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस घटनास्थळी असलेल्या कारची तपासणी करत आहेत. \n\nहा अपघात आम्ही दहशतवादी हल्ल्याचा प्रकार म्हणून पाहात आहोत. पोलीस दलातील दहशतवाद विरोध पथक या हल्ल्याचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रेकअप के बाद : प्रेमभंगानंतर काही लोक यशस्वी का होतात?\\nसारांश: एके सकाळी अनिकेत आणि प्रियाचं (नावं बदलली आहेत) ब्रेकअप झालं. प्रियानं अचानक घेतलेल्या या निर्णयाने अनिकेत सैरभर झाला. त्याच्यासाठी तीच तर सर्वकाही होती, फक्त प्रियाच त्याचं विश्व होती. मग तिने असं काय केलं असावं?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुढे अनिकेतने स्वतःला सावरलं, त्यात त्याला बराच वेळ लागला. पण त्याने नवीन मार्ग शोधला आणि स्वतःचं करिअर वेगळ्या वाटेनं घडवून दाखवलं. \n\nब्रेकअप आणि त्यातून होणाऱ्या हार्टब्रेकनंतर अनेक जण नैराश्यात जातात. बरेच जण व्यसन आणि निरर्थक रिलेशनशिपमध्ये अडकतात, आणि काही तर स्वतःला संपवण्याचाही विचार करतात.\n\nपण या उलट काही जण ब्रेकअपनंतर स्वतःला यशस्वी करून दाखवण्याची मनाशी गाठ बांधून घेतात. अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतील. \n\nअनिकेत म्हणतो, \"खरं तरं ब्रेकअपनंतर त्रास फार झाला. पण मी परिस्थिती स्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रेक्झिट : आजपासून ब्रिटनची नवी सुरुवात, युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण\\nसारांश: नवीन वर्षासोबतच ब्रिटनसाठी नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. ब्रिटन युरोपीय महासंघातून आजपासून औपचारिकरित्या विभक्त झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरू झाली आहे.\n\nब्रिटनने रात्री 11 वाजेपासून युरोपीय महासंघाचे नियम अमान्य करत प्रवास, व्यापार, स्थलांतर आणि सुरक्षेसंबंधी स्वतःच्या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. \n\nब्रेक्झिट संपल्यामुळे ब्रिटनला स्वातंत्र्य आणि वेगळ्या पद्धतीने आखणी करून उत्तम काम करण्याची संधी मिळाल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी म्हटलं आहे. \n\nब्रिटन एक मित्र आणि सहकारी असेल, असं फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी म्हटलं. \n\nयापुढे नवीन नियम असल्याने ब्रिटनच्या कंपन्यांनादेखील"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रेक्झिट : प्रश्नांची मालिका आणि अधांतरी भवितव्य\\nसारांश: ब्रेक्झिट संदर्भात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी युरोपियन महासंघाशी केलेल्या कराराचे भवितव्य अजूनही अधांतरी आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"थेरेसा मे युरोपियन महासंघ आणि इतर युरोपियन नेत्यांच्या भेटी घेत असून सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रेक्झिटसंबंधीच्या थेरेसा मे यांच्या प्रस्तावावर मंगळवारी (11 डिसेंबर) ब्रिटनच्या संसदेत मतदान होणार होते. मात्र थेरेसा मे यांनी हे मतदान सध्या तरी होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. \n\nकारण विरोधी पक्षासोबतच काही सत्ताधारी खासदारांचाही यूकेने युरोपियन महासंघासोबत केलेल्या कराराला विरोध आहे. त्यामुळेच मतदान पुढे ढकलल्यानंतर थेरेसा मे यांनी डच पंतप्रधान मार्क रट आणि जर्मनीच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रेक्झिट कराराचा मसुदा तयार, पण पुढे काय?\\nसारांश: शुक्रवार, 29 मार्च 2019 रोजी रात्री अकरा वाजता ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्रेक्झिटचा मसुदा आता तयार आहे. हा मसुदा आधी ब्रिटेनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात मांडला जाईल.\n\nसन 2016 ब्रिटनमध्ये घेण्यात आलेल्या सार्वमत चाचणीत 51.9 टक्के जनतेने यूरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केलं तर 49.1 टक्के लोकांनी यूरोपियन युनियनमध्ये कायम राहाण्याच्या बाजूने मतदान केलं होतं. \n\nब्रिटनने युरोपियन युनियनमधून एक्झिट करण्याच्या या प्रक्रियेला 'ब्रेक्झिट' म्हटलं गेलंय. ब्रेक्झिटचा हा निर्णय, ज्याला घटस्फोट असंही म्हटलं जातं, प्रत्यक्ष अंमलात कसा आणायचा आणि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रेक्झिट: चार प्रस्तावांवर ब्रिटन संसदेत एकमत नाहीच, युरोपमधून बाहेर पडण्याबद्दल संभ्रम कायम\\nसारांश: ब्रेक्झिटप्रकरणी पुढची वाटचाल ठरवणाऱ्या चार प्रस्तावांवर ब्रिटनच्या संसदेत सोमवारी रात्री उशिरा मतदान झालं. पण त्यावरही एकमत होऊ शकलं नाही आणि म्हणून ब्रेक्झिटप्रकरणी संभ्रमाचं वातावरण अजूनही कायम आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटनच्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया. साधारण दोन वर्षांपूर्वी ब्रिटनने एका सार्वमतातून घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जावी, याबाबत ब्रिटनचं संसद तेव्हापासून विविध पर्यायांची चाचपणी करत आहे. \n\nसंसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोमवारी चार प्रस्तावांवर मतदान झालं, ज्यात कस्टम युनियन आणि युनायटेड किंग्डमला एकच बाजारपेठ (जशी नॉर्वेची आहे) म्हणून गृहित धरण्यासारखे मुद्दे होते. मात्र कोणत्याही प्रस्तावाला बहुमत मिळू शकलं नाही. \n\nब्रिट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रेक्झिटचा तिढा सोडवण्यासाठी डेव्हिड कॅमेरून बनले थेरेसा मे यांचे सल्लागार\\nसारांश: आपण घातलेला गोंधळ स्वतःच निस्तरणं शहाणपणाचं असतं. ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन याच भूमिकेत आहेत. कारण ब्रेक्झिटच्या प्रश्नावरून ब्रिटनच्या संसदेत निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी कॅमेरुन हे पंतप्रधान थेरेसा मे यांच्या सल्लागाराची भूमिका निभावताना दिसत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्रेक्झिटसंदर्भात मे यांनी युरोपियन युनियनसोबत जो करार केला आहे, त्याला विरोधी पक्षासोबतच हुजूर पक्षाच्या खासदारांचाही विरोध आहे. या खासदारांना ब्रेक्झिटसंदर्भातील चर्चेत सामावून घेऊन त्यांचे मन कसे वळवता येईल, यासंदर्भात डेव्हिड कॅमेरुन थेरेसा मे यांना मार्गदर्शन करत आहेत. \n\nयुरोपियन युनियनसोबतचा करार खासदारांनी फेटाळून लावल्यास मे यांच्यासमोर कोणते पर्याय उपलब्ध असतील, याच्या शक्यताही कॅमेरुन पडताळून पाहत आहेत. ब्रेक्झिटबद्दलचा 'प्लॅन बी' ठरवण्यासाठी खासदारांना चर्चेत सामावून घ्यावे, असे हुजूर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रेन गेम : मेंदूला खाद्य की निव्वळ टाइमपास?\\nसारांश: बुद्धीला चालना देणारे खेळ मेंदूच्या आरोग्याला लाभदायी ठरतात, असा समज आहे. असे 'ब्रेन गेम' खेळण्याकडे सगळ्यांचा मोठा ओढा असतो. ग्लोबल कौन्सिल ऑन ब्रेन हेल्थनं नुकताच या समजाचा अभ्यास केला. लंडनमध्ये सुरू असलेल्या संशोधनातून याबद्दलची आणखी माहिती समोर येते आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुडोकू खेळल्याने स्मरणशक्ती वाढते! गेमचा स्कोअर वाढतो, तसा मेंदू तल्लख होतो! छंद म्हणजे निव्वळ टाइमपास! असाच आपला आजवरचा समज... तो खरा आहे का? \n\nग्लोबल कौन्सिल ऑन ब्रेन हेल्थनं नुकताच या समजांचाही अभ्यास केला. या अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांनी, या समजुतींना पुरता धक्का दिला आहे. वेळखाऊ ब्रेन गेम खेळण्यापेक्षा, एखादं वाद्य शिका, शिवणकाम करा, बागकामात रस घ्या त्याचाच फायदा होईल. त्यामुळे छंद जोपासा, असाच या अभ्यासाचा सूर आहे.\n\nएवढंच नाही, लहान वयात हे छंद जोपासले तर, उतार वयात मेंदू तल्लख राहण्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रेस्ट इंप्लांटमुळे होणाऱ्या त्रासाची माहिती असणं का आहे आवश्यक?\\nसारांश: सौदर्यांचे मापदंड रूढ आहेत आपल्याकडे. अनेकींनी प्रयत्न केले तरी या मापदंडांचं गारूड काही आपल्या मनातून जात नाही. हेच कारण आहे की अनेक स्त्रिया आपल्या शरीरात बदल करून घेण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करत असतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आपला बांधा सुडौल करण्यासाठी, स्तन भरीव दिसावे म्हणून ब्रेस्ट इंप्लांटची शस्त्रक्रिया अनेक महिला करतात. पण या शस्त्रक्रियांचे अनेक धोके आहेत. \n\nया धोक्यांची महिलांना ब्रेस्ट इंप्लांट शस्त्रक्रियेच्या आधीच पूर्णपणं कल्पना देण्यात यावी असं ब्रिटिश असोसिएशन ऑफ प्लॅस्टक सर्जन्स (BAAPS) या संस्थेने म्हटलं आहे. \n\nअशी सर्जरी केलेल्या हजारो महिलांनी दावा केला आहे की ब्रेस्ट इंप्लांटनंतर त्रास झालेला आहे. पण अशा सर्जरीचे काही साईड इफेक्ट असू शकतात याचा शास्त्रीय डेटा उपलब्ध नाही. \n\nत्यामुळे डॉक्टरांनी आता"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्लॉग - 'सलाम मुंबई! तुझ्यासाठीच मी धावतो पूर्ण मॅरेथॉन...'\\nसारांश: मुंबई म्हणजे गर्दी... माणसांची, गाड्यांची, प्रदूषण आणि प्रत्येकाला धावण्याची घाई. पण हे सर्व चित्र वर्षातल्या एका दिवशी पूर्णपणे वेगळं असतं. मुंबईचे रस्ते मोकळे असतात, रस्त्यांवर एकही गाडी दिसत नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तुमच्या सेवेला मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि हजारो स्वयंसेवक असतात, प्रदूषण नाही, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह असतो आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा असते. निमित्त असतं ते गेल्या पंधरा वर्षांपासून जानेवारी महिन्यात होणाऱ्या 'मुंबई मॅरेथॉन'चं.\n\nगेली तीन वर्षं मी मुंबई मॅरेथॉन धावतोय. हे चौथं वर्षं. 2015 साली पहिल्यांदा हाफ मॅरेथॉन धावलो होतो. त्यानंतर फुल मॅरेथॉन धावायचा आगाऊपणा करतोय. आगाऊपणा याच्यासाठी कारण त्यासाठी आवश्यक तयारी मी अद्याप एकाही वर्षी व्यवस्थितपणे करू शकलेलो नाही आहे. \n\nदरवर्षी मॅ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्लॉग : #HerChoice स्त्री असू शकते वेश्या, पत्नी आणि प्रेमिकाही!\\nसारांश: प्रचलित समजांना छेद देत देशातील तरुण आणि वयस्क महिला जीवनात बंड पुकारताना दिसून येत आहेत. बीबीसीची खास सीरिज #HerChoiceच्या माध्यमातून अशा 12 महिलांच्या सत्य घटना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तू...पत्नीपासून वेश्यांमध्ये फरक करतोस, \n\nतू...पत्नीपासून प्रेयसीलाही वेगळं ठेवतोस,\n\nकिती त्रागा करतोस तू...\n\nजेव्हा स्त्रीस्वच्छंद होते, स्वत:चं व्यक्तिमत्व शोधायचा प्रयत्न करते... \n\nएकाच वेळी वेश्या, पत्नी आणि प्रेमिकांमध्ये !\n\nप्रसिद्ध हिंदी कवी आलोक धन्वा यांनी 40 वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'भागी हुई लडकियाँ' कवितेतील या काही अनुवादित ओळी आपल्याकडेच बोट दाखवतात, आजही असं वाटतं.\n\nखरंच तर आहे, जेव्हा स्त्री स्वच्छंदपणे जगायला सुरुवात करते तेव्हा आपण किती त्रागा करून घेतो.\n\nपण यामुळे स्त्रियांनी त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्लॉग : 'आदरणीय पंतप्रधान, हे ट्रोल्स भस्मासूर आहेत, त्यांना पाळणं बंद करा'\\nसारांश: आजवर ट्रोल्सचे बाण अशाच लोकांनाच लक्ष्य करत होते ज्यांना सोशल मीडियाच्या भाषेत \"लिबटार्ड\", \"Sickular\", \"खानग्रेसी\" अशी विशेषणं लावली जातात. पण आता या ट्रोल्सच्या निशाण्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही आल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुषमा स्वराज यांना तुम्ही pseudo-secular अर्थात खोट्या धर्मनिरपेक्ष म्हणू शकत नाही. त्यांची राजकीय जडणघडण जरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांतून झाली नसली तरी भाजपसाठी त्या महत्त्वाच्या नेत्या आहेत. \n\nत्यांना तुम्ही लिबटार्ड, खानग्रेसी असंही म्हणू शकत नाही. कारण त्यांच्या राजकीय करीअरमध्येही त्या सुरुवातीपासूनच काँग्रेसविरोधी राहिल्या आहेत. \n\nसोनिया गांधींना त्यांनी केलेल्या विरोधाच्या कथा फारच प्रसिद्ध आहेत.\n\n2004मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा लोकसभा निवडणुकीत पराभव झ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्लॉग : प्रवीण तोगडियाजी तुमचा राजकीय एनकाउंटर कधीच झाला आहे\\nसारांश: खोट्या चकमकीसाठी एखाद्या व्यक्तीला घेऊन जात असतील, तर तिची अवस्था बळीच्या बकऱ्यासारखी असते. हा बळीचा बकरा मोठ्याने ओरडतो पण नंतर आपली सुटका नाही हे कळल्यावर चुपचाप खाली मान घालून गवत खातो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुन्हा थोड्या वेळाने तो दोरी तोडण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचे हे प्रयत्नही निष्फळ जातात आणि शेवटी त्याची मान छाटली जाते. काही काळासाठी तो तडफडतो आणि नंतर शांत होतो. \n\nन्यायालयाच्या फाइल्स, चार्जशीट, चौकशीच्या अहवालांचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येतं की एनकाउंटर हे नेहमीच काही खास निवडक अशा पोलिसांकडूनच करवून घेतले जातात. \n\nत्याचं कारण स्पष्ट आहे, त्यावेळी नेमकं काय झालं याची गोष्ट बाकी कुणालाच कळू नये यासाठी ते खबरदारी म्हणून हा उपाय केला जातो. \n\nएनकाउंटरची पद्धत \n\nहिंदी चित्रपटातही एनकाउंट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भगतसिंह कोश्यारी : मी राज्यपाल नव्हे तर राज्यसेवक - #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. मी राज्यपाल नव्हे तर राज्यसेवक - भगतसिंह कोश्यारी\n\nमी राज्याचा राज्यपाल नव्हे तर राज्यसेवक आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. नाशिकमधील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. \n\nमी राज्याचा राज्यपाल नाही तर राज्याचा सेवक आहे. दान देणाऱ्या दानशूरांमुळेच देश चालतो. अंध विद्यार्थ्यांकरिता काम करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दैवी देणगी मिळाली आहे. दृष्टी बाधितांसाठी काम करणाऱ्यांना अभिवादन करतो. शासनात काम करणाऱ्यांना देखील अशीच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भगतसिंह कोश्यारी : राज्यपाल विधानसभा अध्यक्ष नेमण्याची सूचना करू शकतात का?\\nसारांश: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संबंध गेल्या अनेक दिवसांपासून ताणले गेले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी\n\nभगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष कधी नेमणार याची विचारणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यपाल आणि सरकार यांच्यातला वाद समोर आला आहे. \n\nकाही दिवसांपूर्वी राज्यपालांना खासगी विमान प्रवासाची परवानगी मुख्यमंत्री कार्यालयाने नाकारली होती. त्यावरूनही राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते. \n\nराज्यपालांनी विधानपरिषदेच्या 12 जागांवर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यासाठी महाविकास आघाडी सरकार कोर्टात दाद मागणार असल्याचंही नेत्यांकडून वार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भटका आणि तरुण राहा: पर्यटनाचे हे 6 फायदे वाचाल तर आजच बॅग पॅक कराल\\nसारांश: विश्रांतीसाठी म्हणून सहलीला गेल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर त्यातून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही अनेक लाभ मिळू शकतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पर्यटनामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं.\n\nतुम्ही घराबाहेर असाल, नव्या शहरात भटकंती करत असाल, नयनरम्य देखावे बघत असाल किंवा मग शहराबाहेर शुद्ध हवेचा आनंद लुटत असाल. \n\nतुम्हाला सफर करण्याचं भाग्य लाभलं असेल तर बॅग भरण्यासाठी ही आहेत सहा कारणं...\n\n1. हृदयासाठी आरोग्यदायी\n\nतुम्हाला नवनव्या शहरात किंवा निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करायला आवडत असेल तर तुम्ही दररोज जवळपास 10,000 पावलं प्रवास करता. म्हणजे जवळपास 6.5 किलोमीटर. साधारणपणे दररोज एवढं चालणं उत्तम शारीरिक व्यायाम आहे. \n\nचालण्यासोबतच थोडं स्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भाजप नेत्याने दलित तरुणाला खरंच झोडपलं का? बीबीसी फॅक्ट चेक\\nसारांश: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाला मारहाण करतानाचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय. एका भाजप नेत्याने दलित तरुणाला खुलेआम मारहाण केल्याचा दावा या व्हीडियोसोबत करण्यात येतोय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काही जण एका तरुणाला पकडून त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत असल्याचं या व्हीडिओत दिसतं. \n\nबीबीसीच्या अनेक वाचकांनी हा व्हीडिओ व्हॉट्सअप करून सत्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. \n\nजवळपास दीड मिनिटाच्या या व्हीडिओसोबत एक मेसेज आहे, \"भाजप आमदार अनिल उपाध्याय यांच्या या कृतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतील? दलित, मागास महागड्या गाडीतून फिरूही शकत नाहीत का?\"\n\nहा व्हीडिओ 29 एप्रिलनंतर फेसबुकवरच्या काही मोठ्या ग्रुप्समध्येही शेअर झाल्याचं आम्हाला आढळलं. \n\nज्यांनी हा व्हीडिओ फेसबुकवर शेअर क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भाजपचे राजेंद्र गावित शिवसेनेत : पालघरमध्ये शिवसेनेची उमेदवारी\\nसारांश: भारतीय जनता पक्षाचे पालघरमधील खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनत प्रवेश केला आहे. ते पालघरमधून शिवेसनेच्या तिकिटावर खासदारकी निवडणूक लढवणार आहेत. पालघरमधील शिवसेनेचे नेते श्रीनिवास वनगा यांना विधिमंडळावर पाठवले जाईल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राजेंद्र गावित यांनी 2018मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.\n\nभाजप-शिवसेना युतीमधील जागा वाटपात पालघरची जागा शिवसेनेला गेली आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांची गोची झाली होती. पण आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत या जागेचा गुंता सोडवला. \n\nउद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. गावित म्हणाले, \"गेली 7 महिने खासदार म्हणून काम करताना मी बरीच कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडे कामाचा चांगला अनुभव आहे. उद्धव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भाजपच्या प्रचारात प्रत्येकवेळी का येतं पाकिस्तान?\\nसारांश: गुजरातच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख केल्याने देशभरात चर्चेला उधाण आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतातल्या निवडणुकांदरम्यान पाकिस्तानचा सातत्याने उल्लेख होतो आहे.\n\nगुजरात निवडणुकांसाठी काँग्रेसचे नेते सीमेपलीकडून अर्थात पाकिस्तानकडून मदत घेत असल्याचा आरोप मोदींनी केला. बनासकांठामधील पालनपूर येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, \"काँग्रेसचे अहमद पटेल गुजरातचे मुख्यमंत्री व्हावेत अशी पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक जनरल सरदार अरशद रफीक यांची इच्छा आहे.\" \n\nनिवडणूक प्रचारादरम्यान भाजपकडून पाकिस्तानचा उल्लेख होण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. \n\nलोकसभा निवडणुकांदरम्यान आणि सध्या सुरू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भाजपने फेसबुकवर कब्जा केल्याचा आरोप का होतोय? #सोपीगोष्ट 144\\nसारांश: अमेरिकेतील एका वृत्तपत्रातील बातमीचा आधार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअपवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) कंट्रोल आहे. ते या माध्यमातून द्वेष पसरवतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.त्यांच्या या विधानाला फेसबुकच्या प्रवक्त्यांनी उत्तर दिलं आहे. \n\nते म्हणाले की फेसबुकची धोरणं सर्वांनाच सारखी लागू होतात. कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या पक्षासाठी ती समानच आहेत,\n\nवॉल स्ट्रिटम जर्नलमधली बातमी, त्यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये रंगलेलं राजकीय द्वंद्व याविषयी जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये...\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत - चीन सीमा वाद : गलवानमध्ये आपले सैनिक मारले गेल्याची चीनची पहिल्यांदाच कबुली\\nसारांश: गलवानमध्ये भारतासोबत झालेल्या झटापटीत आपले सैनिक मारले गेल्याची कबुली चीनने पहिल्यांदाच दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2020च्या जूनमध्ये पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्करासोबत झालेल्या झटपटीमध्ये आपले 5 अधिकारी आणि सैनिक मारले गेल्याचं चीनने पहिल्यांदाच मान्य केलंय. \n\nचिनी सैन्याच्या पीएलए डेली (PLA Daily) या अधिकृत वर्तमानपत्राचा दाखला देत चीनमधलं सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाईम्सने पहिल्यांदाच 'आपल्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करताना प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी' त्यांची नावं आणि माहिती छापली आहे. \n\nकाराकोरम पर्वतांमधल्या या 5 अधिकारी आणि सैनिकांची चीनच्या सेंट्रल मिलिट्री"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत चीन सीमा वाद: गलवान खोऱ्यावरुन भारत-चीनमध्ये तणाव का?\\nसारांश: गेल्या काही आठवड्यांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव आहे. दोन्ही देशांनी आपआपल्या नियंत्रण रेषेवर सैनिकांची गस्त वाढवली आहे. गलवान खोऱ्यावरुन दोन्ही देशांमध्ये तणावाला सुरूवात झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गलवान खोऱ्याच्या सीमेवर चीनी सैन्याने टेंट उभारले असल्याचं भारताकडून सांगण्यात येत आहे. यामुळे भारतीय लष्करानं या ठिकाणी सैन्य दल वाढवले आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताकडूनच गलवान खोऱ्यात बेकायदा हालचाली सुरू असल्याचा दावा चीननं केलाय. \n\nमे महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही देशांचं सैन्य आमने सामने आलं होतं. 9 मे रोजी उत्तर सिक्कीमच्या नाकू ला सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये चकमक झाली. याचवेळी लदाखच्या सीमा रेषेवर चिनी सैन्याचे हेलिकॉप्टर फेऱ्या घालत होते. यानंतर भारतीय वायू सेनेकडूनही सुखो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत चीन सीमेवरील परिस्थिती सध्या नाजूक- लष्करप्रमुख नरवणे\\nसारांश: भारत-चीन सीमेवरील परिस्थिती सध्या नाजूक असल्याचं लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यालगतची जैसे थे परिस्थिती बदलण्यासाठी नुकतेच चीनने प्रयत्न केले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लडाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला.\n\nलष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले, \"लेहमध्ये पोहोचल्यानंतर मी अनेक ठिकाणांना भेट दिली. मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच तयारीचाही आढावा घेतला. जवानांचं मनोबल उंचावलेलं असून सर्व आव्हानांचा सामना करण्यास ते तयार आहेत.\n\n\"नियंत्रण रेषेवरील परिस्थिती थोडी तणावाची आहे. परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत बंद : देशभरात कोणत्या सेवा बंद राहणार? कोणत्या सुरू? #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. भारत बंद : देशभरात कोणत्या सेवा बंद राहणार? कोणत्या सुरू? \n\nदेशभरातील व्यापारी संघटनांनी आज ( 26 फेब्रुवारी) वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधील त्रुटी तसंच पेट्रोल-डिझेल यांच्या वाढत्या किंमती आणि ई-वे बिलच्या विरोधात भारत बंदची घोषणा केली आहे. \n\nअखिल भारतीय व्यापारी संघटनेच्या 'भारत बंद'च्या घोषणेला देशातील 40 हजार व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये तब्बल 8 कोटी व्यापाऱ्यांचा समावेश आहे. \n\nऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन या मार्ग परिवहन क्षेत्रातील सर्वात मोठ्या संस्थ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-चीन तणावामुळे नक्की नुकसान कोणाचं होणार?\\nसारांश: भारत आणि चीनमधील तणावपूर्ण संबंधांमुळे दोन्ही देशातील मूळ वाद अद्याप कायम असल्याचं दिसून येतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या परिस्थितीत दोन्ही देशांच्या नात्याचं भविष्य काय असेल, हे समजून घ्यायचं असेल तर भारताची परराष्ट्र व्यवहारविषयक भूमिका पाहणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं.\n\nभारताच्या माजी परराष्ट्र सचिव निरुपमा राव सांगतात, \"गेल्या 45 वर्षांत एलएसीवर एकदाही गोळीबार झाला नाही. पण, आता गलवान खोऱ्यातील घटनेमुळे सगळं काही विखुरल्यासारखं दिसत आहे.\"\n\nगेल्या दशकभरात भारताचे चीनसोबत मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. चीननं भारतात गुंतवणूक केली आहे आणि दोन्ही देशांमध्ये व्यापारही झाला आहे. \n\nसीमावादानंतर भारतानं चीनी मोबाईल अॅप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-चीन संघर्ष : सीमेवर तणाव असतानाच चिनी कंपनी GWM ची पुण्यात मोठी गुंतवणूक\\nसारांश: मंगळवारी (16 जून) सकाळपासूनच भारत-चीन सीमेवर तणाव वाढला होता. दुपारी बातमी आली - 'भारत-चीन सीमेवर संघर्ष, तीन भारतीय जवानांचा मृत्यू'.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मॅग्नेटिक महाराष्ट्र लाँच करताना\n\nया ब्रेकिंग न्यूजच्या काही मिनिटांतच आणखी एक घोषणा माझ्या मेलबॉक्समध्ये झाली - 'GWM या चिनी मोटर कंपनीने महाराष्ट्र सरकारबरोबर केला सामंजस्य करार: एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करून 3000 रोजगाराच्या संधी निर्माण करणार'\n\nदेशात आधीच चीनविरोधात संताप उफाळत असताना, त्यात मंगळवारी दिवसाअखेर सीमेवर 20 भारतीय जवान गेल्याची माहिती आली. त्यामुळे कंपनीच्या या ईमेलचं टायमिंग यापेक्षा दुर्दैवी असूच शकलं नसतं.\n\nखरंतर हा करार सोमवारी (15 ज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-चीन सीमा तणाव : दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये सिक्किमच्या नाकुला भागात झटापट\\nसारांश: सिक्किममधील नाकुला भागात भारत-चीन सीमेजवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाल्याच्या वृत्ताला भारतीय लष्कराकडून दुजोरा देण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतीय लष्करानं या संपूर्ण घटनेबद्दल निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे की, उत्तर सिक्किममधील नाकुला भागात 20 जानेवारीला भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांदरम्यान किरकोळ झटापट झाली. स्थानिक कमांडर्सनी नियमांचं पालन करत हा वाद मिटवूनही टाकला.\n\nया संबंधीचं वार्तांकन करताना वस्तुस्थितीचा विपर्यास करू नये, असंही लष्करानं माध्यमांना म्हटलं आहे. \n\nएएफपी या वृत्तसंस्थेनं भारतीय माध्यमांमध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टचा हवाला देत म्हटलं होतं की, या झटापटीत दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाले आहेत."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-चीन सीमा तणाव: गलवान खोऱ्यात मृत्युमुखी पडलेले जवान कोण आहेत?\\nसारांश: पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भारत आणि चीनच्या सैन्यदलांच्या चकमकीत भारतीय लष्करी सेवेतील एका अधिकाऱ्यासह 19 जवानांचा मृत्यू झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जय किशोर सिंह यांचं वय केवळ 22 वर्षं होतं\n\nभारत आणि चीनच्या वादग्रस्त सीमेवर 45 वर्षांनी पहिल्यांदाच इथं कुणाचा तरी जीव गेला आहे. \n\nया संघर्षात जीव गमावलेल्या जवानांमध्ये गणेश हांसडा हेसुद्धा होते. गणेश हे पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील बहरागोडा तालुक्यातील बांसदाचे मूळ रहिवासी होते. \n\nगणेश हाँसडा\n\nमंगळवारी रात्री उशिरा सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली. \n\nझारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबू लाल मरांडी यांनी त्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-चीन सीमा वाद: तणावकाळात दोन देशांत संवाद सुरू ठेवणारी 'हॉटलाइन' काय असते?\\nसारांश: भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जून महिन्यात गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेनंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही पहिलीच बैठक आहे. गेल्या चार दशकांत प्रथमच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार केला गेला. 45 वर्षांत दोन्ही देशांमध्ये इतके तणावपूर्ण संबंध कधीच नव्हते.\n\nराजकीय पातळीवरील बोलणी अयशस्वी ठरल्याने मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू करण्यात आली. तज्ज्ञांच्या मते, यातून मार्ग निघाला नाही तर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना मध्यस्थी करावी लागेल. पण कित्येक महिन्यांपासून दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये संवाद नाही. \n\nसीमेवरील तणा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-चीन सीमावाद: LAC वरील शांतता आणि स्थैर्य बिघडलं - एस. जयशंकर\\nसारांश: भारत आणि चीनदरम्यान प्रत्यक्ष सीमा रेषेवर (LAC) शांतता आणि स्थैर्य बिघडलं आहे. यामुळे भारत आणि चीन संबंधांवर वाईट परिणाम होत आहे, असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यानच्या सीमेवर गेल्या पाच महिन्यांपासून तणाव कायम आहे. सीमेवर दोन्ही देशांनी 50 हजारांपेक्षा जास्त सैनिक तैनात केले आहेत.\n\nएस. जयशंकर यांनी त्यांच्या 'द इंडिया वे' या पुस्तकाशी संबंधित एका वेबिनारमध्ये भारत-चीन संबधांवर अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या.\n\n\"भारत-चीनचे संबंध पूर्वीपासूनच जास्त काही चांगले नव्हते. 1980 नंतर व्यापार, प्रवास, पर्यटन आणि इतर सामाजिक घडामोडींनंतर हे संबंध सामान्य झाले होते.\"\n\n\"सीमा वाद तत्काळ सोडवला पाहिजे, असं मी म्हणत नाही. हा मुद्दा अत्यं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-चीन सीमावाद: गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत किमान 20 भारतीय जवान मृत्युमुखी\\nसारांश: गलवान व्हॅली भागात भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये चकमक झाली. या चकमकीतला आधी भारताचे तीन जवान मृत्युमुखी झाल्याचं सांगण्यात आलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण या चकमकीत किमान 20 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. ही गेल्या 45 वर्षांतील सर्वांत मोठी चकमक असल्याचं म्हटलं जात आहे. \n\nलष्कराने सांगितलं आहे की या चकमकीत 17 सैनिक गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं लष्कराने सांगितलं होतं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nभारत सरकारनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार गलवान व्हॅली सीमेवर सैनिक मागे हटत असतानाच ही चकमक झाली. भारत-चीन सीमेवर गलवान व्हॅली भागात सोमवारी (15 जून) रात्री दोन्ही देशांमधील सैन्यात चकमक झाली. याम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारताकडे पुरेसे व्हेंटिलेटर्स आहेत का? - सोपी गोष्ट\\nसारांश: देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 1649 इतकी झाली आहे. आतापर्यंत 143 जण बरे झाले आहेत तर मृतांचा आकडा 41 वर गेला आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रुग्णांना बरं करण्यात व्हेंटिलेटर्सचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. \n\nव्हेंटिलेटरचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर श्वास घेण्यासाठी मदत करणारं उपकरण. \n\nजेव्हा फुफ्फुसांना काही संसर्ग होतो त्यामुळे पेशंटला श्वास घेता येत नाही, तेव्हा त्या व्यक्तीला व्हेंटिलेटर लावलं जातं. म्हणजेच त्या व्यक्तीचं श्वास घेण्याचं काम व्हेंटिलेटर सोपं करतं. \n\nजागतिक आरोग्य संघटना (WHO) सांगते की कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर 80 टक्के पेशंट हॉस्पिटल ट्रीटमेंटशिवाय बरे होतात. \n\nपण सहा जणांमधून ए"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारतात 2014 पासून खरंच एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही? - रिअॅलिटी चेक\\nसारांश: काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक धाडसी विधान केलं होतं. \"2014 नंतर देशात कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही,\" असं सीतारामन म्हणाल्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निर्मला सीतारामन\n\nसीमेनजीकच्या भागात चकमकी सुरू असतात. कुणीही देशात घुसखोरी करणार नाही, याची तजवीज लष्कराने कडेकोट बंदोबस्त करून केल्याचं त्यांनी म्हटलं होतं.\n\nसीतारामन यांच्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला. दहशतवादी हल्ला म्हणजे काय? मोठा हल्ला म्हणजे काय? यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आलं. कारण या चार-साडेचार वर्षात हल्लेसदृश अनेक घटना घडल्या आहेत. \n\nदावा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत आल्यापासून भारतात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. \n\nनिष्कर्ष: अधिकृत आणि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारतात बलात्कार पीडित महिलेला न्याय मिळतो का? बलात्कारविषयीच्या कायद्याचं काय आहे वास्तव?\\nसारांश: महिलांचं लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी मागच्या पाच वर्षांत कडक पावलं उचलल्याचा दावा सरकारनं केलाय. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी 2012मध्ये पॉक्सो कायदा आणि 2013मध्ये वयस्क महिलांवर अत्याचार लैंगिक अत्याचार करणाऱ्यांविरोधात कायदे कडक झाले होते. \n\nयाचा परिणाम असा झाला की, 2013मध्ये पोलिसांकडे होणाऱ्या तक्रारी 35 टक्क्यांनी वाढल्या. अखेर पोलीस ठाण्यांमध्ये जास्त महिला अधिकारी तैनात करण्याचाही निर्णय झाला. निर्भया फंडची सुरुवातही झाली. \n\nपण, या सगळ्यानंतरही महिलांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप असणाऱ्यांना शिक्षा होण्याचं प्रमाण 25 टक्केच राहिलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारतात मंदी आल्याचं रिझर्व्ह बँकेनं मान्य केलं आहे?\\nसारांश: 'करना था इनकार, मगर इकरार…' काहीसा असाच प्रकार रिझर्व्ह बँकेच्या बाबतीत घडलेला दिसतोय. भारतात मंदी नसल्याचं म्हणता म्हणता मंदी आहे हे रिझर्व्ह बँकेने मान्य केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतात तांत्रिक मंदी आल्याचं रिझर्व्ह बँकेने त्यांच्या मासिक बुलेटिनमध्ये मान्य केलं आहे. ही बाब फारशी अवघड नसली तरी समजण्यासाठी अवघड आहे. \n\nसमजणं यासाठी अवघड आहे की एकतर त्यांनी रिसेशनच्या आधी टेक्निकल म्हणजे तांत्रिक असा शब्द वापरला आहे. दुसरं असं की रिझर्व्ह बँकेच्या शब्दावलीत नवीन शब्द आला आहे - नाऊकास्ट.\n\nफोरकास्टचा अर्थ भविष्य सांगणं असा आहे. त्यामुळे साहजिकच नाऊकास्टचा अर्थ वर्तमान सांगणं, असा होतो. पण, जाणकारांच्या मते नाऊकास्ट या शब्दाचा अर्थ निकटचं भविष्य वर्तवणं. ते इतकं निकटचं आहे की"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारती सिंह आणि हर्षला 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\\nसारांश: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) ड्रग्जप्रकरणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी (23 नोव्हेंबर) सुनावणी होईल. \n\nएनसीबीनं हर्ष आणि भारतीला याप्रकरणी अटक केली होती. एनसीबीने काल (21 नोव्हेंबर) भारती सिंहच्या प्रॉडक्शन हाऊस आणि घरावर छापा टाकला होता आणि त्यात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. \n\nतसंच, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया या दोघांनीही गांजा सेवन करत असल्याची कबुली दिलीय, असं ANI ने वृत्तात म्हटलंय.\n\n21 नोव्हेंबरला काय झाल?\n\nमुंबईमधील बीबीसीच्या सहयोगी पत्रकार मधु पाल यांनी सांगितलं की, दोन्ही कलाकारांना मुंबईतील एनसीबीच्या झोनल ऑफिसमध्ये आणण्यात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारतीय अर्थव्यवस्था: वाहन उद्योगाची अवस्था इतकी बिकट का झाली आहे?\\nसारांश: \"मंदी नव्हती तोपर्यंत आमचं रोजचं आयुष्य सुरळीत चाललं होतं. आता दोन वेळचं जेवण मिळवणं कठीण झालंय. माझ्या मुलांना शाळेत पाठवणंही बंद केलंय. माझ्या आईची प्रकृती बरी नाहीय आणि त्यात जर मीही आजारी पडलो, तर मग आम्ही जगायचं कसं?\" राम विचारत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nराम हे झारखंडच्या जमशेदपूरमधील एका कंपनीत मजुरी करतात पण सध्या ते घरीच आहेत. या कंपनीत कार आणि अवजड वाहनांचे सुटे भाग बनवले जातात.\n\nराम यांनी गेल्या महिन्यात केवळ 14 दिवसच काम केलंय. मागणीत घट झाल्यानं कंपनीला प्रत्येक आठवड्यातले काही दिवस काम बंद करणं भाग पडलंय. \n\nग्राहकांकडून होणारी मागणी प्रचंड खालावल्यानं मंदीचे संकेत मिळत आहेत.\n\nदेशातल्या कार उद्योगाची स्थिती तर अत्यंत बिकट बनली आहे. या स्थितीमुळे उत्पादन काही काळ बंद करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. नोकऱ्यांमध्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारतीय अर्थव्यवस्थेवर संकटाचं सावट - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. भारतीय अर्थव्यवस्थेवर संकटाचं सावट - IMF चा अंदाज\n\nदशकभरापूर्वी आलेल्या आर्थिक संकटानंतर पहिल्यांदाच जगात पुन्हा एकदा अर्थव्यवस्था इतकी सुस्त दिसत असल्याचं निरीक्षण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (IMF) वर्तवलं आहे. भारताचा विकास दरही आयएमएफनं घटवला आहे. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिलीये.\n\nयंदा भारताचा विकास दर 7.3 टक्के राहील, असा अंदाज याआधी IMF नं वर्तवला होता. मात्र, आता यात बदल करून भारताचा विकास दर 6.1 टक्के राहणार असल्याचं म्हटलंय.\n\nजगाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता एकूण विकास दर 3 टक्के राहील,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारतीय लष्कराची स्वयंसिद्धता वाढवणारी स्वदेशी 'धनुष' तोफ काय आहे?\\nसारांश: 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात झालेल्या भीषण हल्ल्याने सारा देश हादरला. संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात या हल्ल्याची गंभीरता आणि त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यावे, यावर खल सुरू होता. मात्र त्यासोबतच त्याच कार्यालयात 18 फेब्रुवारी रोजी एक महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"धनुष तोफ\n\nहा निर्णय होता भारतीय शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना म्हणजेच ऑर्डिनन्स फॅक्ट्रीला 155 मिलीमीटर 45 कॅलिबरच्या 114 'धनुष' तोफांची ऑर्डर देण्याचा. त्या दिवशी संरक्षण मंत्रालयाकडून ऑर्डिनन्स फॅक्ट्री बोर्डाला (OFB) या तोफांसाठी 'बल्क प्रॉडक्शन क्लिअरन्स (BPC)' देण्यात आले. \n\nआणि एका औपचारिक समारंभात या ऑर्डरची पहिली खेप भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आली. \n\nसंरक्षण मंत्रालयाचा हा निर्णय दूरगामी का आहे, याविषयी माहिती करून घेण्याआधी जरा त्याची पार्श्वभूमी बघूया. \n\nभारतीयांनी पहिल्यांदा टीव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भिडे समर्थक म्हणतात प्रकाश आंबेडकर सरकारचे जावई\\nसारांश: भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार भडकावल्याचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांच्या समर्थनासाठी राज्यभरात विविध ठिकाणी सन्मान मोर्चे काढण्यात आले. भिडे यांच मुख्य कार्यक्षेत्र असलेल्या सांगलीसह मुंबई, पुणे, नाशिक याठिकाणी त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सांगलीत सकाळी बाराच्या सुमारास कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून मोर्चा सुरू झाला. राम मंदिर चौक, काँग्रेस भवन, आझाद चौकमार्गे मोर्चा स्टेशन चौकात धडकला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चकऱ्यांकडून निवेदन देण्यात आलं. \n\nपुण्यात लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आंदोलकांनी नदीपात्रात ठिय्या मांडून निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांची संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. \n\nभिडे गुरुजींच्या सांगली शहरात सन्मान मोर्चा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भीमा कोरेगाव : 'पूजाने आत्महत्या केली नाही, तिचा खून झालाय!'\\nसारांश: \"पूजा अभ्यासात हुशार होती. दहावीत तिला 65 टक्के मार्क मिळाले होते. नुकतीच तिने कला शाखेतून अकरावीची परीक्षाही दिली होती आणि पुढे चालून तिला सरकारी खात्यात नोकरी करायची फार इच्छा होती,\" असं दिलीप सकट भरभरून सांगत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पूजा सकट\n\nपुण्याजवळच्या भीमा कोरेगावात झालेल्या दंगलीच्या एका प्रकरणातील साक्षीदार होती पूजा सकट. रविवारी तिचा मृतदेह जवळच्याच शेतातील विहिरीत आढळला!\n\n1 जानेवारीच्या दंगलीत वडगाव ठाणचे रहिवासी सुरेश सकट यांच्या घराचं नुकसान करण्यात आलं होतं. आपलं घर जाळलं जात असताना सकट यांची मुलगी पूजा आणि मुलगा जयदीप तिथं उपस्थित होते.\n\nही जाळपोळ या दोघांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली होती. म्हणून त्यावेळी या दोघांना जमावाने मारहाणही केली होती. त्यावरून शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये त्या जमावाविरोधात तक्रारही दाखल क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भीमा कोरेगाव हिंसाचार : 'संभाजी भिडे - मिलिंद एकबोटे यांच्यावर 15 दिवसांत आरोपपत्र दाखल होणार'\\nसारांश: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी देशभरात डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर अनेकांनी प्रश्न विचारला - याच प्रकरणी आरोपी असलेल्या संभाजी भिडेंचं पुढे काय झालं?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर येत्या 15 ते 20 दिवसांत आरोपपत्र दाखल होणार आहे,\" असं पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे. \n\n\"भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू आहे. पुढील 15 ते 20 दिवसांत त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले जाईल,\" असं संदीप पाटील म्हणाले. \n\n1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावजवळ घडलेल्या हिंसाचारानंत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भीमा कोरेगावात चंद्रशेखर आझाद यांना सभेसाठी परवानगी नाही\\nसारांश: भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद रावण यांना पुण्याजवळच्या भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारीला सभा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. मात्र त्याला अभिवादनासाठी विजयस्तंभ परिसरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1 जानेवारी 2018 रोजी इथल्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या होत्या. यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय देण्यात आला आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nकेंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भीमा कोरेगाव येतील पेरणे फाटा येथे जाहीर सभा होत असल्याचे रिपाइंतर्फे सांगण्यात आलं आहे. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांसाठी टोल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भोपाळ: 'अपहरणकर्त्या'ला पकडण्यासाठी 200 किमी विनाथांबा धावली रेल्वे आणि पुढे घडलं हे..\\nसारांश: उत्तर प्रदेशातील ललितपूरमधून एका तीन वर्षांच्या मुलीचं कथितरीत्या अपहरण झालं. 'अपहरणकर्ता' तिला रेल्वे स्टेशनवर घेऊन गेला आणि भोपाळला जाणाऱ्या रेल्वेत चढला. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुलीला सोडवता यावं यासाठी पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला विनंती करून गाडी थेट भोपाळमध्ये थांबवली आणि या मुलीला सुखरूप सोडवलं, तिच्या अपहरणकर्त्यालाही ताब्यात घेतलं. पण त्यानंतर जे समोर आलं त्याने पोलीस पुरते चक्रावून गेले. \n\nललितपूरचे पोलीस अधिक्षक मिर्झा मंझर बेग यांनी बीबीसीला सांगितलं, \"रविवारी संध्याकाळी एका महिलेने रेल्वे स्टेशनवर येऊन पोलिसांना माहिती दिली की तिच्या तीन वर्षांच्या मुलीचं अपहरण झालंय. अपहरणकर्त्याला तिने रेल्वेत बसताना पाहिलं असंही ती म्हणाली. \n\n\"या महिलेने दिलेल्या माहितीच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भ्रष्टाचाराच्या शिक्षेतून सुटण्यासाठी सौदी प्रिन्स तलाल यांनी पैसे दिले?\\nसारांश: भ्रष्टाचाराच्या आरोपात गेल्या दोन महिन्यांपासून ताब्यात असलेले सौदी अरेबियाचे प्रिन्स अलवलीद बिन तलाल यांची सुटका करण्यात आली आहे. प्रिन्स तलाल हे जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रिन्स तलाल यांनी सरकारबरोबर वाटाघाटी करून एक प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. \n\nसौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (भावी राजे) यांनी भ्रष्टाचार विरोधात मोहीम उघडली आहे.\n\nसौदी अरेबियातले मोठे उद्योगपती, राजकारणी आणि राजघराण्यातील सदस्यांना रिट्ज कार्लटन हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. \n\n\"आपल्यावर कोणताही आरोप नाही, क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्या कृतीला आपला पाठिंबा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मंगळावर उतरायची जागा ठरली; ExoMars शोधणार जीवसृष्टीचं अस्तित्व\\nसारांश: 2020मध्ये युरोप आणि रशिया संयुक्तरीत्या मंगळावर यान पाठवणार आहेत. हे यान या मंगळावरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा शोध घेणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ExoMarsचं कल्पना चित्र\n\nहे यान मंगळावर कुठं उतरवायचं याची जागा नुकतीच निश्चित करण्यात आली. मंगळावर विषुववृत्तच्या भागाला Oxia Planum असं नावं आहे. तिथं हे यान उतवलं जाणार आहे. \n\nहे यान एक प्रकारचा रोबो आहे. यान मंगळावर कुठं उतरवण्यात यावं यावर चर्चा करण्यासाठी लिस्टर युनिव्हर्सिटीत संशोधकांची बैठक झाली. संशोधकांनी सुचवलेल्या या जागेला युरोप आणि रशियाच्या अवकाश संशोधन संस्थांनी मान्यता द्यावी लागेल. The Landing Site Selection Working Group ची सूचना शक्यतो नाकारली जात नाही. \n\nOxia Planum या भागात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मंत्रालयात आग, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या शेजारचं केबिन जळालं : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) मुंबई : मंत्रालयातल्या चौथ्या मजल्यावर आग\n\nमुंबईतल्या मंत्रालयाच्या इमारतीत सोमवारी (30 मार्च) रात्री साडेआठ-नऊ वाजण्याच्या सुमारास आगीची घटना घडली. सात मजली मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.\n\nमंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं कार्यालय आहे. या कार्यालयाशेजारीच ही आग लागली होती.\n\nआगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्यामुळं मोठा अनर्थ टळला.\n\nया आगी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मंत्रिमंडळ विस्तार : उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची 9 वैशिष्ट्यं\\nसारांश: महिनाभरापूर्वी अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा सोमवारी (30 डिसेंबर) मंत्रिमंडळ विस्तार झाला. महिनाभरापासून सहा मंत्र्यांच्या भरवशावर सरकारचा गाडा हाकला जात होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विस्तारात एकूण 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे एकूण मंत्र्यांची संख्या आता 42 झाली आहे. विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमाची काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर नजर टाकू या. \n\n1. शिवसेनेने ज्येष्ठ नेत्यांना डावललं\n\nआजच्या विस्तारात शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. मागच्या सरकारमध्ये असलेल्या रामदास कदम, दिवाकर रावते, यासारख्या अनेक नेत्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्यासारखी ज्येष्ठ यावेळी मंत्रिमंडळात असली तरी अनेकांची संधी यावे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मंदसौर बलात्कार : पीडितेच्या तब्येतीत सुधारणा, आरोपी जाळ्यात\\nसारांश: मंदसौर येथे सात वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कारामुळे फक्त शहरच नाही तर संपूर्ण देश हादरला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या मुलीवर मंदसौर येथून चार तासांवर असलेल्या इंदूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. \n\nबलात्कारानंतर त्या मुलीबरोबर निर्घृणपणे अत्याचार करण्यात आले. आधी या मुलीचा जीव वाचणार नाही, असंच वाटलं होतं. पण आता डॉक्टरांना तिचा जीव वाचेल अशी आशा आहे. \n\nया कृत्यानंतर संशयितांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया आणि डिजिटल इंटेलिजन्सची मदत घेतली जात आहे. \n\nनेमकं झालं काय?\n\nमंदसौर शहरातल्या एका शाळेतून सात वर्षांची एक मुलगी 26 जूनच्या दुपारी घराकडे निघाली. तिच्याकडे कोणाचं लक्षच गेलं नाही.\n\nशाळेतला सीसीटीव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मक्का मशीद बॉम्बस्फोटातील पीडितांना कोणी उत्तर देईल?\\nसारांश: \"जो निर्णय आला आहे तो अगदी अनपेक्षित आहे. माझा भाचा गेला पण न्याय झाला असं मला वाटत नाही,\" 58 वर्षीय मोहम्मद सलीम सांगत होते. हैद्राबादमधल्या मक्का मशिदीमध्ये 2007 साली झालेल्या बाँबस्फोटात नऊ लोकांचा मृत्यू झाला होता आणि 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. मोहम्मद सलीम यांचा शाईक याचा देखील त्यात मृत्यू झाला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अकरा वर्षांनंतर हैदराबादच्या अतिरिक्त महानगर सत्र न्यायालयानं (तेच राष्ट्रीय तपास संस्थेचंसुद्धा न्यायालय आहे) पुराव्याअभावी पाचही आरोपींची सुटका केली. \n\nनबाकुमार सरकार उर्फ स्वामी असीमानंद, देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, भारत मोहनलाल रत्नेश्वर, राजेंद्र चौधरी या सर्व आरोपींची सुटका झाली.\n\nती फक्त श्वास मोजतेय\n\nसलीम सकाळपासूनच टीव्हीसमोर बसून न्यायालयाच्या याबाबतच्या निर्णयाची वाट पहात होते. ते व्यवसायाने शेफ असून हैद्राबादमधील तलाब कट्टाच्या छोट्या गल्ल्यांमध्ये राहतात. \n\nसलीम त्यांच्या बहिणीची"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मटाराच्या दाण्याएवढा सरडा तुम्ही पाहिलात का?\\nसारांश: मादागास्करच्या जंगलात मटाराच्या दाण्याच्या आकाराएवढा सरडा आढळला आहे. हा जगातला सर्वांत छोटा सरपटणारा प्राणी असावा, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हा आहे तो सरडा\n\nजर्मन-मॅडागास्कन शोध पथकातल्या शास्त्रज्ञांना मादागास्करमध्ये हे दोन पिटुकले सरडे आढळले. यापैकी नर सरड्याचं शरीर केवळ 13.5 मिमी लांबीचं आहे. तर डोक्यापासून शेपटीच्या टोकापर्यंतची लांबी 22 मिमी आहे.\n\nसरपटणाऱ्या प्राण्यांच्या 11 हजार 500 प्रजाती आहेत. त्यातला हा सर्वांत छोटा सरडा आहे, असं म्युनिचमधल्या बॅव्हरियन स्टेट कलेक्शन ऑफ झुओलॉजीच्या संशोधकांचं म्हणणं आहे. \n\nनराच्या तुलनेत मादी जरा मोठी आहे. मादीची लांबी 29 मिमी आहे. शोध पथकाला हे दोनच सरडे आढळून आले आहेत. बरेच प्रयत्न करूनस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मतदानाचा सातवा टप्पा Live: नरेंद्र मोदींसह अनेक हाय-प्रोफाईल उमेदवार रिंगणात\\nसारांश: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी सरासरी 60.21 टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान हे झारखंडमध्ये झालं. झारखंडमध्ये 64.81 टक्के मतदान झालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारसमवेत सात राज्यांत आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून 59 जागांवर मतदान झालं. \n\nउत्तर प्रदेश आणि पंजाबमधल्या 13 जागांवर, बिहार आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी आठ जागांवर, पश्चिम बंगालमधील नऊ, हिमाचल प्रदेशमधील चार, झारखंडमधील तीन आणि केंद्र शासित प्रदेश चंदीगढमध्ये एका जागेवर मतदान झालं. \n\nमतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलं ते पश्चिम बंगालवर. कोलकात्यामध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मतदानानंतर नरेंद्र मोदींनी आचारसंहितेचा भंग केला आहे का?\\nसारांश: गुजरात विधानसभा निवडणुकीत अहमदाबादच्या एका बुथवर मतदान केल्यावर पंतप्रधान मोदी ज्या ताफ्यासकट रवाना झाले त्यावर वाद निर्माण झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधानांच्या या ताफ्याची चौकशी सुरू असल्याचं गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी बी. बी. स्वेन यांनी सांगितलं.\n\nबीबीसीशी बोलताना स्वेन यांनी सांगितलं की, \"जेव्हा पंतप्रधान मोदी मत देऊन निघाले तेव्हा आचारसंहिता समिती तिथे उपस्थित होती, ती समिती त्यांच्या प्रत्येक हालचालीची नोंद घेत होती.\"\n\nत्यांनी सांगितलं, \"आम्ही अहमदाबादच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत अहवाल मागवला आहे. पण हा ताफा म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन होतं हे म्हणणं थोडं घाईचं होईल.\"\n\nकाँग्रेसनं मात्र या घटनेला निवडणूक आचारसंहितेचं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मधुमेह : इन्सुलिनचा जगभरात तुटवडा, रुग्णांची काळजी वाढणार?\\nसारांश: मधुमेह म्हणजेच डायबिटीस... याला शहरी जीवनाची आपत्तीसुद्धा म्हणतात. धकाधकीची जीवनशैली आणि लठ्ठपणा यामुळे टाईप-2 डायबिटीसचं प्रमाण वाढताना दिसतंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी लागणारं इन्सुलीन शरीर निर्माण करू शकत नाही, त्याला टाईप-2 डायबिटिज असं म्हणतात. \n\nजगभरातील डायबिटीस रुग्णांना येणारं दशकभर किंवा त्याहूनही अधिक काळ कदाचित इन्सुलिन मिळू शकणार नाही, असं आता शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. \n\n20 ते 79 वय असलेल्या जगभरातल्या जवळपास 40 कोटी लोकांना टाईप-2 डायबिटीस आहे. ज्यातले निम्मे चीन, भारत आणि अमेरिकेत आहेत. 2030 पर्यंत ही संख्या 50 कोटींच्या घरात पोहोचेल, असा अंदाज आहे. \n\nटाईप-2 डायबिटीज हा या आजारातला सर्वांत जास्त आढळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मध्य रेल्वेसाठी वाशी खाडी बनते आहे डम्पिंग ग्राउंड\\nसारांश: मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली की, महापालिका रेल्वेकडे बोट दाखवते आणि रेल्वे महापालिकेकडे. प्रश्न साफसफाईचा पण आहे आणि डम्पिंग ग्राउंडचासुद्धा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मध्य रेल्वेमार्गावर दर दिवशी पडणारा भरमसाठ कचरा उचलण्यासाठी रेल्वेची खास कचरा गाडी असते.\n\nसमुद्र आणि जमीन यांच्यातली बफर जागा म्हणून काम करणाऱ्या खाडीत दर आठवड्याला हजारो टन कचरा टाकला जात आहे.\n\nहा कचरा राजरोसपणे खारफुटींवर पडत असून, तो टाकण्याचं काम मध्य रेल्वेच करत आहे. \n\nमध्य रेल्वेमार्गावर पडणारा कचरा प्लॅस्टिकच्या गोणींमध्ये भरून दर आठवड्याला वाशीच्या खाडीकिनारी असलेल्या खारफुटींवर टाकला जात आहे. \n\nरेल्वेच्या म्हणण्यानुसार, खाडीच्या पाण्यानं रुळांभोवतीची जमीन खचू नये, यासाठीचा हा उपाय आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मनमोहन सिंग यांना राजकारणात आणण्याचं श्रेय कुणाला दिलं जातं?\\nसारांश: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाला, आणि राजकीय वातावरण तापू लागलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुरुवारी रात्री भारतीय जनता पक्षानं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन या चित्रपटाचा जणू प्रचारच केला. \n\nभाजपनं ट्वीट करताना लिहिलंय \"एका कुटुंबानं एका देशाला दहा वर्षं कसं गहाण ठेवलं, याची ही कहाणी आहे. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधानपदाची खुर्ची फक्त गांधी घराण्याचा वारस राजकीयदृष्ट्या तयार होईपर्यंत सांभाळत होते का? अगदी निकटच्या माणसाच्या अनुभवावर आधारीत 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' फिल्मचा ट्रेलर नक्की बघा. ही फिल्म 11 जानेवारीला रीलीज होणार आहे.\"\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nहा चित्रपट संजय बारु यांच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मनोहर पर्रिकर यांचे भाऊ किराणा मालाचं दुकान चालवतात?\\nसारांश: भारताचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जात आहे. मनोहर पर्रिकर यांचे भाऊ गोव्यामध्ये एक साधं किराणा मालाचं दुकान चालवतात असं त्यात म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"परंतु फेसबुक आणि शेअरचॅटवर काही ग्रुप्समध्ये हा फोटो शेअर करून हा केवळ प्रचार असून फोटोतील व्यक्ती पर्रिकर यांचा भाऊ नसल्याची दावा करण्यात आला आहे. यापूर्वी काही लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाऊ चहा विकतात असा फोटो शेअर केला होता. मात्र या व्यक्तीचा योगी आदित्यनाथ यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. \n\nगोव्याचे मुख्यमंत्रिपद चार वेळा भूषवणाऱ्या मनोहर पर्रिकर यांचे 17 मार्च रोजी वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. त्यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर होता. \n\nगोव्याच्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय शुभेंदू अधिकारींचा आमदारकीचा राजीनामा\\nसारांश: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शुभेंदू अधिकारी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शुभेंदू हे पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे मातब्बर नेते मानले जातात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतरच अधिकारी यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.\n\nअधिकारी यांची समजूत घालण्याचे प्रयत्न तृणमूल काँग्रेसकडून केले जात होते. पण अधिकारी यांनी आपला निर्णय बदलला नाही. आता शुभेंदू अधिकारी पक्ष-सदस्यत्वाचा राजीनामा कधी देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. \n\nशुभेंदू अधिकारी बुधवारी (16 डिसेंबर) विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी पोहोचले, त्यावेळी विधानसभा अध्यक्ष विमान बॅनर्जी उपस्थित नव्हते. त्यामुळे अधिकारी यांनी विधानसभा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ममता बॅनर्जी विरुद्ध CBI: बंगालच्या राजकीय नाट्याचा दुसरा अंक काय असेल?\\nसारांश: रविवारी संध्याकाळी CBI अधिकाऱ्यांची एक टीम कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचली. हे अधिकारी शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण कोलकाता पोलिसांनी त्यांना आयुक्तांच्या घरात प्रवेश करू दिला नाही, आणि उलट पोलीस स्टेशनमध्येच अडवून ठेवलं.\n\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही कारवाई \"केंद्र सरकार राजकीय हेतूने करत आहे,\" असा आरोप करत रविवार संध्याकाळपासून कोलकात्यात ठिय्या दिला आहे. \n\nत्यामुळे केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा नवा राजकीय पेच उभा राहण्याची चिन्हं आहेत. ममता यांना देशभरातून अनेक प्रादेशिक नेत्यांनी पाठिंबा दिल्याने या प्रकरणाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं आहे.\n\nअशा घडल्या घटना...\n\nरविवारी संध्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ममता बॅनर्जीः निवडणूक आयोग मोदी आणि शाहांच्या नियंत्रणाखाली काम करत आहे\\nसारांश: पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या नियंत्रणाखाली काम करत आहे, असा आरोप बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमित शाह यांच्या रॅलीत झालेली हिंसा लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं बंगालमधील प्रचार वेळेआधी संपविण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nनिवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ममता बॅनर्जींनी थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या सूचनांनुसारच आयोग काम करत असल्याचं ममता यांनी म्हटलं. \n\n\"निवडणूक आयोगानं माझ्याविरुद्ध कारवाई करून दाखवावी. मला 50 वेळा कारणे दाखवा नोटीस बजावली किंवा अटक जरी केली तरी मला पर्वा नाही,\" असं बुधवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींनी म्हटलं. \n\nनिवडणूक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठमोळ्या प्रियंका मोहितेनं माऊंट मकालूवर अशी केली यशस्वी चढाई\\nसारांश: साताऱ्याच्या प्रियंका मोहितेने माऊंट मकालू 15 मे 2019 ला सर केलं. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनेक अडचणींवर मात करत तिने ही कामगिरी केली आहे. आता कांचनजुंगा शिखर सर करण्याचा तिचा मानस आहे.\n\nव्हीडिओ: जान्हवी मुळे\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आंदोलनासाठी जीव देणारे काकासाहेब शिंदे कोण आहेत?\\nसारांश: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून औरंगाबादमध्ये काकासाहेब दत्तात्रय शिंदे या 28 वर्षांच्या आंदोलकाने गोदावरीत उडी मारून जीव दिला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काकासाहेब शिंदे\n\nमंगळवारी सकाळी कायगाव टोकामधल्या स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\n\nमूळ गंगापूर तालुक्यातील कानडगावचे शिंदे यांनी कायगाव टोका येथील नव्या पुलावरून उडी घेतली. आंदोलकांपर्यंत पोलीस पोहोचण्याच्या आत शिंदे यांनी उडी घेतली. ते पोहत आहेत की बुडत आहेत याविषयी तिथे गोंधळाचं वातावरण होतं, असं मोबाईलवरून काढलेल्या व्हीडिओत दिसत आहे. नंतर त्यांना स्थानिकांनी बाहेर काढलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\n\nऔरंगाबाद: गोदावरीत उडी मारताना काकासाहेब शिंदे\n\nकोण आहेत काकासा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षण : 'आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावणार'\\nसारांश: \"मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवून कायदा करेल,\" अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीनंतर केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मराठा आरक्षणावरून राज्यभरात होत असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली.\n\nमुंबईत पार पडलेल्या या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली. तसंच, मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनातील आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचीही मागणी केली होती. \n\nयानंतर, लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसह आले आणि त्यांनी बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली.\n\nफडणवीस यावेळी म्हणा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षण : उदयनराजे आणि संभाजीराजे यांचं पटत नाहीये का?\\nसारांश: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात आंदोलनं सुरू झाली. मराठा समाजाच्या नेत्यांनी राज्यव्यापी बैठका आयोजित करणं सुरू केलं. या सर्व घडामोडींमध्ये खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे यांच्या भूमिकांची चर्चा होतेय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"खरंतर विविध बैठकांना दोन्ही राजे उपस्थित राहतात. पण ज्या ठिकाणी संभाजीराजे उपस्थित राहतात, त्या ठिकाणी उदयनराजे उपस्थित राहत नाहीत. \n\n7 ऑक्टोबरला माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईला आयोजित केलेल्या बैठकीत दोन्ही राजेंना आमंत्रित केले होते. खासदार संभाजीराजे या बैठकीला उपस्थित राहिले. पण उदयनराजेंनी या बैठकीकडे पाठ फिरवली. \n\nयाउलट खासदार उदयनराजे यांनी हे बैठकीला येण्याऐवजी नाशिकला कामानिमित्त गेल्याचं सांगण्यात आलं. छत्रपती उदयनराजे हे लवकरच मराठा समाजाच्या राज्यस्तरीय आंदोलनाची"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षण SEBC प्रवर्गाअंतर्गत देणार - मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा\\nसारांश: मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत (Socially and Educationally Backward Class किंवा SEBC) आरक्षण देण्यात येईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मजकूर उपलब्ध नाही\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nरविवारी संध्याकाळी मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की \"मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात तीन शिफारशी करण्यात आल्या आहेत - \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nहे आरक्षण विद्यमान OBC कोट्याला धक्का न लावता स्वतंत्र कोट्यातून देण्यात येणार आहे. आणि यासाठी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची मान्यता घेण्याची गरज नाही, हेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.  \n\nयावेळी त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयालाही हात लावला. \"धनगर आणि म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं, 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यास नकार\\nसारांश: मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आहे. इंद्रा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जी 50 टक्के आरक्षण मर्यादा आखली होती ती ओलंडण्यास नकार दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मराठा आरक्षण देत असताना 50 टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नव्हता, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं आहे. \n\nमराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. \n\nमराठा समाजातील नागरिकांना सार्वजनिक शिक्षण, नोकरीत महाराष्ट्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक मागास गटातून दिलेलं आरक्षण (SEBC) असंवैधानिक आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. \n\nमराठा आरक्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षण: 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देता येईल का? सुप्रीम कोर्टाने राज्यांकडून प्रतिक्रिया मागवल्या\\nसारांश: मराठा आरक्षणावर 15 मार्च 2021 रोजी पुढील सुनावणी होईल. आधी सुप्रीम कोर्टानं सुनावणीसाठी 8 ते 18 मार्च असं वेळापत्रक दिलं होतं. मात्र, त्याप्रमाणे आता सुनावणी होणार नसून, 15 मार्चलाच सुनावणी होईल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुप्रीम कोर्टानं सर्व राज्यांना नोटिसा पाठवून विचारलं आहे की, 50 टक्क्यांच्या वर आरक्षण असू शकतं का? याबाबत राज्यांच्या प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टानं मागवल्यात.\n\nमराठा आरक्षणाच्या वैधतेच्या खटला इतर राज्यांनीही जाणून घेतला पाहिजे. कारण या निकालाचा परिणाम व्यापक रुपात असेल, असं सुप्रीम कोर्टानं सुनावणीवेळी म्हटलं.\n\nजयश्री पाटील (सदावर्ते) विरूद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, विनोद नारायण पाटील अशी ही सुनावणी आहे.\n\nगेल्या महिन्यात 5 फेब्रुवारी 2021 रोजी सुप्रीम कोर्टान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षण: कर्नाटकने मराठा समाजासाठी घेतलेल्या 'या' निर्णयाचे पडसाद महाराष्ट्रात उमटणार?\\nसारांश: महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू झालेलं नसताना शेजारी कर्नाटकने मराठा समाजासाठी 'मराठा विकास मंडळ' स्थापन करण्याची घोषणा केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकमधील मराठा समाजानेही बराच काळ आरक्षणाची मागणी केली आहे. वेळोवेळी 2A वर्गवारीत समावेश केला जावा अशी मागणी मराठा संघटनांनी लावून धरली आहे, जेणेकरून त्यांना ओबीसी आरक्षणाचा फायदा मिळेल. \n\nयेडियुरप्पा सरकारच्या या घोषणेमुळे मराठी आणि मराठा समुदायातून काही प्रमाणात आनंद व्यक्त केला जात असला तरी कानडी संघटना यावर नाराज आहेत.\n\nमुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकात 'मराठा विकास मंडळ' स्थापन करण्याची घोषणा केली आणि त्यासाठी वार्षिक 50 कोटी रुपयांच्या निधीचीही तरतूद के"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षण: ‘मराठा समाजाला एकत्र आणणं कठीण, पण...’ – शाहू छत्रपती\\nसारांश: कोल्हापूर संस्थानचे महाराज श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यासोबत बीबीसी मराठीने विशेष संवाद साधला. कोरोनामुळे कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा रद्द झाला तसंच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल शाहू महाराज छत्रपती यांनी मतं व्यक्त केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"श्रीमंत शाहू छत्रपती\n\nप्रश्न - प्लेगच्या साथीनंतर 100 वर्षांनी कोरोनाच्या साथीमुळे ऐतिहासिक शाही दसरा रद्द करावा लागला आहे. याबद्दल काय वाटतं. ?\n\nउत्तर- प्लेग साथीवेळी हा सोहळा रद्द करावा लागला होता असा रिपोर्ट आहे. आता 100 वर्षानंतर पुन्हा एकदा हा सोहळा रद्द करण्याची पाळी आली. परंतु त्यावेळी सुद्धा एक वर्ष जरी रद्द केला असला तरी सुद्धा त्याचा अर्थ असा नाही की तो अधूनमधून रद्द झाला. नंतरच्या काळात 99 वर्ष चालूच राहिला. तसं यापुढेही सुरूच राहिल. पण एक वर्ष बंद राहिला तर आकाश कोसळणार नाही. एक वर्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षणाविनाच होणार राज्यातली चालू वर्षातली शैक्षणिक प्रक्रिया\\nसारांश: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने तूर्तास राज्यातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाअंतर्गत होणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी एसईबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.\n\n9 सप्टेंबर 2020ला सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला 'तूर्तास स्थगिती' दिली. \n\nमराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यातील महाविद्यालयीन शैक्षणिक प्रवेश रखडले होते. \n\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत चार याचिका दाखल केल्या आहेत.\n\nराज्यातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून स्थगित असल्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मलेरिया होणार हद्दपार? डासांपासून होणाऱ्या रोगाला आळा घालण्यात शास्त्रज्ञांना मोठं यश\\nसारांश: मलेरिया एक गंभीर आजार आहे. प्लाझमोडियम नावाच्या सूक्ष्मपरजीवीचा (पॅरासाईट) संसर्ग झालेला डास चावल्याने मलेरिया होतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्लाझमोडियम नावाच्या सूक्ष्मपरजीवीचा (पॅरासाईट) संसर्ग झालेला डास चावल्याने मलेरिया होतो.\n\nप्रसंगी प्राणघातक ठरू शकणाऱ्या मलेरियाच्या निर्मूलनाच्या दिशेने सुरू असलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे. \n\nडासांचं प्लाझमोडियमच्या संसर्गापासून बचाव करणारा सूक्ष्मजंतू (microbe) शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. या नवीन शोधामुळे मलेरियावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येईल, असं ब्रिटन आणि केनियामधल्या संशोधकांच्या टीमचं म्हणणं आहे. \n\nसंक्रमित डास चावल्याने माणसाला मलेरिया होतो. मात्र, डास"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मलेरियाच्या डासांना प्रयोगशाळेत संपवण्यात संशोधकाना यश\\nसारांश: संशोधकांना प्रयोगशाळेमध्ये डासांचा नायनाट करता येणं शक्य झालं आहे. जीन एडिटिंगचं तंत्रज्ञान वापरून संशोकांना हे शक्य झालं आहे. इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनमध्ये हे संशोधन झालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मलेरियाचा प्रसार करणाऱ्या Anopheles gambiae या डासांवर हे संशोधन झालं आहे. संशोधकांनी या डासांतील डबलसेक्स नावाच्या जनुकामध्ये बदल केले. या जीनमुळे डासाचं लिंग ठरतं. या संशोधनामुळे डासांतील पुनरुत्पादन पूर्णपणे थांबवणे संशोधकांना शक्य झालं. त्यामुळे संशोधकांना असं वाटतं की या संशोधनामुळे भविष्यात डासांवर नियंत्रण मिळवता येईल. \n\nहा रिसर्च पेपर Nature Biotechnologyमध्ये प्रसिद्ध झाला आहे. प्रा. अँड्री क्रिसांती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केलं आहे. या संशोधनासाठी हे डास पिंजऱ्यात ठेवले होत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मसूद अझहरला दहशतवादी घोषित करायला चीनचा पुन्हा विरोध - बीबीसी मराठी राऊंड अप\\nसारांश: बीबीसी मराठीवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा राऊंड अप\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मसूद अझहर\n\n1) मसूद अझहरला दहशतवादी घोषित करायला चीनने पुन्हा केला विरोध\n\nजैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायला चीनने पुन्हा विरोध केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चीनने नकाराधिकाराचा वापर करत मसूदची अप्रत्यक्ष पाठराखण केली आहे.\n\nमसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसमोर फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि अमेरिका यांनी 27 फेब्रुवारी रोजी मांडला होता.\n\nपाच देशांकडे सुरक्षा परिषदेचं कायम सदस्यत्व आहे - अमेरि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महात्मा गांधींच्या घड्याळाचा लिलाव, किंमत तब्बल...\\nसारांश: महात्मा गांधींच्या घड्याळाचा लिलाव करण्यात आला आहे. बोली लावणाऱ्याने हे घड्याळ तब्बल 12 हजार पाऊंड्सना खरेदी केले. म्हणजेच, भारतीय रुपयात याची किंमत जवळपास 12 लाखांपर्यंत गेली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे घड्याळ मनगटावर घालण्याचं नव्हतं, तर खिशात ठेवण्याचं होतं. ते काही ठिकाणी तुटलंही होतं. मात्र, तरीही प्रचंड किंमत मोजून खरेदी केलं आहे.\n\nइंग्लंडमधील ईस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्समध्ये शुक्रवारी (20 नोव्हेंबर) या घड्याळाची लिलाव प्रक्रिया पार पडली. हे घड्याळ अमेरिकेतल्या एका खासगी संग्रहकाने खरेदी केल्याची माहिती लिलाव करणारे अँड्र्यू स्टो यांनी दिली. \n\nमहात्मा गांधींच्या या घड्याळाला चांदीचा मुलामा आहे. स्विस कंपनीचं हे घड्याळ आहे. स्वत: महात्मा गांधीजी यांनी 1944 साली हे घड्याळ एका व्यक्तीला दिले ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महापारेषण आता 50 ड्रोन्सच्या मदतीने करणार वीज वाहिन्यांच्या टॉवर्सची देखरेख\\nसारांश: तंत्रज्ञान माणसामुळे आणि माणूस तंत्रज्ञानाने कसा प्रगत होतो, याचं हे आणखी एक उदाहरण. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्यभरात वीज पोहोचवण्याचं काम करणाऱ्या महापारेषणने सध्या 50 ड्रोन्सच्या मदतीने टॉवर लाईन्सच्या देखरेखीचं काम सुरू केलं आहे.\n\nदेशात अशाप्रकारे ड्रोन्सची मदत वीज वाहिन्यांच्या टॉवरच्या देखरेखीकरिता करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दावा केला आहे.\n\nकर्मचाऱ्यांना आता प्रत्येक वेळी टॉवर्सवर चढून बिघाड पाहावा लागणार नाही. ड्रोन कॅमेऱ्यातून काही गडबड लक्षात आली तरच वर जावं लागणार. त्यामुळे या ड्रोन्सच्या वापराने वेळ, पैसा आणि मनुष्यबळाची बरीच बचत होणार आहे.\n\nपाहा बी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महापौर महोदय, ही पाहा 'न' तुंबलेल्या मुंबईची दृश्यं\\nसारांश: मुंबईसह कोकणात २५ जूनला सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं संपूर्ण मुंबई शहर जलमय झालं आहे. किंग्ज सर्कल, चेंबूर, मालाड यांसारख्या उपनगरांत पाणी साठून राहिल्यानं तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र मुंबई तुंबलेली नाही असं वक्तव्य केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईसह पालघर आणि ठाणे, रायगड जिल्ह्यांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्येही पावसामुळे वाहतुकीसह अन्य समस्या निर्माण झाल्या आहेत.\n\nमुंबईतल्या रस्त्यांवर पावसामुळे साचलेलं पाणी\n\nसोमवार सकाळपासूनच पाऊस पडत असल्यानं त्याचा पहिला फटका मुंबईच्या रेल्वे सेवेला बसला आहे. \n\nमध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या मार्गांवरील लोकल सेवा तब्बल २० ते २५ मिनिटे उशिरानं धावत होत्या.\n\nआज पहाटे 4 वाजताच्या सुमारास वडाळ्यातल्या दोस्ती पार्कजवळ जमी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाभारतातली द्रौपदी फेमिनिस्ट होती का?\\nसारांश: \"द्रौपदीचे पाच पती होते आणि त्यांच्यापैकी ती कोणाचंच ऐकायची नाही. ती फक्त आपला मित्र असलेल्या कृष्णाचंच सगळं ऐकायची.\" हे म्हणणं आहे भारतीय जनता पक्षाचे महासचिव राम माधव यांचं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांनी द्रौपदीला जगातली पहिली फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी, असं संबोधलं आणि म्हटलं की, \"महाभारताचं युद्ध तिच्या हट्टामुळे झालं होतं. या युद्धात 18 लाख लोक मारले गेले होते.\"\n\nराम माधव यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्यांच्या बोलण्यावर आक्षेप नोंदवला आणि असहमती दर्शवली.\n\nप्रसिद्ध लेखिका आणि कादंबरीकार अनिता नायर सांगतात, \"द्रौपदी अन्याय आणि असमानतेचा सामना केलेल्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते.\"\n\n\"असं मानलं जातं की नवरा बायकोला सगळ्या अडचणींपासून सोडवतो, तिच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्र HSC रिझल्ट : कधी आणि कुठे पाहाल 12 वीचा निकाल?\\nसारांश: राज्य शिक्षण मंडळाचे म्हणजेच SSC आणि HSC बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना आहे. दरवर्षी जूनमध्ये जाहीर होणाऱ्या निकालांना यंदा कोरोनामुळे विलंब झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दरवर्षी मेअखेर बारावीचा HSC बोर्डाचा निकाल जाहीर केला जातो. बारावीचा निकाल 16 जुलै रोजी लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाइन दिसू शकेल असं HSC बोर्डाने जाहीर केलं आहे.\n\nबारावीचा निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in आणि mahresult.nic.in. या संकेतस्थळांवर पाहता येईल. \n\nतर जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावीचा SSC बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात येतो. \n\nयंदा बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलैच्या शेवटी लागण्याची शक्यता आहे, निकाल तयार करण्याच का"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्र निकाल म्हणजे 'मोदी मॉडेल'वर लागलेला अंकुश - विश्लेषण\\nसारांश: राष्ट्रीय निवडणुकांसारखंच वातावरण आपल्याला राज्यात निर्माण करता येईल, हा भ्रम आणि अति-आत्मविश्वासच भाजपला नडला, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र विधानसभा निकालांचं सुहास पळशीकरांनी काल बीबीसीशी बोलताना केलेलं हे विश्लेषण -\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\nराज्यातलं भाजप सरकार हे फार काही ग्रेट नव्हतं. पण त्याचबरोबर ते हरियाणातल्या सरकारइतकं वाईटही नव्हतं. त्यामुळे या सरकारचं शेपटीवर निभावलं. एका अर्थाने भाजपची नाकेबंदी झाली, हे मला मान्य आहे. \n\nपण गेल्यावेळी 260 जागा लढवून 45 टक्के ठिकाणी त्यांना यश मिळालं आणि ते 120 क्रॉस करू शकले. यावेळी मित्रपक्षांसह त्यांनी 160 जागाच लढवल्या आणि ते 100 क्रॉस करू शकले तर त्यांचा जिंकण्याचा रेट 75 टक्के जातो. \n\nभाजपचं गणित तिथे चुकलं जेव्हा त्यांनी लोकसभेचा निकाल बेस मानला आणि 80 टक्क्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी मोहन भागवत यांनी आरक्षणावर का केलं विधान?\\nसारांश: सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत पुन्हा केलेल्या वक्तव्यावरून राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. आरक्षणाच्या बाजूने असलेल्या आणि विरोधातल्या लोकांनी परस्परांच्या भावनांचा आदर करून चर्चा केली तर आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं वक्तव्य त्यांनी केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मोहन भागवत\n\nदिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात म्हणाले की, \"आरक्षणाच्या बाजूने जे आहेत त्यांनी, आरक्षणाच्या विरोधात जे लोक आहेत त्यांच्या भावना समजून त्यावर बोललं आणि जे विरोधात आहेत त्यांनी आरक्षणाचं समर्थन करणाऱ्या लोकांच्या भावना समजून बोललं तर या समस्येवरचा तोडगा एका मिनिटात निघेल. समोरच्यांना समजून घ्यायला हवं. ती सद्भावना जोपर्यंत समाजात निर्माण होत नाही तोपर्यंत या प्रश्नावर तोडगा निघू शकणार नाही.\"\n\nभागवत यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या काँग्रेस आणि बसपा यांनी यावर टीका केली. ए"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्र विधानसभा: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 50हून अधिक आमदारांना भाजपमध्ये यायचंय - गिरिश महाजन #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) काँग्रेस-राष्ट्रवादीचे 50 आमदार संपर्कात : गिरीश महाजन\n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 50 हून अधिक आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, आठवडाभरातच निर्णय अपेक्षित आहे, असं भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिली.\n\nरविवारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत आरोप केले की भाजप सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून, इतर पक्षातील नेत्यांच्या मागे चौकशा लावून त्यांना भाजपममध्ये प्रवेश घेण्यास भाग पाडत आहेत. त्यानंतर गिरीश महाजन यांनी या आरोपाला प्रत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्राचं बजेट आज - आर्थिक पाहणी अहवालातील या 5 कारणांमुळे अर्थसंकल्प महत्त्वाचा\\nसारांश: शुक्रवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडतील. केंद्रीय अर्थसंकल्पची जेवढी चर्चा सगळीकडे होते, तेवढी राज्याच्या अर्थसंकल्पची होत नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्याच्या बजेटमध्ये काय महत्त्वाचं?\n\nपण तुम्हाला माहीत आहे का, सामान्य माणसाच्या म्हणजे आपल्या दृष्टीनं राज्याचा अर्थसंकल्पच खरंच महत्त्वाचा आहे. कसं ते पाहूया...\n\n1. अर्थसंकल्पाशी लोकांचा थेट संबंध\n\nकेंद्रीय अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गीयांचा एक सामायिक प्रश्न असतो. आयकर मर्यादा कितीनं वाढली आहे? \n\nराज्याच्या अर्थसंकल्पमध्ये ती चर्चा नसते. पण तरीही आपला या अर्थसंकल्पशी थेट संबंध आहे. अर्थ विश्लेषक तृप्ती राणे यांच्या म्हणण्यानुसार, हे बजेट म्हणजे आपला सरकारशी येणारा पहिला थेट संबंध आहे. \n\n\"केंद्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्रात आता सुटी सिगारेट किंवा बिडी मिळणार नाही\\nसारांश: महाराष्ट्रातील कुठल्याही पान-बिडी दुकानात किंवा इतरत्र कुठेही सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास बंदी असेल. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने तसा निर्णय जारी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nया निर्णयाची तातडीने आणि कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस आणि महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. \n\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.\n\nसिगारेट किंवा बिडी खरेदी करणाऱ्यांना पाकिटावरील आरोग्याच्या दृष्टीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे ग्राफिक आणि इशारा दिसावा, तसंच पर्यायाने सिगारेट किंवा तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसार आणि सेवनावर नियंत्रण आणण्याचा उद्देश या निर्णयामागे आहे.\n\n24 सप्टेंबरपासून आरोग्य विभागाचा हा निर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्रातल्या दूध आंदोलनासारखे गाजलेले जगभरातले 6 अनोखे संप\\nसारांश: सध्या एक लिटर दूध हे एक लीटर पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी भावात विकलं जात आहे. हा कमीभावाने हतभल झालेल्या महाराष्ट्रातल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाला एक पत्र लिहिलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जगभरातली आंदोलनं\n\nगेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने दुधाला प्रतिलीटर 27 रुपये भाव द्यावा, असं परिपत्रक काढलं होतं. असं असतानाही आज शेतकऱ्याच्या दुधाला केवळ 17 ते 19 रुपये दर दिला मिळतोय. \n\nआमच्या दुधाला कमी भाव देण्यापेक्षा आम्हीच ते फुकट देतो, असं म्हणत या शेतकऱ्यांनी मग दूध मोफत वाटून वेगळ्या धाटणीचं आंदोलन केलं. काहींनी तर ते अक्षरशः रस्त्यावर टाकून दिलं.\n\nदूध आंदोलनादरम्यान वाटपासाठी दूध तयार करताना\n\nहे आंदोलन नेमकं का आणि कसं झालं, वाचा सविस्तर इथे.\n\nयाच आंदोलनासारखं प्रचंड गाज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्रातही कर्नाटकप्रमाणे 'ऑपरेशन लोटस' पाहायला मिळणार?\\nसारांश: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप बहुमत मिळवणारा पक्ष ठरला असला तरी शिवसेनेसोबतच्या मतभेदांनंतर बहुमताचा आकडा नसल्यानं भाजपनं सरकार स्थापनेसाठी असमर्थता व्यक्त केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दुसरीकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज भवनात पोहोचलेल्या शिवसेनेला निर्धारित वेळेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र मिळालं नाही. त्यानंतर राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या वेळेआधीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. \n\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आम्ही चर्चा करू असं म्हणत असले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटल्याचं चित्र दिसत नाहीये. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी महाराष्ट्रातही कर्नाटकप्रमाणे 'ऑपरेशन लोटस' नाटय रंगणार का? \n\nकाय होतं 'ऑपरेशन ल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महालक्ष्मी एक्सप्रेस : अंबरनाथ-बदलापूर पाण्याखाली, संथ वाहणाऱ्या उल्हास नदीने रौद्ररूप का घेतलं?\\nसारांश: मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस शनिवारी पहाटे वांगणीजवळ अडकली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यामुळे जवळपास 700 प्रवाशांना जीव मुठीत धरून रात्र काढावी लागली. उल्हास नदीचं पाणी ट्रॅकवर आल्यानं या भागांत ट्रेनची वाहतूक रात्री बंद झाली. \n\n26 जुलै 2019च्या रात्री तसंच 27 जुलै 2019च्या पहाटे उल्हास नदीच्या परिसरात संततधार पाऊस झाला. \n\nएकट्या कर्जतमध्येच 303 mm पावसाची नोंद झाल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. \n\nपण उल्हास नदीला पूर येण्याची ही पहिली वेळ नाही. पावसाळ्यात वेगानं फेसाळून वाहणाऱ्या उल्हास नदीचं दृश्य काठावर राहणाऱ्यांसाठी आणि ट्रेनने कल्याण-कर्जत-खोपोली मा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाविकास आघाडी विरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा. \n\n1. महाविकास आघाडीविरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांनी स्थापन केलेल्या आघाडीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. ही बातमी लोकमतने दिली आहे. \n\nराज्यघटनात्मक नैतिकता ही राजकीय नैतिकतेपेक्षा निराळी असते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने यानिमित्ताने नोंदविले. खंडपीठाने म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये कोणी कुणाशी युती करायची, याबद्दल राजकीय पक्षांना असलेले अधिकार आम्ही कमी करू शकत नाही.\n\nअखिल भारतीय हिंदू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महिला दिन विशेष : ‘पोलीस पाटील झाले तेव्हा माझ्यापेक्षा जास्त आनंद सासरच्यांना झाला’\\nसारांश: सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या शिंदेवाडी या छोट्याशा गावात राहणाऱ्या शमिता धाईंजे यांच्या कधी ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की त्या कधी पोलीस पाटील बनतील. गावातल्या अंगणवाडीत मदतनीस म्हणून त्या काम करत होत्या. 39 वर्षांच्या शमिता यांना तीन मुलं आहेत, त्यांच्या मोठ्या मुलीचं सात महिन्यांपूर्वीच लग्न सुद्धा झालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शमिता धाईंजे\n\nपण पोलीस पाटील पदाची परीक्षा दिली आणि त्याचं आयुष्य बदलूनच गेलं. \n\nघरातल्या निर्णय प्रक्रियेत फारसं स्थान नसलेल्या या महिलेना गावाच्या निर्णय प्रक्रियेत अचानक महत्त्व प्राप्त झालं. \n\n \"माझं मालक रिक्षा चालवतात आणि आमचं किराणामालाचं दुकान आहे. माझं शिक्षण अकरावीपर्यंत झालं आहे. पण या पदाची भरती निघताच माझ्या मालकांनी माझा परीक्षेचा फॉर्म भरला\" शमिता सांगतात. \n\nपदाचा फॉर्म भरल्यानंतर परीक्षेची तयारी करावी लागणार होती. परीक्षा पास होण्याचं त्यांना सगळ्यांत जास्त टेन्शन होतं. कारण शि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महिला हक्क : सासरी पत्नीचा छळ होत असल्यास पती किती जबाबदार?\\nसारांश: हुंड्याच्या मागणीसाठी अत्याचार केल्याच्या एका प्रकरणात पतीने केलेला जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने नुकताच फेटाळून लावला. पत्नीला सासरी झालेल्या त्रासाबद्दल पती हा प्राथमिक स्वरुपात जबाबदार असतो. अशा प्रकरणात हा त्रास नातेवाईकांकडून जरी झालेला असला तरी पतीचीही त्यामध्ये जबाबदारी असते, असं कोर्टाने म्हटलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"टाइम्स ऑफ इंडियमधील एका बातमीनुसार, \"या प्रकरणात एका पत्नीने आपला पती, सासू आणि सासरे यांच्याविरुद्ध हुंड्याच्या मागणीसाठी मारहाणीचा आरोप केला आहे. यासंदर्भातील तक्रार पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात जून 2020 मध्ये दाखल करण्यात आली होती. \n\n\"पती आणि सासऱ्याने क्रिकेट बॅटने जबर मारहाण केली. तोंडावर उशी दाबून श्वासोच्छवास रोखण्याचा प्रयत्न केला. मारहाणीनंतर आपल्याला रस्त्यावर फेकून देण्यात आलं. त्यानंतर वडील आणि भावाने आपल्याला तिथून आणलं,\" असं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. \n\nमहिलेच्या वैद्यकीय चाचण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महिलांना टॉपलेस राहू नका, कपडे घाला असं सांगणं चुकीचं\\nसारांश: महिलांना टॉपलेस राहू नका, कपडे घाला असं सांगणं चुकीचं असल्याचं फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डर्मानिन यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"टॉपलेस सनबाथ\n\nफ्रान्समध्ये महिलांच्या टॉपलेस असण्यावरून वादाला तोंड फुटलं आहे. वाद वाढल्याने फ्रान्सच्या गृहमंत्र्यांना याप्रकरणी हस्तक्षेप करून भूमिका मांडावी लागली. \n\nगेल्या आठवड्यात सेंट मैरी-ला-मेर समुद्र किनाऱ्यावर तीन महिला टॉपलेस स्थितीत सनबाथ अर्थात सूर्यस्नान घेत होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना टॉपलेस न राहण्याविषयी म्हणजेच शरीराच्या वरच्या भागाचे कपडे परिधान करण्यास सांगितलं. \n\nएका कुटुंबांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या टॉपलेस महिलांना कपडे परिधान करण्याची सूचना केली. \n\nयाप्रकरणातील"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महिलांनो, फिट राहण्यासाठी फक्त घरकाम पुरेसं नाही, व्यायाम हवाच\\nसारांश: शारीरिक हालचालींच्या व्यायामात महिला पुरुषांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात स्पष्ट झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शारीरिक व्यायामाच्या बाबतीत महिला पिछाडीवर\n\nघर सांभाळून किंवा नोकरी करून अॅक्टिव्ह राहता येत नाही.\n\nतुम्ही घरी स्वयंपाक करत असाल, लादी पुसणं-कचरा काढत असाल, मुलांना सांभाळत असाल आणि हे सगळं केल्यावर ऑफिसलाही जात असाल तर तुम्ही स्वत:ला अक्टिव्ह वुमन म्हणून घेऊ शकता पण प्रत्यक्षात तसं असेलच असं नाही. \n\nअनेक स्त्रिया व्यायाम न करण्याची सबब, आम्ही घरातली कामं करतो अशी देतात. ही कामं उरकतानाच इतकं थकायला होतं की वेगळा व्यायाम करण्याची गरजच राहत नाही. मात्र असा विचार करणंच आजारांना निमंत्रण देणारं असत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महिलेच्या गर्भधारणेसाठी डॉक्टरने न सांगता वापरले स्वत:चेच स्पर्म\\nसारांश: गर्भधारणा व्हावी यासाठी डॉक्टरनं न सांगता स्वत:चेच स्पर्म वापरले, असा आरोप अमेरिकेतल्या एका महिलेनं केला आहे. ही बाब 35 वर्षांनंतर डीएनए चाचणीनंतर समोर आल्याचं महिलेचं म्हणणं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केली रॉलेट यांनी डीएनएचे नमुने तपासणीसाठी Ancestry.com या वेबसाईटकडे पाठवले होते. त्यानंतर आलेला निकाल धक्कादायक होता. कारण डीएनएचे नमुने हे त्यांच्या वडिलांच्या डीएनएसोबत जुळत नव्हते. \n\nडीएनएचे नमुने उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या डीएनएशी मिळतेजुळते असल्याचं लक्षात येईपर्यंत चाचणीत काहीतरी दोष राहिला असावा, असं त्यांना वाटत होतं. \n\nघरच्यांनी रॉलेट यांच्या जन्माआधी आयडाहो इथल्या फर्टिलिटी डॉक्टरशी संपर्क साधला होता. विशेष म्हणजे गर्भ राहावा यासाठी आपल्या आई-वडिलांनी तज्ज्ञांची मदत घेतली होती याबद्दल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महिलेने सुरू केलं टिकटॉक, सापडला सोडून गेलेला पती\\nसारांश: गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक या अॅपची सर्वत्र चर्चा असल्याचं पाहायला मिळतं. नेटिझन्स टिकटॉकवर वेगवेगळ्या गाण्यांवर आणि फिल्मी संवादांवर डबस्मॅश व्हीडिओ तयार करून आपल्या मित्रांमध्ये शेअर करतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कुणी किती चांगल्या प्रकारे अभिनय केला याच्या गप्पा सोशल मीडियावर रंगतात. यातून अनेक टिकटॉक सेलेब्रिटीही निर्माण झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आहे. \n\nआजवर फक्त मनोरंजनासाठीच टिकटॉकचा उपयोग करण्यात आला होता. पण, तामिळनाडूमधल्या एका महिलेला टिकटॉकचा उपयोग वेगळ्याच प्रकारे झाला. त्या महिलेला सोडून गेलेला नवरा तिला तीन वर्षांनंतर टीकटॉकवर सापडला. \n\nतामिळनाडूमधल्या विलुप्पूरम जिल्ह्यात राहणारी एक महिला रेखा (बदललेलं नाव) हिचा पती सुरेश तिला 2016 पासून सोडून गेला होता. सुरेश बेपत्ता झाल्यानंतर रेखाने जव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महेंद्रसिंह धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला अटक : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महेंद्रसिंग धोनी\n\n1. धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला अटक \n\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि IPL मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गुजरातमधील कच्छमध्ये राहणारा आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे. \n\nकोलकाता नाईट रायडर्सविरोधात पराभव झाल्यानंतर धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जवर जोरदार टीका झाली होती. सोशल मीडियावर CSK च्या खेळाडूंची चेष्टा करण्यात आली. \n\nइ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: माउंट एव्हरेस्टवर पडलेल्या शेकडो टन कचऱ्याचं काय होतं?\\nसारांश: माउंट एव्हरेस्टवर पडलेल्या शेकडो टन कचऱ्याचं काय करायचं हा प्रश्न होता. आता या कचऱ्याचं रिसायकलिंग करण्यात येणार आहे. हा कचरा विमानाने काठमांडूला नेण्यात येणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हा कचरा स्थानिक गाईड जमा करतात आणि खाली आणतात.\n\nया मोहिमेच्या पहिल्या दिवशी लुकला विमानतळावरून 1200 किलो कचरा काठमांडूला रिसायकलिंगसाठी नेण्यात आला. जेव्हा गिर्यारोहक माउंट एव्हरेस्टवर जातात तेव्हा त्यांच्याकडून टाकण्यात आलेला कचरा त्यांनी स्वतःसोबत परत आणणं अपेक्षित असतं. पण अनेक जण कचरा तिथेच टाकून खाली येतो. \n\nहा कचरा स्थानिक गाईड जमा करतात आणि खाली आणतात. यावर्षी जमा करण्यात आलेल्या कचऱ्याचं रिसायकलिंग केलं जाणार आहे. खासगी विमान कंपनी येती एअरलाइन्सने या मोहिमेला सहकार्य करण्याचा संकल्प केल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मानुषी ते बाहुबली : 2017 मधल्या भारतासाठी 8 गोड बातम्या\\nसारांश: नव्या वर्षाची चाहूल लागली असतानाच एकदा 2017ने आपल्याला काय काय दिलं, म्हणूनही एकदा दृष्टिक्षेप टाकायला हवा. या वर्षात अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे भारताची मान जगात उंचावली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मिस वर्ल्ड मानुषी चिल्लर\n\nमानुषी छिल्लर, बाहुबली, तिहेरी तलाकबद्दलचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, अशा अनेक गोष्टींचा दाखला देता येईल. बघूया, अशा कोणकोणत्या घटना 2017मध्ये घडल्या?\n\n1. मिस वर्ल्डचा किताब\n\nतब्बल 118 देशांमधल्या तरुणींशी स्पर्धा करत हरयाणाच्या मानुषी छिल्लर या तरुणीने मिस वर्ल्डचा किताब पटकावला. भारताकडे हा मान 17 वर्षांनी परत आला.\n\n'जगात सगळ्यात जास्त पगार कोणाला मिळायला हवा? या प्रश्नाचं उत्तर अंतिम फेरीत देताना मानुषी म्हणाली, \"सगळ्यांत जास्त पगार खरं तर आईला मिळायला हवा.\"\n\nतिच्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मान्सून : यंदा चांगला पाऊस होणार, या अंदाजावर विश्वास ठेवायचा का?\\nसारांश: भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात देशभरात सामान्य मान्सून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सलग तिसऱ्या वर्षी देशभरात समाधानकारक पाऊस असेल, असा अंदाज 'स्कायमेट वेदर' या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेनं वर्तवला आहे. \n\nजून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरी 880.6 मिलिमीटर पाऊस पडतो. स्कायमेटच्या अंदाजानुसार, यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या 103 टक्के म्हणजे 907 मिलिमीटर पाऊस पडू शकेल. \n\nपण, हे हवामान अंदाज विश्वासार्ह असतात का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. \n\nहवामान अंदाजाच्या विश्वासार्हतेविषयी पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर सांगतात, \"आपल्याकडचा हवामान अंदाज दीर्घ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मालदीव भारताच्या विरोधात नाही : मालदीवचे लष्करप्रमुख - BBC EXCLUSIVE\\nसारांश: हिंद महासागरातील भारताचा सर्वांत जवळचा शेजारी देश म्हणजे मालदीव. या मालदीवच्या राजकीय पटलावर शनिवारी मोठे फेरबदल झाले. मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलिह यांनी शनिवारी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मोदी यांचा मालदीवचा हा पहिलाच दौरा होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अहमद शियाम\n\nमालदीवमध्ये चीनचा हस्तक्षेप फार वाढला आहे. यापूर्वी भारत मालदीवचा सर्वांत जवळचा देश होता. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील दरी कमी होईल? \n\nया विषयांवर बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहीत यांनी मालदीवचे लष्करप्रमुख मेजर जनरल अहमद शियाम यांच्याशी संवाद साधला. \n\nहिंद महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाकडे तुम्ही कसं पाहता?\n\nचीन एक शक्तिशाली आणि औद्योगिकीकरणाकडे कल असलेला देश आहे. व्यापार वृद्धी, विकास आणि संरक्षण या क्षेत्रात ते नवनवीन संधी शोधत असतात. मालदीव हिंद महासागरात म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मासिक पाळी : पीरियडविषयी लहान मुलींना सोप्या भाषेत सांगणारं कॉमिक बुक\\nसारांश: मैत्रिणीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर 10 वर्षांच्या राणीच्या पोटात दुखू लागतं. राणी बाथरूमध्ये जाते. तिथं तिच्या अंडरविअरवर रक्ताचे डाग दिसतात. पहिल्यांदाच असं काही दिसल्यामुळं राणी खूप घाबरते. हे काय आणि कसं झालं? असे प्रश्न तिला पडतात...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"10 ते 12 वर्षं वय असलेल्या मुलींनाही मासिक पाळीविषयी समजून घेता यावं, यासाठी पुण्यात 'मून टाइम' कॉमिक बुक तयार करण्यात आलं आहे. त्यातला हा प्रसंग आहे.\n\nमासिक पाळीबाबत अनेक गैरसमजुती असतात. त्याविषयी घरात किंवा शाळेत सविस्तर चर्चा केली जात नाही. या बद्दल सतत कुजबुज ऐकायला मिळते. अशा वातावरणाला छेद देण्यासाठी 'मून टाइम' या कॉमिक बुकची सुरुवात केल्याचं डॉ. गिता बोरा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितंल. त्यासाठी त्यांनी स्फेरूल फाउंडेशनची स्थापना केली आहे. \n\n\"कुणालाही अवघडल्यासारखं वाटणार नाही, पाळीविषय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मासिक पाळीदरम्यान नदी ओलांडण्यावर निर्बंध\\nसारांश: घानामध्ये मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना नदी ओलांडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ऑफिन नदीवरच्या एका पुलाशी काही धार्मिक बाबी निगडीत असल्यानं असं करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पूल ओलांडायचा नसेल तर शाळेत जायचं कसं, असा प्रश्न इथल्या विद्यार्थिनींना पडला आहे. या नियमामुळे मुलांच्या हक्कांवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. \n\nया निर्णयामुळे मध्य क्षेत्रातल्या अप्पर डेन्कायरा जिल्ह्यातल्या पूर्वेकडच्या भागातल्या विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात शाळेत जाता येणार नाही.\n\nआफ्रिकेत आधीच मुलींना मासिक पाळीच्या काळात शाळेत पाठवण्यावरून संघर्ष सुरू आहे. आता हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.\n\nयुनिस्को संस्थेच्या मते, या भागातील दहापैकी एक मुलगी मास"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मी माझा चेहरा वापरायला परवानगी दिली, पण तो बाजारात विकला गेला\\nसारांश: तुमचा फोटो तुमच्या नकळत एखाद्या जाहिरातीत झळकला तर? किंवा एखाद्या वेबसाईटवर तुमच्या अपरोक्ष कोणीतरी काही प्रतिक्रिया दिली तर? आश्चर्य वाटेल ना? दक्षिण अफ्रिकेतल्या शबनमबरोबर अशीच घटना घडली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कधी एखाद्या जाहिरातीत त्या स्थलांतरितांचं स्वागत करत असतात तर कधी न्यूयॉर्क शहरात कार्पेट विकत असतात. कधी त्या कंबोडियामध्ये एखाद्या ट्रेकचं नेतृत्व करत असतात. हेही नाही जमलं तर त्या फ्रान्समध्ये प्रेमाचा शोध घेत असतात. त्यांचा चेहरा त्यांच्या नकळत असा जगभर फिरत होता. \n\nत्यांचा चेहरा चीनच्या मॅकडोनल्डच्या जाहिरातीत झळकतो तर कधी तो व्हर्जिनियाच्या डेंटिस्ट्रीच्या एखाद्या जाहिरातीत दिसतो. \n\nहा सगळा प्रकार 2012 सालापासून त्यांच्याबरोबर सुरू झाला. एक दिवशी त्यांच्या एका मैत्रिणीने शबनमचा एक फोटो एक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मीराबाई चानू : कॉमनवेल्थ गेम्ससाठी बांबूच्या बारनं सराव करून असं मिळवलं गोल्ड मेडल\\nसारांश: वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी कॉमनवेल्थ स्पर्धेत महिलांसाठीच्या 48 किलोग्राम वजनी गटात सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"23 वर्षं वयाच्या आणि 4 फूट 11 इंच उंचीच्या मीराबाई चानूनं ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. \n\nस्नॅच राऊंडमध्ये 80, 84 आणि 86 किलो वजन उचलत मीराबाईंनी देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं. यासोबतच त्यांनी स्वत:चा विक्रम मोडला आहे. \n\nयानंतर क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये त्यांनी 103 किलोग्राम वजन उचललं. त्यानंतर मात्र मीराबाईंनी मागील कॉमनवेल्थ स्पर्धेचा 103 किलोग्राम वजन उचलण्याचा स्वत:चा विक्रम मोडीत काढत 107 किलोग्राम वजन उचललं. तिसऱ्यांदा मीराबाईंनी 110 क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई : साकीनाका आगीनंतर अवैध धंद्यांचा मुद्दा ऐरणीवर\\nसारांश: मुंबईत सोमवारी साकीनाका परिसरात लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी स्थानिक पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून केली जात आहे. पण, स्थानिक माजी नगरसेवकांनी या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ : मुंबईत आगीचं तांडव, 12 जणांचा मृत्यू\n\nसोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास साकीनाका परिसरातल्या खैराणी रोडवरच्या माखरिया कंपाऊंडमधल्या 'भानू फरसाण' या फॅक्टरीला आग लागली. या दुर्घटनेत फॅक्टरीमधला पोटमाळा आणि छतही कोसळलं.\n\nअग्निशमन दलानं शर्थीच्या प्रयत्नांनी आग लवकर नियंत्रणात आणली. तसंच घटनास्थळी अडकलेल्या १२ जणांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. \n\n\"पहाटे 4.17 ला अग्निशमन दलाला या दुर्घटनेची माहिती देणारा फोन आला. 4.3"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई उच्च न्यायालय: जामिनासाठी पैसे नसल्यास गरिबांना तुरुंगात खितपत पडावं लागणार का?\\nसारांश: कच्च्या कैद्यांना जामिन मिळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अधिसूचना जाहीर केली होती. या अधिसूचनेच्या अटी जाचक होत्या. या अटींची पूर्तता न करण्यात आल्यामुळे अनेकांना कायद्याने ठरवलेल्या शिक्षेहून अधिक काळ तुरुंगात अंडरट्रायल कैदी म्हणूनच काढावा लागत असे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संग्रहित छायाचित्र\n\nया याचिकेला अॅड अंजली वाघमारे यांनी आव्हान दिलं होतं. 29 जुलै 2010 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या अधिसूचनेवर स्टे आणला होता. त्यामुळे अनेक कैद्यांना याचा फायदा झाला होता. पण 29 जानेवारी 2020 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हे स्टे उठवला आहे. त्यामुळे पूर्वी जशा अटी होत्या तशाच अटी आता लागू होतील. याचा फटका अनेक अंडरट्रायल कैद्यांना बसू शकतो असं तज्ज्ञ सांगतात. \n\nअब तो जेल में जाना पडेगा \n\nजाना पडेगा\n\nअब तो जेल की चक्की पिसना पडेगा\n\nपिसना पडेगा\n\nउत्तर भारतात लहान मुलं एक खेळ खेळत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई कोरोना : रहिवासी सोसायट्यांसाठी बीएमसीने लागू केले 'हे' नवीन नियम\\nसारांश: मुंबईत कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद गेल्या काही दिवसांपासून होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईतील छोट्या वस्त्या, झोपडपट्ट्या या भागांत कोरोना वेगाने पसरत होता. यावेळी मात्र मुंबईतील रहिवासी इमारतींमध्ये रुग्णसंख्या अधिक असल्याचं मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पालिकेने मुंबईतील शेकडो इमारती सील केल्या असून हजारो मजले आतापर्यंत सील करण्यात आले आहेत.\n\n3 एप्रिल रोजी मुंबईत 9 हजार 90 नव्या रुग्णांची वाढ झाली तर 27 जणांचा मृत्यू झाला.\n\nमुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता आता रविवारीही लसीकरण केंद्र सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.\n\nया पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून विशेषत: रहिवासी इमारतींसाठी म्हणजेच सोसायट्यांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.\n\nहे आहेत नवीन नियम \n\n• घराबाहेर पडताना प्रत्‍येकाने सॅनिटायझर, मास्‍क आणि हँडग्लोव्ह्ज वापरावे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई कोरोना: हे नियम मोडल्यास दाखल होऊ शकतो गुन्हा\\nसारांश: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. कोरोना रुग्णवाढ बघता मुंबई महापालिकेने नवीन नियमावली जारी केली आहे. यानुसार होम क्वारंटाईनसह लग्न समारंभ आणि सार्वजनिक आयोजनांचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हे नवे आदेश काढले आहेत. \n\nकाय आहेत नवीन नियम?\n\nकोव्हिड-19 चा धोका अजून टळलेला नाही. कोरोनाच्या नव्या स्वरुपातल्या विषाणूने जगातल्या काही देशांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. \n\nया पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपायांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने नवीन नियम जारी केले आहेत. \n\nत्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज महापालिकेचे इतर आयुक्त आणि अधिकाऱ्यांची व्हि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई खरंच राहण्यास अयोग्य झाली आहे का?\\nसारांश: मुंबईमध्ये मोठे अपघात इतके वारंवार होत आहेत की मुंबई राहण्यास अयोग्य झालीये की काय, असं वाटू लागलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'लोकलची क्षमता 1700 ची असताना 4,500 पेक्षा जास्त लोक प्रवास करतात.'\n\nसीएसटी स्टेशनजवळचा पादचारी पुल कोसळून आतापर्यंत दोघांचा जीव गेला आहे तर 23 जण जखमी आहेत. संध्याकाळच्या वेळी स्वतःच्या घरी जाणाऱ्या लोकांचे या अपघातात हकनाक जीव गेले. \n\nसविस्तर बातमी इथे वाचू शकता -मुंबईत CST जवळ पादचारी पुलाचा भाग कोसळला, दोन जणांचा मृत्यू \n\nगेल्या वर्षी लोअर परळमध्ये लागलेल्या आगीत किमान 14 जणांचा मृत्यू झाला. 2017 सालच्या सप्टेंबरमध्ये एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली होती. यात 23 जण ठार झाल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई चेंगराचेंगरी : एल्फिन्स्टन रोड आणि परळ स्टेशन का आहेत मृत्यूचे सापळे?\\nसारांश: गेल्या दहा-बारा वर्षांत एल्फिन्स्टन रोड आणि परळ स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बड्या कंपन्यांची कार्यालयं सुरू झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एलफिन्स्टन रोड\n\nत्यामुळे दादर स्टेशनकडून प्रवाशांचे लोंढेच्या लोंढे एल्फिन्स्टन रोड आणि परळ या स्टेशनकडे येऊ लागले. \n\nत्या प्रमाणात या स्टेशनच्या पायाभूत सुविधांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. \n\nरोजच्या गर्दीत घुसमटणाऱ्या प्रवाशांनी वारंवार तक्रार करूनही आश्वासनांच्या पलिकडे काहीच मिळालं नसल्याची खंत प्रवासी व्यक्त करत आहेत.\n\nरोजची कसरत\n\nएल्फिन्स्टन रोड आणि परळ या दोन्ही स्टेशनांमधून बाहेर पडण्यासाठी असलेले मार्ग चिंचोळे आहेत. \n\nगेल्या काही वर्षांत कॉर्पोरेट हाऊसेसचा मोर्चा दक्षिण मुंबईकडून दक्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई पाऊस : जेव्हा हिंदमाताच्या उघड्या मॅनहोलपाशी ते भर पावसात पाहारा देत होते...\\nसारांश: मुंबई आणि आसपासच्या उपनगरांसह ठाणे, नवी मुंबईत मंगळवारी रात्रभर पाऊस कोसळला. कोलाबा, सांताकृझमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली असून पुढचे काही तास अशीच परिस्थिती राहण्याची चिन्हं आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मॅनहोलजवळ पहारा देणारे काशिराम.\n\nदरवर्षी मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेकांनी जीव जातो, इमारती कोसळतात, भिंती पडतात, कुणी पाण्यामुळे अदृश्य झालेल्या मॅनहोलमध्ये पडून जीव गमावतो.\n\nप्रशासन आपल्या गतीने काम करत असल्याचं सांगतंच, पण प्रत्यक्षात असे अपघात टाळण्यासाठी अनेक लोक मुंबईत दिवसरात्र काम करत असतात. त्यांच्यापैकीच एक म्हणजे काशीराम. \n\nमुंबईच्या धुवांधार पावसात मॅनहोलमध्ये पडून कोणताही अपघात होऊ नये म्हणून काशीराम भर पावसात उभे होते. आणि त्यांच्या तत्परतेची ग्वाही देणारा फोटो व्हायरल झाला होता. त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई पोलीस बदली आदेशावरून उद्धव ठाकरे सरकारमध्ये, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव?\\nसारांश: मुंबई पोलीस दलातील 10 डीसीपी अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश गृह खात्याने तीन दिवसांपूर्वी जारी केला होता. मात्र रविवारी बदल्यांचा तोच आदेश रद्द करण्यात आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"हा आदेश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कार्यालयाने रद्द केला आहे.आमच्या सरकारमध्ये, म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात अतिशय चांगला समन्वय, कुठलाही मतभेद नाही,\" असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमात्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाआघाडीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय की काय, असे प्रश्न मुंबईत विचारले जात आहेत. तसंच एका श्वासात गृहमंत्र्यांनी आदेश परत घेत, लगेचच पुढे \"कुठलाही मतभेद नाही\" असं सांगून टाकल्यामुळे महाविकास आघाडी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का?\\nसारांश: आगामी काळात मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद या महत्त्वाच्या महापालिका निवडणुका आहेत. यापैकी देशातली सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणार्‍या मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. या निवडणुकांचे पडघम आतापासून वाजायला सुरुवात झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीच्या रूपाने एकत्र असताना पुढच्या निवडणूकांची गणितं कशी जुळणार हा प्रश्न वर्षभरापासून विचारला जातोय. महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढलेली विधानपरिषदेची पहिली निवडणूक होती. त्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. \n\nयानिमित्ताने बोलताना शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी म्हटलं \"यापुढे महाविकास आघाडी एकत्र लढल्यास दुसर्‍या कोणत्याच पक्षाला जागा राहणार नाही.\"\n\nयाचबरोबर शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनीही \"आगामी नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेसनं स्वबळावर लढवावी - भाई जगताप\\nसारांश: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं 227 जागा स्वबळावर लढवाव्यात, असं कॅप्टन म्हणून माझं मत असल्याचं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाई जगताप\n\nपुणे भेटीदरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते.\n\nजागावाटप नेहमीच अडचणीचा विषय होतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं मला 227 जागा लढायला आवडेल आणि माझा तो प्रयत्न राहिल, असंही जगताप यांनी म्हटलंय.\n\nमुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीनं लढणार असल्याचंही भाई जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nमुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जगताप यांनी हे वक्तव्य केलं आहे. \n\nमुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद\n\nशनिवारी (19 डिसेंबर) मुंबई काँग्रेसच्या अध्यक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई लोकल आजपासून सर्वांसाठी खुली, हे आहे वेळापत्रक\\nसारांश: मुंबई लोकल सेवा आज म्हणजेत 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लोकलमधून सामान्य नागरिकांना दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 नंतर प्रवास करता येणार आहे. मधल्या वेळेत अत्यावश्यक वस्तू सेवा कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल.\n\nपण, लोकल सरसकट सगळ्यांसाठी सुरू करायला हवी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. \n\nत्यांनी म्हटलं, \"लोकल सरसकट सर्वांना सुरू करायला हवं. वेगवेगळ्या वेळा ठेवलं तर कुणी पाळत नाही. एकाच वेळी जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. कामकाजाच्या वेळा बदलण्याची व्यवस्था आस्थापनांमध्ये आहे का, हा पण एक मुद्दा आहे.\"\n\nतर मदत व पुन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई लोकल सुरू करायला परवानगी, लॉकडाऊनचे 'हे' नियम\\nसारांश: मुंबई लोकल सेवा 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लोकलमधून सामान्य नागरिकांना दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 नंतर प्रवास करता येणार आहे. मधल्या वेळेत अत्यावश्यक वस्तू सेवा कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई वीज पुरवठा चीनच्या सायबर हल्ल्याने बंद झाला होता? सोपी गोष्ट 285\\nसारांश: मुंबईत ऑक्टोबर 2020 मध्ये अचानक काही तास लाईट गेले आणि कधीही न झोपणारं शहर ठप्प झालं. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यात घातपात होता का याची चौकशी राज्य सरकार करत होतं. आता यामागे सायबर हल्ला असल्याचं सरकारने मान्य केलंय. \n\nपण तो चीनी हल्लेखोरांनी केला की नाही हे मात्र ते स्पष्टपणे सांगत नाहीयत. मुंबईत नेमकं काय घडलं होतं? असे सायबर हल्ले कसे केले जातात? \n\nसंशोधन- बीबीसी मराठी\n\nलेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू\n\nएडिटिंग- निलेश भोसले\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबईचे फ्लेमिंगो पावसाळ्यात कुठे जातात?\\nसारांश: मुंबईजवळ ठाण्याच्या खाडीपट्ट्यात सध्या फ्लेमिंगोंचे मोजके थवे उरले आहेत. आता एकेक करत हे गुलाबी थवे परतीच्या मार्गाला लागतील आणि त्यांचा स्थलांतराचा प्रवास नॉनस्टॉप पूर्ण करतील.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फ्लेमिंगो मुंबईहून कच्छच्या रणाकडे परतू लागले आहेत.\n\nया पक्ष्यांना मुंबईच्या समुद्रावरून ते कच्छच्या रणापर्यंतचा टप्पा गाठायचा आहे. फ्लेमिंगो जसे सराईत जलतरणपटू आहेत तसेच ते कित्येक मैल अंतर कापून स्थलांतर करणारे उत्तम प्रवासीही आहेत. \n\nमुंबईत येणाऱ्या या फ्लेंमिंगोंसाठी ठाण्याच्या खाडीपट्ट्यात अभयारण्य तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे यावर्षी या पक्ष्यांना हक्काचं घर मिळालंय. आता तर हे फ्लेमिंगो बघण्यासाठी ऐरोलीच्या खाडीतून बोटीने जाता येतं. \n\nओहोटीच्या वेळी बोटीने खाडीत गेलं की उथळ पाण्यातल्या द"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबईत 8 जूनपासून बेस्ट बसेस पुन्हा धावणार\\nसारांश: मुंबईमध्ये 8 जूनपासून बेस्ट बसेस पुन्हा धावणार आहेत. 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बेस्ट बस\n\nमार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर जाहीर करण्यात आला तेव्हापासून बेस्ट सेवा बंद करण्यात आली होती. \n\nसध्या बेस्ट बसेस या फक्त अत्यावश्यक सेवांसाठी सुरू आहेत. पण, सोमवारपासून आणखी काही क्षेत्रातील लोक प्रवास करू शकतील. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. \n\nबसमध्ये प्रवेश केल्यानंतर ऑफिसचं आयडीकार्ड कंडक्टरला दाखवावं लागेल. कंटेनमेंट झोन्स असलेल्या भागात बससेवा उपलब्ध नसेल. \n\nप्रवास करणाऱ्यांना मास्क परिधान करणं बंधनकारक आहे. ड्रायव्हर-कंडक्टरकडे सॅनिटायझर असेल असं नमूद करण्यात आलं आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबईत आग लागण्याचं प्रमाण एवढं का वाढलं आहे?\\nसारांश: मुंबईतल्या मरोळ (अंधेरी पूर्व) भागातल्या पाच मजली हॉस्पिटलमध्ये आग लागून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींचा आकडा शंभरावर पोहोचला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मरोळमधल्या ESIC कामगार हॉस्पिटलमध्ये दुपारी 4 वाजता आग लागली. अग्निशमन दलाचे बंब पोहोचेपर्यंत आगीचा भडका झाला. काही जणांनी हॉस्पिटलमधून उड्या मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाले. \n\nहॉस्पिटलच्या तळमजल्यावर ही आग लागली, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. MIDC अग्निशमन दलाचे प्रमुख VM ओगळेंनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की \"या इमारतीला केवळ तात्पुरते ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले होते. अनेक त्रुटी असल्यामुळे अंतिम NOC दिली नव्हती. हे हॉस्पिटल केंद्र सरकारच्या अखत्यतारीत येत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबईत आलेल्या आंबेडकरी अनुयायांना ओखी वादळाचा तडाखा\\nसारांश: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीसाठी देशभरातून अनेक आंबेडकरी अनुयायी मुंबईतल्या दादर भागात असलेल्या चैत्यभूमीच्या दर्शनासाठी येत आहेत. मात्र, ओखी वादळामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'ओखी वादळा'मुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका आंबेडकरी अनुयायांना बसल्यानं त्यांचे हाल झाले.\n\nमुंबईत शहरात तसंच उपनगरात सोमवार संध्याकाळपासून पाऊस पडत आहे. मात्र, मुंबईत ओखी वादळामुळे पाऊस पडत असल्याची कल्पना महापरिनिर्वाण दिनासाठी आलेल्या बहुतेकांना नव्हती. त्यामुळे या वादळी परिस्थितीत सापडलेले हे अनुयायी आसरा शोधत आहेत.\n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nया स्थितीचा अंदाज जाणून घेण्यासाठी मी दादर रेल्वे स्थानक गाठलं. स्थानकातच अनेक जण आसरा शोधण्याच्या गडबडीत असलेले दिसले."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबईत जन्माला आलं हे 75 ग्रॅम वजनाचं गोंडस पेंग्विन\\nसारांश: 15 ऑगस्टची स्वातंत्र्यदिनाची सायंकाळ. मुंबईत नेहमीची धावपळ सुरू होती. पण, इथल्या भायखळ्यात सुरू असलेली प्राण्यांच्या डॉक्टरांची धावपळ जरा खासच होती. खासपेक्षा ऐतिहासिक म्हणावी लागेल. कारण, इथल्या मुंबई महानगर पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात एका अंडयाला तडा गेला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईत १५ ऑगस्टला या हम्बोल्ट जातीच्या पेंग्विनच्या पिल्लाचा जन्म झाला.\n\nहे अंडं काही साध्या-सुध्या पक्ष्याचं नव्हतं. तर, हम्बोल्ट जातीच्या 'फ्लिपर' या पेंग्विन मादीनं 40 दिवसांपूर्वी दिलेलं हे अंडं होतं. गेल्या बुधवारी संध्याकाळी 6 वाजता या अंड्याला पहिल्यांदा तडा गेला. \n\nसाहाजिकच सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती. बुधवारीच अवघ्या दोन तासांत म्हणजे बरोबर 8 वाजून 2 मिनिटांनी अंड्यातील पिल्लू धडपड करत बाहेर आलं. \n\nपाहा व्हीडिओ : मुंबईत पेग्विंनच्या पिलाचं 'क्यॅह्यॅ'\n\nपेंग्विनने भारतात जन्म घेण्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबईतील खासगी कार्यालयं सुरू, पण प्रवास कसा करायचा हा प्रश्नच : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. आजपासून खासगी कार्यालये सुरू\n\nनिर्बंध शिथिलीकरणाच्या नव्या टप्प्यात राज्यामध्ये आजपासून खासगी कार्यालयं सुरू करण्यात येणार आहेत. या कार्यालयांमध्ये एकूण क्षमतेच्या 10 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास परवानगी असेल. तसंच कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असेल. \n\nसरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एकदा उपस्थित राहाणं अनिवार्य केलं आहे. तसं न झाल्यास वेतन कपातीचा इशारा दिला आहे. मात्र बहुतांश प्रवासी हे उपनगरांमधून मंत्रालयात येत असल्यामुळे त्यांना कार्यालयात उपस्थि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबईतील वीज पुरवठा 2 तासांनंतर सुरळीत, उद्धव ठाकरेंचे चौकशीचे आदेश\\nसारांश: मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गेलेली वीज आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दक्षिण मुंबई, मुलुंड, विलेपार्ले आणि अंधेरी पूर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मिळत आहे. तसंच रेल्वेसेवा सुद्धा आता सुरू झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.\n\nमहापारेषणच्या 400 KVच्या कळवा-पडघा GIS केंद्रात सर्किट 1ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागांमध्ये वीज गेली होती. \n\nपुढच्या तासाभरात संपूर्ण वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. \n\n\"महापारेषणच्या 400 KV कळवा-पडघा जीआयएस केंद्रात सर्किट-1 च्या देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू होतं. त्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचं नागपूर कनेक्शन?\\nसारांश: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कार मधील जिलेटीनच्या कांड्या नागपूर येथील इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोलर एक्स्प्लोझिव्ह ही जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी कंपनी आहे. विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही स्फोटकं प्रामुख्याने पुरविली जातात \n\nसोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल याविषयी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली.\n\nते म्हणाले, \"काल पहाटे 1.30 वाजता मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या अधिका-यांचा आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सोलर एक्सप्लोझिव्ह मध्ये तयार झाल्या आहेत. अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुकेश खन्ना : #SorryShaktiman पण कोणत्याही महिलेला पुरुषासारखं व्हायचं नसतं\\nसारांश: शक्तिमान हे पात्र साकारणाऱ्या मुकेश खन्ना यांच्या महिलांसंदर्भातील वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुकेश खन्ना यांनी शक्तिमान पात्र साकारलं होतं.\n\nआता तर मला असं वाटायला लागलंय की हा वाद कालातीत आहे. बिग बँगच्या आधीपासून हा अस्तित्वात होता आणि सूर्याने आपल्या पृथ्वीला गिळून टाकलं तरी असेलच. इनफॅक्ट, बिग बँगमधल्या पहिला पार्टीकलचा स्फोट झाल्यानंतर युनिव्हर्स जेव्हा पसरायला लागलं तेव्हाही दुसरा पार्टिकल (याला आपण पुरुष पार्टिकल म्हणू, तसं पार्टिकल्सला लिंगभेद नसतात म्हणून ते त्यांचं काम शांततेत करू शकतात आणि विश्व साकारू शकतात) पहिल्या पार्टिकलला (हा अर्थातच स्त्री पार्टीकल असावा) म्हणाला असेल,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमाणपत्र दिलेले शेतकरीही अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत\\nसारांश: 'गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होईल,' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप काहीच रक्कम जमा झालेली नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमाणपत्र दिलेले शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत\n\nनागपूरजवळच्या एका शेतकऱ्याने बीबीसी मराठीला सांगितलेला हा अनुभव.\n\nप्रमोद मोरबाजी गमे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातले शेतकरी. मुंबईतील कर्जमाफीच्या मेगा इव्हेंटमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रमोद गमे यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र दिलं. \n\nप्रमाणपत्र मिळाल्याच्या आठ दिवसानंतरही प्रमोद गमे यांच्या बँक खात्यात एक पैसाही जमा झालेला नाही, असं ते सांगतात.\n\nखुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र दि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुझफ्फरपूर: या हॉस्पिटलमधून मुलांचे मृतदेहच बाहेर येत आहेत- पालकांचा आक्रोश\\nसारांश: मुझ्झफरपूरच्या श्रीकृष्ण मेडिकल कॉलेजमध्ये आपली मुलं गमावलेल्या आयांचा आक्रोश घुमतोय. या महिलांनी गेल्या आठवड्याभरात याच हॉस्पिटलमध्ये त्यांचं मूल गमावलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मेंदूज्वर आणि अॅक्यूट एन्सिफिलायटिस सिंड्रोम (AES) मुळे दगावलेल्या लहान मुलांची संख्या आता 93 वर पोहोचलेली आहे.\n\nया हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासमोर दोन मुलांनी प्राण सोडले.\n\nश्रीकृष्ण मेडिकल कॉलेज (एम. के. एम. सी. एच)च्या बालरोग विशेष इंन्टेसिव्ह केअर युनिटच्या (ICU) बाहेर एक काचेचा दरवाजा आहे. पण वॉर्डमधला आक्रोश तरीही आतमध्ये ऐकू येतोय.\n\nआठ बेड्सच्या या स्पेशल वॉर्डच्या कोपऱ्यामध्ये मान खाली घालून बसलेल्या बबिया देवी हुंदेक देऊन रडत होत्या. श"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मृणाल सेन यांचं निधन: 'मानवकेंद्रित सिनेमे बनवणारा दिग्दर्शक गेला'\\nसारांश: प्रसिद्ध दिग्दर्शक मृणाल सेन (95) यांचे कोलकाता येथे निधन झालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांचा जन्म 14 मे 1923 रोजी फरिदपूर (आजच्या बांगलादेशमध्ये) मध्ये जन्मलेले सेन यांची बंगाली आणि हिंदी भाषेतील विविध चित्रपटांमुळे देश-विदेशात मोठी ख्याती होती.\n\n1955 साली 'रातभोर' हा त्यांचा पहिला सिनेमा प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये 'नील आकाशेर निचे', 'पदातिक', 'इंटरव्ह्यू', 'कोलकाता इकेतोर', 'ओका उडी कथा', 'जेनेसिस', 'महापृथ्वी', 'खारिज', 'एक दिन प्रोतिदिन', 'भुवन शोम', 'अकालेर संधान', 'खंडहर', 'एक दिन अचानक', 'मृगया' और 'अंतरिन' यांचा समावेश आहे.\n\n1969मध्ये प्रसिद्ध झ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मृत्यूच्या अफवेनंतर 5 वर्षांनी आलाय अल-बगदादीचा नवा व्हीडिओ\\nसारांश: इस्लामिक स्टेटनं प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमधील व्यक्ती ही अबु बक्र अल-बगदादी असल्याचा खळबळजनक दावा स्वत: संघटनेनंच केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अबु बकर अल-बगदादी\n\nजर या व्हीडिओविषयी करण्यात आलेले दावे खरे असतील तर तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर आलेला बगदादीचा हा पहिलाच व्हीडिओ असेल.\n\nबगदादी जुलै 2014मध्ये शेवटचा दिसला होता. त्यानंतर आता नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये इस्लामिक स्टेटचा शेवटचा गड बागुज त्यांच्या हातातून निसटल्याचं बगदादी मान्य करत असल्याचं दिसतं.\n\nहा व्हीडिओ इस्लामिक स्टेटच्या मीडिया नेटवर्क अल-फुरकानवर पोस्ट करण्यात आला आहे.\n\nएप्रिलमध्ये पोस्ट करण्यात आलेला हा व्हीडिओ नेमका कधी रेकॉर्ड करण्यात आला याबाबतची म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मृत्यूनंतर एखाद्याचा मेंदू जिवंत ठेवणं योग्य आहे का?\\nसारांश: एखाद्या प्राण्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या मेंदूला रक्त पुरवून जिवंत ठेवणं शक्य आहे का? हेच जाणून घेण्याचा एक प्रयोग नुकताच अमेरिकेच्या येल विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तुम्हाला तुमचा मेंदू मरणानंतर जिवंत करता आला तर?\n\nमृत डुकरांच्या मेंदूमधला रक्त प्रवाह चालू ठेवून त्यांनी मेंदू तसंच डुकरांचे इतर काही अवयवही काही तासांसाठी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. हे वाचून तुम्ही थोडं अस्वस्थ झाले असाल. सोबतच त्यांनी असं का केलं असावं, हाही प्रश्न तुम्हाला पडला असेलच.\n\nतर भविष्यात मानवी मेंदू अशा पद्धतीने प्रयोगशाळेत जिवंत ठेवता येणं शक्य आहे का, हे जाणण्यासाठी हा प्रयोग करण्यात आल्याचं शास्त्रज्ञ सांगत आहेत.\n\nजर मेंदू जिवंत होता तर त्या प्राण्यांना याबाबतची जाणीव होती का"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मॅकडोनाल्ड्सच्या CEOची हकालपट्टी, कर्मचाऱ्याबरोबर सूत जुळवणं पडलं महागात\\nसारांश: मॅकडोनाल्ड्स या जागतिक फास्टफुड ब्रँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) स्टीव्ह ईस्टरब्रुक यांची कंपनीतल्याच कर्मचाऱ्याबरोबर सूत जुळवल्यावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्टीव इस्टरब्रुक\n\nस्टीव्ह यांचं हे नातं परस्पर संमतीचं असलं तरीही त्यांनी \"काही चुकीचे निर्णय घेऊन\" आणि \"कंपनीचे नियम मोडले\", असं मॅकडीतर्फे सांगण्यात आलं आहे. \n\nस्टीव्ह यांनी एका ईमेलमधून कर्मचाऱ्यांबरोबर असलेल्या नातेसंबंधांबाबत कबुली देत, आपली चूक मान्य केली आहे. \n\n\"कंपनीच्या पॉलिसींचा विचार करता, मी कंपनीच्या मंडळाच्या मताशी सहमत आहे. मी आता इथून बाहेर पडण्याची वेळ आली आहे,\" असंही ते म्हणाले.\n\nस्टीव इस्टरब्रुक\n\n52 वर्षांचे स्टीव्ह घटस्फोटित आहेत. लंडनमधल्या मॅकडोनाल्ड्समध्ये ते 1993 सालापासू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मेक्सिको भूकंप : अलार्म ऐकू न आल्यामुळे जीवितहानी जास्त?\\nसारांश: मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी शहर परिसरात झालेल्या शक्तिशाली भूकंपात मृतांचा आकडा 225 च्या पुढे गेला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.1 एवढी होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मेक्सिकोत भूकंप\n\nभूकंपाचा अॅलर्ट अलार्म देणारी यंत्रणा बिघडल्यामुळे व्यवस्था असूनही लोकांना वेळेत सूचना मिळू शकली नाही, अशी माहिती पुढे येत आहे. \n\nहा अलार्म वाजला असता तर लोकांनी वेळीच इमारती रिकाम्या केल्या असल्या आणि जीवितहानी कमी झाली असती, असं बोललं जात आहे.\n\nया भूकंपामुळे असंख्य इमारती भुईसपाट झाल्या आहेत. बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी एक वाजून 14 मिनिटांनी भूकंप झाला. \n\nमेक्सिको सिटी, मॉरेलोस आणि प्युबेला भागाला भ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदी म्हणाले, 'चौकीदार जागा आहे तुम्ही निश्चिंत राहा'\\nसारांश: तुम्ही निश्चिंत राहा, तुमचा चौकीदार टक्क जागा आहे. \n\nमी भारताला जगळ्यात उच्च स्थानावर नेण्यासाठी दिवसरात्र काम करत आहे आणि ते लोक मला हटवण्यासाठी काम करत आहेत. \n\nज्यावेळी ' दहशतावादा ' विरोधात कारवाई सुरू होती तेव्हा 21 विरोधी पक्ष निंदेचा प्रस्ताव संमत करवून घेत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे शब्द आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. बिहारची राजधानी पाटण्यातील गांधी मैदानात ते बोलत होते. मोदी रविवारी गांधी मैदानात आयोजित केलेल्या संकल्प रॅलीत सहभागी झाले. तिथे ते निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. \n\nसंकल्प रॅलीत भाजपशिवाय बिहारमध्ये NDAचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल (संयुक्त) आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते सहभागी झाले होते.\n\nगांधी मैदानात पंतप्रधान मोदी विंग कमांडर अभिनंदन यांच्या परतण्याचा उल्लेख केला. लोकांना घोषणा द्यायला लावल्या आणि विरोधी पक्षावर निशाणा साधला.\n\nलष्कराचा वापर केला जात आहे-"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदी सरकार 2: या आहेत मोदी सरकारमधल्या महिला मंत्री\\nसारांश: मोदी 2.0 पर्व सुरू झालं आहे. मात्र, या सरकारमध्ये महिला मंत्र्यांची संख्या रोडावली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्त्रियांचा मुद्दा जोरकसपणे लावून धरणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात स्मृती इराणी, निर्मला सीतारमण आणि हरसिमरत कौर बादल या तीनच महिलांना मोठ्या खात्यांची जबाबदारी मिळाली आहे. मागच्या एनडीए सरकारच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. \n\nगेल्या सरकारमध्ये या तिघींव्यतिरिक्त आणखीही चार महिला होत्या. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी, जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा स्वच्छता मंत्री उमा भारती आणि अल्पसंख्याक विषयाच्या मंत्री नजमा हेपतुल्ला. \n\n2014च्या तुलनेत भाज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदी सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये GSTवरून नेमका काय वाद आहे? #सोपीगोष्ट157\\nसारांश: केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या जीएसटीच्या भरपाईवरून सध्या केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये वाद सुरू आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केंद्राने राज्यांना कर्ज घेण्याचा पर्याय सुचवलाय, पण राज्यं यासाठी तयार नाहीत. केंद्र सरकार आपला शब्द पाळत नसल्याचं राज्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय घडतंय जीएसटीच्या मुद्द्यावरून, समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदी-जिनपिंग भेट : नौकाविहार आणि 'तू... तू है वही दिल ने जिसे अपना कहा...'\\nसारांश: चीनच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय पंतप्रधानांसाठी चीनच्या कलाकारांनी चक्क 'तू... तू है वही दिल ने जिसे अपना कहा...' हे गाणं वाजवलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली.\n\nमोदी आणि जिनपिंग हे चीनमधल्या वुहान शहराच्या इस्ट लेक इथं भेटले. दोन्ही नेत्यांनी यावेळी नौकाविहारसुद्धा केला.\n\nPTI वृत्तसंस्थेनं परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या दाखल्यानं वृत्त दिलं आहे की, दोन्ही नेत्यांनी दहशतवादा विरोधातल्या लढाईत सहकार्य वाढवण्यावर कटीबद्धता व्यक्त केली आहे.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून जिनपिं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदींमुळेच अर्थव्यवस्थेचा 300 वर्षांतील सर्वोत्तम काळ-नारायण मूर्ती #5 मोठ्या बातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\n1. मोदींमुळेच अर्थव्यवस्थेचा 300 वर्षांतील सर्वोत्तम काळ- नारायण मूर्ती\n\nमागील 300 वर्षातील देशाच्या अर्थव्यवस्थेतील हा सर्वोत्तम काळ आहे. पहिल्यांदाच अर्थव्यवस्था इतक्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मक वातावरणात उभी आहे. \n\nया परिस्थितीत देशातील गरिबी दूर करण्याची संधी आहे. प्रत्येक भारतीयासाठी उत्तम भविष्यकाळ निर्माण करण्याची संधी सध्याच्या अर्थव्यवस्थेत आहे असं मत इन्फोसिस कंपनीचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांनी व्यक्त केलं. \n\nगोरखपूर इथल्या मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोहन भागवत: हिंदुत्व कुणाची मक्तेदारी नाही, यात सर्वांचा सहभाग आहे\\nसारांश: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस आणि विजयादशमी निमित्त रविवारी ( 25 ऑक्टोबर) सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सरसंघचालक मोहन भागवत\n\nमोहन भागवत यांनी आजच्या भाषणात 370 कलम, राम मंदिर, नागरिकत्व कायदा, चीनसंदर्भातील आव्हानं आणि कोरोनासारख्या अनेक मुद्यांवर भाष्य केले. \n\nराजकीय महत्त्वाकांक्षेसाठी विरोधक 'देशविरोधी वर्तणूक' करत असल्याचा आरोपही मोहन भागवत यांनी केला. \n\nसंघाचा शस्ञपूजा आणि विजयादशमीचा हा कार्यक्रम यंदा नागपूरच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात करण्यात आला. यापूर्वी याचे आयोजन खुल्या मैदानात केले जात होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात मर्यादित संख्येत स्वयंसेवक उपस्थित"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोहम्मद फारुखी बलात्कार खटला आणि संमतीचा प्रश्न\\nसारांश: एखाद्या पुरुषाला स्त्रीबरोबर शारीरिक जवळीक साधायची असल्यास, \"तुला माझ्यासोबत सेक्स करायला आवडेल का?\" असं तो विचारतो का?आणि स्त्रिया या प्रश्नाला हो किंवा नाही असं उत्तर देतात का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शारीरिक जवळिकीसाठी संमती महत्त्वाची ठरते.\n\nमला असं वाटतं की या दोन्ही प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आहे.\n\nनाही ना. पुरुष इतकं थेट विचारत नाही आणि स्त्रियासुद्धा इतकं स्पष्टपणे उत्तर देत नाही.\n\nपण आपण ते समजून घेतो... नाही का?\n\nआपण समजून घ्यायलाच हवं. कारण कायद्य़ाप्रमाणे संमतीशिवाय सेक्स हा बलात्कार समजला जातो.\n\nम्हणजे आपण मित्र असलो आणि सांगितलं की, मला तुझ्याबरोबर सेक्स करायचा नाही आणि तरीसुद्धा बळजबरी केली तर तो बलात्कार ठरतो.\n\nपण हे सगळं स्पष्ट बोललं गेलं नाही तर संशयाचं धुकं तयार होतं जसं भार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: म्यानमार : लष्करी बंड मोडून काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचं जागतिक समुदायाला आवाहन\\nसारांश: संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एन्टोनीओ गुटेरेस यांनी जागतिक समुदायाकडे म्यानमारमधलं लष्कराचं बंड मोडून काढण्यासाठी मदत मागितली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निवडणुकीचे निर्णय अशा पद्धतीने बदलणं हे अजिबात योग्य नाही. म्यानमारमधील लष्करी अधिकाऱ्यांना अशा प्रकारे देशावर राज्य करता येत नाही, हे कळलं पाहिजे असं ते म्हणाले.\n\nसंयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून म्यानमारच्या मुद्यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. पण, चीनकडून म्यानमारच्या लष्करी बंडाविरोधात येणाऱ्या प्रतिक्रियेला अडथळा निर्माण केला जाऊ शकतो.\n\nम्यानमारच्या नेत्या आँग सान सू ची यांना लष्कराने म्यानमारची सत्ता काबीज केल्यानंतर अटक केली आहे.\n\nसू ची यांच्यावर पोलिसांनी विविध आरोप लावले आह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: म्यानमारमध्ये हिंसाचार, एका दिवसात 38 लोकांचा मृत्यू\\nसारांश: म्यानमारमधील हिंसाचार अजूनही सुरूच आहे. बुधवारी घडलेल्या घटनांमुळे या दिवसाचं वर्णन संयुक्त राष्ट्रांनी ब्लडिएस्ट डे असं केलं आहे. संयुक्त राष्ट्राचे म्यानमारमधील राजदूत क्रिस्टिन श्रेनर म्हणाले, 'संपूर्ण देशातून हृदय हेलावून टाकणारी दृश्यं समोर येत आहे. सुरक्षा दलं थेट गोळीबार करत असल्याचं दिसत आहे.'\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"म्यानमारमध्ये एक फेब्रुवारी रोजी झालेल्या उठावाला विरोध केला जात आहे. आंग सान सू ची तसेच इतर नेत्यांना मुक्त करावे अशी मागणी हे आंदोलक करत आहे. या सर्व नेत्यांना सत्तेतून पदच्युत करुन त्यांना कारागृहात डांबण्यात आलं आहे.\n\nथेट गोळीबाराला सुरुवात\n\nक्रिस्टिन श्रेनर यांच्या म्हणण्यानुसार सत्तापालट झाल्यापासून आतापर्यंत 50 लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत. ते म्हणाले, \"एका व्हीडिओत पोलीस आरोग्य दलाच्या निःशस्त्र लोकांना मारताना दिसत आहेत. एका दृश्यात आंदोलकाला गोळी मारल्याचं दिसत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: म्हैस माझी लाडकी : ग्रामीण महाराष्ट्रात होतो म्हशींचा पाडवा\\nसारांश: दिवाळी पाडव्याच्या दिवशी म्हशींची पूजा करण्याची परंपरा ग्रामीण महाराष्ट्रात आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोल्हापुरात म्हशींचा पाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. सजवलेल्या म्हशींच्या मिरवणुका काढतात. \n\n\"मालकाचं म्हशीवर मुलाप्रमाणे प्रेम असतं. तर, या म्हशीदेखील मालकाची हाक ऐकली की त्यांच्यामागे धावत येतात,\" असं स्थानिक सांगतात.\n\n(स्वाती राजगोळकर यांचा रिपोर्ट)\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: यवतमाळ : शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर अधिकाऱ्यांची प्रात्याक्षिकं\\nसारांश: यवतमाळहून धामणगांवकडे जातांना बाभूळगाव लागतं. इथं पोहोचल्यावर समजतं की १९ शेतकऱ्यांच्या मृत्यूंनंतर सरकारी यंत्रणा कशी हलली आहे. शेताच्या बांधावर जाऊन तहसीलदार कीटकनाशक फवारणीचं प्रात्यक्षिक करताना दिसतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यवतमाळ : शेतकऱ्यांना फवारणीची साधनं आता तरी मिळणार का?\n\nइकडं राज्य सरकारनं बेकायदेशीर कीटकनाशक विक्रीवर कारवाई सुरू केली आहे. फवारणीवेळी शेतकऱ्यांना सुरक्षासाधनं देणं बंधनकारक केलं आहे. \n\n\"जीवाला धोका आहे, पण प्रश्न रोजीरोटीचा आहे\" असं खांद्यावर फवारणीचं यंत्र घेतलेला अवधूत हा शेतमजूर गांभीर्यानं बोलत होता. \n\nयवतमाळमध्ये आजही सुरक्षा साधनांशिवाय शेतात फवारणी केली जाते.\n\nशेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरच सरकारी यंत्रणेनं सुरक्षा बाळगण्यासंबंधीची पावलं उचलल्याचं तो पोटतिडकीनं सांगत होता. \n\nप्रश्न इतकाच आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: या आजोबांनी स्वतःच्या कुटुंबीयांना घडवली जन्माची अद्दल, पण का?\\nसारांश: हरयाणातल्या सोनिपत जिल्ह्याच्या मातंड गावाची लोकसंख्या चार हजाराच्या आसपास आहे. गावातले बहुतांश लोक शेती करतात. मुलींनी त्यांच्या मर्जीनं लग्न करणं आजही इथं योग्य समजलं जात नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"याच गावात धज्जाराम नावाचे एक गृहस्थ राहतात. ते 72 वर्षांचे आहेत. आज त्यांच्या घरात भयाण शांतता पसरली आहे. जवळच उष्टी भांडी पडली आहेत. काही सामान त्यांच्या अंगणात विखुरलेलं आहे.\n\nकुर्ता आणि स्वच्छ पांढऱ्या रंगाचं धोतर नेसलेले धज्जाराम शून्यात नजर लावून बसले आहेत. कारण त्यांच्या कुटुंबातल्या पाच लोकांना सोनिपत कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.\n\nधज्जाराम यांची नात स्वीटी हिची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केली. स्वीटीचं एका मुलावर प्रेम होतं. म्हणून तिचे कुटुंबीय तिच्यावर नाराज होते. स्वीटी आपल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: या एकट्या ट्रस्टने भाजपला दिली 251.22 कोटींची देणगी\\nसारांश: राजकीय पक्ष कंपन्यांकडून किती देणगी घेतात? सर्वसामान्य माणसांकडे या प्रश्नाचं उत्तर असण्याची शक्यता कमीच आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण राजकीय पक्षांवर लक्ष ठेवणाऱ्या असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेनं हे पुन्हा समोर आणलं आहे.\n\nभाजप, काँग्रेस, CPI, CPM, बसपा आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांच्या देणग्यांचा अभ्यास करून संस्थेन एक अहवाल तयार केला आहे.\n\n20,000 रुपयांपेक्षा अधिक देणगी देणाऱ्या देणगीदारांचं नाव जाहीर करणं, हे कायद्यानं राजकीय पक्षांना बंधनकारक करण्यात आलं आहे.\n\nADRच्या अहवालानुसार, 2016-17 या एका वर्षात सत्य इलेक्टोरल ट्रस्टनं भाजपला 251.22 कोटी रुपयांची देणगी दिली. \n\nभाजपला मिळालेल्या एकूण देणगीपैकी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: या कारणामुळे झाला फेसबुकला अंदाजे 34 हजार कोटी रुपयांचा दंड\\nसारांश: केंब्रिज अॅनालिटिकाच्या डेटा लीक प्रकरणात युझर्सच्या खाजगी माहितीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून फेसबुकला अमेरिकेने 5 अब्ज डॉलर्स (अंदाजे - 34,280 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेतल्या विविध माध्यमांनी ही बातमी दिली आहे. अमेरिकेची फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ही संस्था या गैरव्यवहाराचा तपास करत होती. \n\nकेंब्रिज अॅनालिटिका या कंपनीवर आरोप होते की त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून 8 कोटी 70 लाख युझर्सच्या खाजगी डेटाचा गैरवापर केला. हाच डेटा या ब्रिटिश कंपनीने 2016 अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रंप यांना पुरवला, ज्याचा त्यांना फायदा झाला. \n\nबीबीसीने FTC शी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणावर बोलायला नकार दिला. \n\nहे प्रकरण उघडकीस आल्यानंतर झुकरबर्ग यांनी \"या प्रकरणात आम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: या तरुणींच्या हेअर स्टाईलवरून त्यांचं लग्न झालं की नाही हे कळतं\\nसारांश: मध्य म्यानमारमध्ये 'याय पोटे ग्यी' हे गाव आहे. त्याठिकाणी महिलांच्या केसांचं एक सिक्रेट आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इथल्या अविवाहित तरुणी आणि विवाहित महिला यांची केसांची हेअरस्टाईल वेगवेगळी असते. ही तब्बल 200 वर्षांची परंपरा आहे. \n\nमुली 18 वर्षांच्या झाल्यावर त्यांचे केस कानामागे बांधले जातात. त्या लग्नासाठी तयार आहेत हे त्यातून कळतं. विवाहित महिला वेगळ्या प्रकारची केशरचना ठेवतात.\n\nपण या महिलांनी त्यांच्या गालाला काय लावलं आहे हे पाहाण्यासाठी इथं क्लिक करा \n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: या देशात प्रत्येक घरावर टांगल्या आहेत बाहुल्या\\nसारांश: कधी कधी जे बदल मोठी क्रांती घडवून आणू शकत नाहीत त्या गोष्टी निर्जीव गोष्टी घडवून दाखवतात. ऐकायला कदाचित हे विचित्र वाटेल पण युरोपमधल्या चेक रिपब्लिक देशाच्या बाबतीत ही गोष्ट 100 टक्के खरी ठरली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"खेळण्यातल्या बाहुल्या ज्यांना आपण कठपुतळ्याही असंही म्हणतो. त्या आज चेक रिपब्लिक देशाची ओळख बनली आहे. फक्त ओळखच नव्हे, या बाहुल्यांनी अनेक शतकांचा इतिहास त्यांच्यात सामावून ठेवला आहे. \n\nतुम्हाला आश्चर्य वाटेल पण फक्त या बाहुल्यांमुळे चेक रिपब्लिकचे लोक आपली पारंपरिक भाषा बोलू शकतात. या बाहुल्यांनी चेक संस्कृती आणि भाषेचं संवर्धन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. \n\n17व्या शतकात जेव्हा बोहेमियन प्रदेशावर ऑस्ट्रियाच्या हॅब्सबर्ग घराण्याचं राज्य होतं, तेव्हा चेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: या बाई फक्त शरीराचा वास घेऊन पार्किनसन्सचं निदान करतात\\nसारांश: ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातल्या एका महिलेकडे एक अनोखा गुण आहे. त्या फक्त वासाच्या सहाय्यानं पार्किनसन्स (कंपवात) झाला की नाही हे ओळखू शकतात. जोय मिलने यांच्या पतीचा याच आजारानं मागच्या वर्षी जूनमध्ये मृत्यू झाला. ते 65 वर्षांचे होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ते भूलतज्ज्ञ होते. त्यांना 45 व्या वर्षी या आजाराचं निदान झालं होतं.\n\nयूके मध्ये 500 पैकी एका जणाला हा आजार होतो. म्हणजे ब्रिटनमध्ये 1,27,000 लोकांना हा आजार आहे.\n\nया आजारामुळे लोकांना बोलायला, चालायला, आणि झोपायला त्रास होतो. हा आजार बरा होऊ शकत नाही आणि या आजाराचं निदान करण्यासाठी कोणतीही चाचणी नाही.\n\nया आजाराचं निदान होण्याच्या सहा वर्षांआधीच नवऱ्यात काही बदल झाल्याचं जोय यांना जाणवलं होतं. \n\nत्या सांगतात, \"त्याच्या अंगाला येणारा वास बदलला. या वासाचं वर्णन करणं कठीण आहे. हे अचानक नव्हतं. पण ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: या विहिरीचं पाणी प्यायल्यानंतर जुळी मुलं होतात? आंध्र प्रदेशच्या दोद्दीगुंटा गावातील अजब दाव्याची पडताळणी\\nसारांश: एका बाजूला जिथं भारत आपल्या चांद्रयान 2 मिशनची तयारी करत आहे. तिथंच दुसरीकडे आंध्र प्रदेशमधल्या दुर्गम भागातील एका गावात वेगळीच कथा सुरू आहे. या गावातल्या एका विहिरीचं पाणी पिल्यानंतर जुळी मुले जन्मतात, असं या ठिकाणचे लोक मानतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दोद्दीगुंटा एक 4 हजार 500 लोकसंख्येचं छोटंस गाव. आंध्र प्रदेशात पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये रंगमपेटा तालुक्यात हे गाव आहे. या ठिकाणच्या नागरिकांच्या उत्पन्नाचं प्रमुख स्रोत शेती आहे. गावात एकच शाळा आहे. इथले लोक बहुतांश शेतीच्या कामातच व्यस्त असतात. भारतातील इतर साध्यासुध्या गावाप्रमाणेच हे एक गाव. \n\nपण सध्या हे गाव चर्चेत आलं आहे. या गावातल्या एका विहिरीचं पाणी पिल्यानंतर जुळी मुले जन्मतात, असं एका स्थानिक टीव्ही चॅनलवर दाखवल्यानंतर या गावाने सगळ्यांचं लक्ष वेधलं. \n\nगेल्या काही दिवसांपर्यंत ही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: या शहरात मृतांसाठी एक इंचही जागा नाही\\nसारांश: ढाक्यामधील अनेक दफनभूमी दाटीवाटीने अस्तित्वात आहेत. या सर्व दफनभूमी तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत, कारण बांगलादेशाच्या राजधानीत मृतांसाठी आता जागा नाही. पण जेव्हा तुमच्या प्रियजनांना पुरलेली जागेवर आणखी कोणी अतिक्रमण करतं तेव्हा तुम्ही काय करू शकता?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुरैया परवीन सांगतात की त्यांच्या वडिलांची कबर ही त्यांची शेवटची आठवण होती.\n\nसुरैया परवीन आता त्यांच्या वडिलांच्या कबरीला भेट देऊ शकत नाही कारण त्यांच्या जागेवर आता दुसऱ्याच व्यक्तीची कबर आहे.\n\n\"मी सगळ्यात मोठी मुलगी असल्यामुळे मी सगळ्या गोष्टींची काळजी घेते. मी काही दिवसांपूर्वीच माझ्या भावाला त्याने कबरीला भेट दिला का, याबद्दल विचारलं होतं.\" ढाकाच्या उपनगरातील एका छोट्य़ा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुरैया त्यांचा अनुभव बीबीसीला सांगत होत्या.\n\nसुरुवातीला त्या थोड्या संकोचल्या. पण नंतर त्यांनी सा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: युक्रेनवर हल्ला करून रशियाने ताब्यात घेतल्या 3 नौका, तणाव शिगेला\\nसारांश: रशियाने युक्रेनच्या क्रिमिअन व्दीपकल्प भागात हल्ला करून तीन युद्धनौका ताब्यात घेतल्या. या घटनेमुळे दोन्ही देशांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रशियाच्या सैन्याने दोन गनबोट आणि एक टगबोट (नौका वाहून जाणारी नौका) ताब्यात घेतल्या आहेत. या हल्ल्यात युक्रेनचे काही सैनिक जखमी झाले आहेत.\n\nया प्रकरणी दोन्ही देश एकमेकांवर दोषारोप करत आहेत. सोमवारी युक्रेनमध्ये मार्शल लॉ ची अंमलबजावणी करण्याबाबत युक्रेनच्या संसदेत मतदान होणार आहे. संसदेची परवानगी मिळाल्यानंतर मार्शल लॉ'ची अंमलबजावणी होईल.\n\nयुक्रेनच्या नौका बेकायदेशीरपणे रशियाच्या सागरी सीमांमध्ये घुसखोरी करत असल्याचा आरोप रशियाने केला. \n\nरशियाने कर्च सामुद्रधुनी जवळच्या एका पुलावर टँकर ठेवले होते"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: युजिन : इन्स्टाग्रामवरील त्या अंडयाचं रहस्य अखेर उलगडलं\\nसारांश: इन्स्टाग्रामवर ज्या अंड्याला आतापर्यंत सगळ्यात जास्त लाईक्स मिळाले होते. त्या अंड्याचं रहस्य उलगडलं आहे. मानसिक आरोग्याबाबत जागरुकता पसरवण्यासाठी या अंड्याचा वापर केल्याचं आता उघडकीस आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"युजिन या नावाने हे अंडं ओळखलं जातं. या अंड्याकडे लोकांचं फारच लक्ष गेल्यामुळे त्याला तडे गेले आहेत. \n\nजर तुमच्या डोक्यालाही असेच तडे पडत असतील तर नक्की मदत मागा असा मेसेज या अंड्याच्या बाजूला लिहिला आहे. \n\nजानेवारीमध्ये टाकलेल्या मूळ छायाचित्राला आतापर्यंत 5.2 कोटी लाईक्स मिळाले आहेत. \n\nInstagram पोस्ट समाप्त, 1\n\nजेव्हा पहिल्यांदा या अंड्याचा फोटो पोस्ट करण्यात आला तेव्हा केली जेनर यांना 'क्वीन ऑफ इन्स्टाग्राम' बनण्यापासून रोखणं हा एकमेव उद्देश आहे की काय असं वाटलं.\n\nत्याबरोबर एक मेसेजही होता. त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: युतीचा निर्णय योग्यवेळी, थोडी वाट पाहा - देवेंद्र फडणवीस\\nसारांश: \"युतीची चिंता मलाही आहे. योग्य वेळी युती करू. सगळे फॉर्म्युले सादर करू. राणे साहेबांच्या बाबतीत योग्य निर्णय घेऊ, थोडी वाट पाहा,\" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"देवेंद्र फडणवीस\n\nतसंच देशहितामध्ये बोलणारी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसला दुष्मन वाटते, अशी टीका सुद्धा यावेळी त्यांनी केली आहे. \n\n\"आरेमधल्या वृक्षतोडीबद्दल लोकांचा विरोध समजून घेतला पाहिजे. परंतु या विरोधाच्या आडून काही लोकं त्यांचा मनसुबा साधायचा प्रयत्न करत नाहीत ना, हे तपासणं गरजेचं आहे,\" असं आरेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलंय.\n\n\"आरेसंदर्भात आलेल्या एकूण विरोधांमधली 10,000 ऑब्जेक्शन्स बंगळुरूच्या एकाच आयपी अॅड्रेसवरून आले आहेत. शिवाय काही लोक आरेसाठी पर्यायी जम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: युद्धात रोबोंच्या वापरावर बंदी घाला : शास्त्रज्ञांनी केलं आवाहन\\nसारांश: आर्टिफिशियल इंटेलिजन्सने नियंत्रित करता येणाऱ्या शस्त्रास्त्र निर्मितींवर बंदी घालावी, अशी मागणी काही संशोधकांनी केली आहे. अशा प्रकारच्या स्वयंचलित शस्त्रास्त्रांत काही बिघाड झाल तर अगणित निष्पाप लोक मारले जातील, असं संशोधकांना वाटतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नैतिकतेच्या अनुषंगाने काम करणाऱ्या तज्ज्ञांची ही अशीच भूमिका आहे.\n\nवॉशिंग्टनमध्ये झालेल्या अमेरिकन असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्समध्ये हे विचार मांडण्यात आले. \n\n50 देशांतील 89 NGOनी एकत्र येत यासाठी आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचं नाव Campaign to stop Killer Robots असं असेल. यासाठी आंतरराष्ट्रीय करार व्हावा, असं या संस्थांची भूमिका आहे. \n\nया संस्थांमध्ये ह्युमन राईट्स वॉचचाही सहभाग आहे. या संस्थेच्या पदाधिकारी मॅरी वॅरहेम म्हणाल्या, \"आम्ही चालत्या बोलत्या र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: युरोप : स्थलांतरितांच्या मुद्द्यावर एकमत, हे आहेत करारातले 6 महत्त्वाचे मुद्दे\\nसारांश: ब्रसेल्समध्ये सुरू असलेल्या युरोपियन युनियनच्या परिषदेमध्ये स्थालांतरितांच्या मुद्द्याच्या करारावर एकमत झालं आहे. जवळपास 10 तासांच्या चर्चेनंतर हा करार होऊ शकला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विशेषतः आफ्रिकेतून येणाऱ्या स्थलांतरितांसाठी इटली प्रवेशद्वार ठरत आहे. जर इटलीच्या समस्यांची दखल घेतली नाही तर या परिषदेच्या करारावर बहिष्कार टाकण्याचा इशारा इटलीनं दिला होता. \n\nया परिषदेमध्ये 28 नेत्यांचं या करारावर एकमत झालं. \n\nयुरोपियन युनियनमध्ये झालेल्या करारातील महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे :\n\n1. ऐच्छिक पातळीवर युरोपियन युनियनमधील राष्ट्र स्थलांतरितांसाठी केंद्र उभे करतील.\n\n2. या केंद्रात आश्रय घेण्याचा अधिकार असणारे स्थलांतरित कोण याची पडताळणी होईल. त्यानंतर जे स्थलांतरित अनियमित आहेत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: युरोपातील अण्वस्त्र संशोधन केंद्रात नटराजाची मूर्ती का ठेवलीय? - फॅक्ट चेक\\nसारांश: स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या सीमेवर जगातील सर्वोत्तम विज्ञान संशोधन संस्थांपैकी एक असलेली युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लिअर रिसर्च (CERN) ही संस्था आहे. इथं संशोधन करण्यासाठी अत्यंत जटिल उपकरणांचा वापर केला जातो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"CERN च्या अधिकृत वेबसाईटनुसार, \"आपल्या आजूबाजूला असलेलया बहुतांश गोष्टी बनवण्यासाठी लागणाऱ्या कणांच्या मुलभूत संरचनेचा आम्ही अभ्यास करतो. त्यासाठी सर्वांत मोठ्या आणि किचकट वाटणाऱ्या उपकरणांचा आम्ही वापर करतो.\"\n\n2012 साली लार्ज हॅड्रॉनकोलायडर नावाच्या एका पार्टिकल एस्केलेटरचा वापर करून दुजोरा दिला गेला नव्हता, तोपर्यंत 'गॉड पार्टिकल'ला सुद्धा कल्पनावत मानलं जात असे.\n\nसंशोधन क्षेत्रात इतकं महत्त्व राखून असलेल्या संस्थेत हिंदू देवता शंकराच्या 'नटराज'ची मूर्ती ठेवण्यात आली आहे.\n\n18 जून 2004 साली CER"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: यूट्यूब व्हीडिओंनी 6 वर्षीय रायन बनला कोट्यधीश\\nसारांश: रायन अवघ्या 6 वर्षांचा आहे. पण, दिवसभरात तो इतकी धमाल करतो आणि त्यातून चक्क पैसे कमावतो, हे ऐकून इतरांना त्याचा हेवा वाटेल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हा आहे रायन. यूट्यूबवर त्यानं केली आहे कोट्यवधीची कमाई\n\nत्याचा बँक बॅलन्स बघून तर मोठ्यांना भोवळच येईल. तो आठवड्यातून एकदा नवीन खेळ खेळतानाचा त्याचा व्हीडिओ यूट्यूबवर अपलोड करतो. याच्या जोरावर त्यानं 2017 या वर्षात अंदाजे 70 कोटी रुपये कमावले आहेत. \n\nत्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे रायन टॉयज् रिव्ह्यू. स्टार अर्थातच रायन. आणि तो या चॅनलवर एखाद्या नवीन खेळण्याचा बॉक्स उघडतो. त्या खेळण्याशी खेळतो. \n\nफोर्ब्स या अर्थविषयक नियतकालिकाच्या माहितीनुसार, सर्वाधिक कमाई असलेल्या यूट्यूब स्टार्सच्या यादीत र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: येमेन संकटः एडनमध्ये सरकारी इमारतींवर फुटीरतावाद्यांचा ताबा\\nसारांश: दक्षिण येमेनच्या एडन शहरात फुटीरतावाद्यांनी सरकारी इमारतींचा ताबा घेतला आहे. इथं राष्ट्रपती अबेदरब्बू मंसूर हादी यांच्या सैन्यात आणि फुटीरतावाद्यांमध्ये संघर्ष सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एडनवर फुटीरतावाद्यांनी ताबा मिळवला आहे.\n\nफुटीरतावाद्यांनी सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पंतप्रधान अहमद बिन दागर यांनी केला आहे. आतापर्यंतच्या संघर्षामध्ये किमान दहा लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.\n\nयेमेन सरकारनं सध्या एडनमध्ये तात्पुरता लष्करी तळ तयार केला आहे. कारण येमेनची राजधानी सना सध्या हौदी बंडखोरांच्या ताब्यात आहे. सध्या दोन्ही पक्षांकडून युद्धा थांबवण्यात आलं असून सैन्याला शस्त्रसंधीचे आदेश देण्यात आले आहेत.\n\nयेमेनच्या शेजारील अरबी देशांनी शांतता प्रस्थ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रजनीकांत: माझं भगवीकरण करण्याचा प्रयत्न - #5मोठ्या बातम्या\\nसारांश: आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा : \n\n1) माझं भगवीकरण करण्याचा प्रयत्न - रजनीकांत\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चा रजनीकांत यांनी फेटाळल्या आहेत. \n\n\"भाजपनं मला पक्षात येण्याचं आमंत्रण दिलेलं नाही. मात्र काही माध्यमं आणि ठराविक लोक माझं भगवणीकरण करण्याचा प्रयत्न करतायत,\" असं रजनीकांत म्हणाले. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.\n\nभाजपचे ज्येष्ठ नेते पोन राधाकृष्णन आणि रजनीकांत यांची नुकतीच भेट झाली होती. त्यानंतर रजनीकांत यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू झाली. मात्र, भाजपनंही रजनीकांत पक्षप्रवेश करणार असल्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रफाल विमान प्रकरणात मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा\\nसारांश: रफाल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलासा दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रफाल विमान प्रकरणात खरेदीची किमतीत लक्ष देणं कोर्टाचं काम नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. स्पर्धक देशांकडे अत्याधुनिक शस्त्र असताना, संरक्षण करारांचं परिक्षण करण्याचे मर्यादित अधिकार कोर्टाकडे आहेत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. \n\nकोर्टानं राफेल संदर्भातील सर्व जनहित याचिका रद्द करत हा निर्णय दिला. \n\nदेसॉने रिलायन्स डिफेन्सला ऑफसेट पार्टनर निवडण्यात आणि 36 विमानं खरेदी करण्याच्या प्रक्रियेबद्दल कोर्टाने सरकारला क्लीन चीट दिली आहे. \n\nविमानाच्या दर्जाबद्दल काही शंका नसताना विमान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रमजान ईद : मुस्लीम धर्मीयांच्या या सणाला जगभरात अशी रंगते खाद्ययात्रा\\nसारांश: आज जगभरातले मुस्लीम रमजान ईद साजरी करत आहते. ईदचा सण म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ. तिखट खमंग पदार्थ जिव्हा तृप्त करतात तर गोड पदार्थ मनाला सुखावतात. ईदच्या निमित्ताने जगभरात तयार होणाऱ्या काही खास पदार्थांची ही मांदियाळी.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"याच रंगीबेरंगी शेवयांपासून शीरखुर्मा तयार केला जातो.\n\nदक्षिण आशिया- शीर कुर्मा\n\nशीर कुर्मा सेविया नावानेही ओळखल्या जातात. भाताच्या शेवयांपासून हा गोड पदार्थ तयार केला जातो. दूध आणि बदाम यांच्या मिश्रणातून शीर खुर्मा बनतो. \n\nभारत, पाकिस्तान, बांगलादेशसह आशियाई उपखंडातील देशांमध्ये शीर खुर्मा तयार केला जातो. \n\nभाताच्या शेवया दुधात शिजवल्या जातात. त्यानंतर या शेवया थंड केल्या जातात. सुकामेवा आणि वेलची पेरल्यानंतर शीर खुर्मा खाण्यासाठी तयार होतो. \n\nरशियात मँटी हा पदार्थ अतिशय लोकप्रिय आहे.\n\nरशिया -"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रमेश भाटकर यांचं कर्करोगाच्या आजाराने निधन\\nसारांश: ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाने आजारी होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. त्यापैकी 'कमांडर' आणि 'हॅलो इन्स्पेक्टर' या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 'चांदोबा चांदोबा भागलास का' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. 'अष्टविनायक', 'दुनिया करी सलाम', 'आपली माणसं' अशा चित्रपटात त्यांनी काम केलं.रंगभूमीवर त्यांचं विशेष प्रेम होतं. 'अखेरीस तू येशीलच', 'केव्हातरी पहाटे', 'मुक्ता' ही त्यांची विशेष गाजलेली नाटकं होती. आज मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. \n\n3 ऑक्टोबर 1949 साली जन्मलेल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रशिया कोरोना लसचा डोस सर्वांत पहिल्यांदा जिला दिला ती कोण आहे?\\nसारांश: रशियाने कोरोना व्हायरसवरची लस शोधून काढल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दोन महिन्यांच्या निरीक्षण आणि अभ्यासानंतर त्यांनी ही लस बनवल्याचं पुतिन यांनी नुकतंच सांगितलं. या लशीला रशियाच्या आरोग्य मंत्रालयानेसुद्धा मंजुरी दिल्याचं पुतिन म्हणाले. \n\nया लशीची माहिती देण्यासाठी पुतिन यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ही लस पुतिन यांच्या मुलीला आधीच दिली असून आता मोठ्या प्रमाणात लशी तयार करण्यात येणार असल्याचं पुतिन म्हणाले. \n\nकोरोना व्हायरसची लस पुतिन यांच्या मुलीला देण्यात आल्याची माहिती मिळताच त्यांच्या मुलीबाबत आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यांच्या कोणत्या मुलीला ही लस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रशिया: अलेक्सी नवालनी यांना पाण्याच्या बाटलीतून विष देण्याचा प्रयत्न?\\nसारांश: रशियातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेते अलेक्सी नवालनी यांना हॉटेलमधील पाण्याच्या बाटलीतून विष देण्यात आल्याचा दावा त्यांच्या सहकाऱ्याने केला आहे. विमानप्रवास करण्याआधी नवालनी हे एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि तिथेच पाण्याच्या बाटलीतून विष दिल्याचा दावा करण्यात येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नवालनी यांना विमानतळावर विष दिल्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आली आहे. \"आता आम्हाला लक्षात आलंय की, विमानतळावर येण्यासाठी जिथे थांबले होते, तिथेच विषप्रयोग झाला होता,\" असं नवालनी यांच्या सहकाऱ्याने इन्स्टाग्रामवरील व्हीडिओ पोस्टमधून म्हटलंय.\n\nऑगस्ट महिन्यात रशियातील सायबेरिया प्रांतात हवाई प्रवासादरम्यान अलेक्सी नवालनी अचानक आजारी पडले. त्यानंतर त्यांना विमानानं बर्लिनमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं. आता त्यांना शुद्ध आली असली, तरी अजूनही ते बर्लिनमध्येच उपचार घेत आहेत.\n\nअलेक्सी नवालनी यांना 'नोविच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रशियाचं विमान सीरियात कोसळून 32 ठार\\nसारांश: एक रशियन वाहतूक विमान सीरियामध्ये कोसळून 26 प्रवासी आणि सहा विमान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं संरक्षण मंत्रालयाचं म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रशियन विमान An-26 - जसं या प्रातिनिधिक छायाचित्रात आहे\n\nहमेमीम हवाईतळावर लँड करताना An-26 हे विमान क्रॅश झालं आहे. हे हवाईतळ लताकिया या किनारपट्टीवरच्या शहराजवळ असल्याची माहिती रशियाच्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे.\n\nया विमानावर कोणत्याच प्रकारचा हल्ला झाला नव्हता, असं रशियानं सांगितलं आहे. आणि प्राथमिक माहितीनुसार काही तांत्रिक बिघाडांमुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.\n\nरशियन संरक्षण मंत्रालयानुसार मॉस्कोच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता या विमानाला अपघात झाला. आणि रनवेपासून साधारण अर्ध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे - योगी आदित्यनाथ यांच्यात महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांवरून जुंपली\\nसारांश: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशव्यापी लॉकडाऊन लागू केला आणि विविध राज्यांमध्ये रोजगारासाठी गेलेले लाखो मजूर, कामगार अडकून पडले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज ठाकरे वि. योगी आदित्यनाथ\n\nअखेर दीड महिना उलटल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करून मजुरांना आपापल्या राज्यात परतण्यासाठी सोय करून दिली. मात्र, आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\n\nविशेषत: महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या उत्तरेतील राज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतर झालंय. लॉकडाऊनुळे हाताला काम नसल्यानं हे मजूर पुन्हा आपापल्या राज्यात परत जाऊ इच्छित आहेत. \n\nमात्र, लाखोंच्या संख्येत मजूर असल्यानं इतक्या लोकांचं मेडिकल सर्टिफिकेट,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे : मनसेचे 'सुरक्षा रक्षक' पथक 'स्टंटबाजी' आहे का?\\nसारांश: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत उद्धव ठाकरे सरकारकडून कपात करण्यात आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आता राज ठाकरे यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार असल्याची घोषणा केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मनसेने राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र रक्षक' पथक स्थापन केले आहे. या पथकात मनसेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. हे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.\n\nमुंबईतील एमआयजी क्लब येथे 12 जानेवारीला दुपारी पार पडलेल्या मनसेच्या बैठकीपूर्वी राज ठाकरे यांच्यासोबत मोठ्या संख्येने मनसेचे 'सुरक्षा रक्षक' होते. \n\nराज्य सरकारने राज ठाकरे यांना देण्यात आलेल्या झेड सुरक्षेत कपात करून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.\n\nमनसेचे 'महाराष्ट्र सुरक्षा रक्षक पथक'\n\nमनसे अध्यक्ष राज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे : हाथरसच्या निमित्ताने मनसेचं इंजिन पुन्हा काँग्रेसच्या मागे?\\nसारांश: \"हाथरस बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत? सर्व माध्यमं सरकारवर का तुटून पडत नाहीत, त्यांना का जाब विचारला जात नाही,\" असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून प्रशासनाला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागत आहे. दरम्यान राज ठाकरे यांनीही या प्रकरणावरून केंद्र आणि उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. \n\nठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पत्रक पोस्ट करून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. \n\n \"उत्तर प्रदेशात हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचारादरम्यान झालेला मुलीचा मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे. पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे आघाडीसोबत आले तर त्याचा फायदा कुणाला?\\nसारांश: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये विरोधकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात एकजूट होताना दिसत आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतल्यामुळे नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे. \n\nनरेंद्र मोदींना हरवण्यासाठी राज ठाकरे यांनी महाआघाडीत यावं असं आवाहन अजित पवार यांनी भाषणात केलं होतं. राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील असे सूचक वक्तव्यही अजित पवार यांनी केलं आहे.\n\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी झाल्यास मनसेच्या कोणत्या जागांवरील मतांच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे आणि अजित पवारांमध्ये मुंबईत चर्चा, नवी दिल्लीत शरद पवारांच्या घरी खलबतं\\nसारांश: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात दादरमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली आहे. अजित पवार यांनी या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना अजित पवार यांनी ही भेट झाल्याचं सांगितलं आहे. \n\n\"राज ठाकरे यांचा केंद्रातल्या सरकारला विरोध आहे, त्यांच्याशी कुठलीही चर्चा न होता आम्ही एकत्र येणार नाही असं सांगण्यात आलं होतं. म्हणून ही चर्चा केली. कधी काळी भाजपचा पाठिंबा घेणाऱ्या मायावतीही आज मोदी विरोधात आहेत, भाजपसोबत असणारे चंद्राबाबू नायडू विरोधात आहेत,\" असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.\n\n\"याबाबतचा अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील. तसंच कुठल्या कारणामुळे आम्हाला बरोबर घेणार नाही अशी राज ठाकरे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे आणि मनसेचं 'नवनिर्माण' ठाण्यातून होईल का?\\nसारांश: एरवी शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील तलावपाळीला ठाणेकरांची झुंबड उडालेली असते ती मौजमजेसाठी. पण कालच्या शनिवारी, राज ठाकरे यांच्या सभेमुळे हा भाग मनसैनिकांनी गजबजलेला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सभेला झालेली गर्दी आणि राज यांचं भाषण यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली, ती आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी राज यांनी ठाण्याचीच का निवड केली असेल याचीच. \n\nही काही पहिली वेळ नाही ठाण्याला पसंती देण्याची. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर, स्वतःचा पक्ष स्थापन करण्यासाठी राज्याचा दौरा करण्याचं राज यांनी ठरवलं. \n\nतेव्हा या दौऱ्याची सुरुवात त्यांनी ठाण्यापासूनच केली होती. \n\nठाण्यात आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी हा दौरा सुरू केला आणि तिथून ते नाशिकला रवाना झाले. \n\nअलीकडच्या गोष्टींबद्दल बोलायचं झा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राजधानी एक्सप्रेस फक्त एका मुलीसाठी का चालवावी लागली?\\nसारांश: 3 व 4 सप्टेंबर दरम्यान रांची रेल्वे स्टेशनवर पत्रकार आणि छायाचित्रकारांची गर्दी जमली होती. रेल्वेचे अधिकारी, रेल्वे पोलीस बलातील जवानसुद्धा त्यावेळी उपस्थित होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनन्या\n\nधुर्वा परिसरात राहणारे मुकेश चौधरी हेसुद्धा आपला मुलगा अमनसोबत या गर्दीत उभे होते. त्यांना आपल्या मुलीच्या येण्याची प्रतीक्षा होती. त्यांची मुलगी राजधानी एक्सप्रेसने रांचीला येणार होती. \n\nरात्री पावणेदोनच्या सुमारास रेल्वेचा भोंगा ऐकू आला. धडधडत रेल्वे प्लॅटफॉर्मवर दाखल झाली.\n\nरेल्वे थांबताच लोक बी-3 बोगीजवळ पोहोचले. या डब्यातच मुकेश चौधरी यांची मुलगी अनन्या चौधरी बसलेली होती. \n\nमुकेश चौधरी डब्यात जाऊन अनन्याला भेटले. सामान घेऊन दोघेही बाहेर आले. \n\nपण दोघांना बाहेर आलेलं पाहताच उपस्थित प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राजनाथ सिंह यांना कॅबिनेट समित्यांमध्ये घेतल्यामुळे त्यांची ताकद वाढणार?\\nसारांश: भारत सरकारच्या अधिकाधिक कॅबिनेट समित्यांमध्ये भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं नाव नसल्यामुळे सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण, कॅबिनेट समिती असते तरी काय?\n\nभारत सरकारनं 1961पासून कॅबिनेट समित्यांची सुरुवात केली होती. त्यासाठी कायदा तयार करण्यात आला होता. \n\nGovernment of India Transaction of Business Rule - 1961 म्हणजेच TBR असं या कायद्याचं नाव आहे. \n\nकॅबिनेटचे प्रमुख पंतप्रधान असतात, जे वेगवेगळ्या कॅबिनेट समित्यांची स्थापना करतात. \n\nसरकारचं काम व्यवस्थितरीत्या चालावं आणि सरकारी निर्णय घेणं सोपं व्हावं, यासाठी या समित्या स्थापन केल्या जातात. \n\nया समित्यांमध्ये फक्त आणि फक्त कॅबिनेटचे सदस्य असतात. \n\nया समित्यांचे दोन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राजस्थान सरकार संकटात, सचिन पायलट यांचं बंड\\nसारांश: राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसमधील गटबाजीमुळे राज्य सरकारवर संकट आलं आहे. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी वाद वाढल्यामुळे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपल्या निकटवर्तीय आमदारांसोबत दिल्ली गाठली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्यमंत्रिपदावरून अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यामधला वाद कुणापासून लपून राहिलेला नाही. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय झाल्यानंतर अशोक गहलोत आणि सचिन पायलट आमने-सामने आले होते. \n\nमाझ्याजवळ 30 आमदार आहेत आणि अशोक गेहलोत यांचं सरकार अल्पमतात आहे असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. सोमवारी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्याला ते उपस्थित नसतील असं सांगण्यात आलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nकाँग्रेस हायकमांडने अशोक गहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची मा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राजस्थानच्या 97 वर्षांच्या आजी जेव्हा सरपंच होतात\\nसारांश: राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातल्या नीमकाथाना ब्लॉकमधली पुरानाबास ग्राम पंचायत सध्या बरीच चर्चेत आहे. इथे 97 वर्षांच्या विद्या देवी पहिल्यांदा सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. विद्या देवी स्वतः कधीच शाळेत गेल्या नाहीत. मात्र, स्त्री शिक्षणावर त्यांचा भर आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"26 जानेवारी रोजी विद्या देवी यांनी सरपंच पदाची शपथ घेतली. त्या राजस्थानमध्ये आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील सर्वांत वयोवृद्ध सरपंच ठरल्या आहेत. \n\nविद्या देवी यांनी याच वर्षी 1 फेब्रुवारी रोजी 98 वा वाढदिवस साजरा केला. अनेकांचा तर आयुष्याचा प्रवासच या टप्प्यापर्यंत पोचत नाही. मात्र, विद्या देवी यांनी या वयात लोकप्रतिनिधी बनण्याचा मान मिळवला आहे. \n\nपुरानाबासच्या गावकऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि गावाचा विकास होईल अशी आशा व्यक्त केली. जिंकून आल्यावर त्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राजस्थानमध्ये भाजप सरकार येईल, महाराष्ट्रातले उद्धव ठाकरेंचे सरकार जाईल: रामदास आठवले\\nसारांश: राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. या घडामोडींचा दाखला देत राजस्थानमध्ये भाजपचं सरकार येईल आणि राजस्थाननंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच सरकार जाईल असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ट्वीटद्वारे केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. त्याचसोबत, सचिन पायलट यांचे समर्थक मंत्र्यांचीही हकालपट्टी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या राजस्थान प्रदेशाध्यक्षालाही पदावरून काढण्यात आलं आहे.\n\nसचिन पायलट यानंतर कोणतं पाऊल उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पायलट यांनी उंदरांप्रमाणे बुडतं जहाज सोडून जाऊ नये असं वक्तव्य नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. \n\nउद्धव ठाकर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राजीव सातव: मराठी खासदाराची गांधीगिरी, संसदेच्या गवतावर काढली रात्र\\nसारांश: कृषी विधेयकाविरोधात राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ घातल्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या आठ खासदारांनी सभागृहाबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्यासह इतर खासदारांनी सोमवारी (21 सप्टेंबर) रात्रभर संसदेच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले.\n\nराजीव सातव : कृषी विधेयक गदारोळानंतर संसद भवनाबाहेर विरोधकांनी रात्र काढली\n\nउशा आणि चादरी घेऊन खासदारांनी रात्रभर तेथेच राहाण्याचा निर्णय घेतला. कृषी विधेयकाविरोधात घोषणाबाजी करत निलंबनाची कारवाई मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका या खासदारांनी घेतली आहे.\n\nयाची माहिती खासदार राजीव सातव यांनी ट्वीट करून दिली. ते म्हणाले, \"स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राजू शेट्टी: शरद पवारांचे कट्टर विरोधक ते राष्ट्रवादीचे सहयोगी\\nसारांश: राजू शेट्टी हे आता विधान परिषदेची पायरी चढण्याच्या तयारीत आहेत. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं राजू शेट्टींना संधी देण्याचा निर्णय घेतलाय आणि हाच मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा आलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि दोनवेळा लोकसभेचे खासदार राहिलेत. त्याआधी ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार होते. त्यामुळे संसदीय सभागृहात जाणं हे त्यांच्यासाठी नवीन नाही. मात्र, या तिन्ही वेळा राजू शेट्टी स्वत:च्या पक्षातून संसदीय सभागृहात गेले होते, तर यावेळी ते राष्ट्रवादीच्या कोट्यातून जाणार आहेत.\n\n2004 साली पहिल्यांदा आमदार होण्याच्या आधीपासून राजू शेट्टी शेतकरी आंदोलन आणि चळवळीत सक्रीय राहिलेत. आधी शरद जोशींच्या खांद्याला खांदा लावून, तर नंतर त्यांच्याशी फारकत घेतल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज्यपाल कोश्यारी यांनी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत पुरेशी आहे का?\\nसारांश: \"आम्ही शेतकरीच सांगू शकतो की आम्हाला दर हेक्टरवर पीक घेण्यासाठी किती खर्च येतो ते. कोणताच राजकारणी सांगू शकत नाही,\" शेतकरी सुभाष खेत्रे यांचे हे उद्गार.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. पण, ही मदत तुटपुंजी असल्याचा शेतकरी नेत्यांचा आक्षेप आहे. \n\n\"एक हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालं असल्यास त्यासाठी भरपाई म्हणून 8 हजार रुपये, तर एक हेक्टरवरील फळबागांच्या नुकसानीसाठी 18 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी देण्यात येईल. यासह नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं आहे,\" असं राज्यपालां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडला, कारण...\\nसारांश: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राधाकृष्ण विखे पाटील\n\nकाँग्रेसनं ज्या पद्धतीनं माझी कोंडी केली, ते सर्वांनी पाहिलं आहे, असं त्यांनी राजिनामा देतेवेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. \n\nराधाकृष्ण विखे यांनी गेली 5 वर्षं राज्यात विधान सभेतील विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांचं नाव सतत चर्चेत होतं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nकारण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी स्वत:च दिले आहेत. पण, विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष का सोडला? असा प्रश्न आता विचारला जातोय.\n\nकाँग्रेसचं धोरण चुक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नव्या ऑफिसमधील 'त्या' बॅनरचा अर्थ काय?\\nसारांश: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि यावेळी निमित्त आहे त्यांचं नवं कार्यालय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अहमदगरमधील श्रीरामपुरात विखे पाटलांनी नवं कार्यालय उघडलंय. मात्र, या कार्यालयात लावलेलं बॅनर सध्या चर्चेचं केंद्र बनलंय.\n\nविखेंच्या कार्यालयातील बॅनरवर 'चलो एक पहल की जाए... नए रास्ते की ओर...' अशा दोन ओळी आणि केवळ फोटो आहे. बॅनरवर ना पक्षचिन्ह (भाजप), ना मोदी-शाहांचा फोटो. \n\nविधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात फारसा प्रभाव दाखवू न शकल्यानं आणि त्यानंतर नगरमधील पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांनी पक्षाकडे विखे पाटलांविरोधात केलेल्या तक्रार केल्यानं विखे पाटील काहीसे बॅकफूटवर गेलेले पाहायला मिळतायत."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राम कदम यांचा पोलिसांना आरोपींना सोडवण्यासाठी फोन : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सचा घेतलेला आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजप नेते राम कदम\n\n1. पोलिसांना मारणाऱ्या आरोपींना सोडा, राम कदमांचा पोलिसांनाच फोन\n\nभाजप नेते राम कदम हे वादग्रस्त विधानांवरून नेहमीच चर्चेत असतात. पोलिसांना मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी थेट पोलिसांनाच फोन केला आणि प्रकरण मिटवण्याची विनंती केल्यानं ते पुन्हा एकदा वादात सापडलेत. 'टीव्ही9'ने ही बातमी दिली आहे. \n\nपवई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नितीन खैरमोडे असं मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राम मंदिर अयोध्या : रामजन्मभूमी - बाबरी मशीद वाद हा राष्ट्रीय मुद्दा केव्हा आणि कसा बनला?\\nसारांश: राम मंदिराचा 5 ऑगस्टला भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत पार पडला. त्यामुळे सध्या देशभर याच एका मुद्द्याची चर्चा सुरू आहे. मात्र, सध्या राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला हा मुद्दा राष्ट्रीय कधी आणि कसा बनला याचा आढावा आम्ही पुढे घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"या खटल्यातील काही मुद्दे कायद्याच्या मार्गाने सुटतील का, याबद्दल आम्हाला शंका वाटते.\" - अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने 30 वर्षांपूर्वी 7 नोव्हेंबर 1989ला एक आदेश देताना, ही संक्षिप्त आणि गर्भित टिप्पणी केली होती. \n\nराम मंदिर जन्मभूमीचं आंदोलन सुरू झालं होतं...\n\nबाबरी मशीद परिसरात शिलान्यास होण्यापूर्वी हाय कोर्टाने ही टिप्पणी केली होती. त्यावेळी देशात लोकसभा निवडणूक होणार होती. \n\nविश्व हिंदू परिषदेने राम मंदिर जन्मभूमीचं आंदोलन जोरात सुरू केलं होतं. फैजाबाद न्यायालया"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राम मंदिर बनवण्यासाठी कायदा आणणं कितपत शक्य आहे?\\nसारांश: राष्ट्रीय स्वयंसेक संघ मोहन भागवत रविवारी एका सभेत बोलताना म्हणाले की राम मंदिरवर लवकरात लवकर कायदा करायला हवा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मोहन भागवत म्हणाले, \"कारण माहीत नाही. एक तर न्यायालय फार व्यस्त आहे किंवा राम मंदिर त्यांच्यासाठी प्राथमिकता नाही. अशा परिस्थितीत सरकारने विचार करायला हवा की मंदिर बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचा कायदा आणता येईल. पण या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर व्हायला हव्यात.\" \n\nसरकार अशा प्रकारचा कायदा आणू शकतं का?\n\nसंविधान तज्ज्ञ आणि प्रसिद्ध वकील सुरत सिंह म्हणतात, \"सरकारकडे बहुमत असेल तर ते असा कायदा आणू शकतात. मात्र तो कायदा संविधानाच्या मूळ तत्त्वांना अनुसरुन हवा.\"\n\nसंविधानाच्या मूळ तत्त्वात न्याय, स्वातंत्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राम मंदिर भूमिपूजन: '... तर बाबरी उद्ध्वस्त करण्याचे श्रेय घ्यायलाही लाजू नका' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा. \n\n1. ' ... तर बाबरी उद्ध्वस्त करण्याचे श्रेय घ्यायलाही लाजू नका -ओवेसींची प्रियंका गांधींवर टीका\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राम मंदिराचे भूमिपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक संगमाचे प्रतीक असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी (4 ऑगस्ट) व्यक्त केली. प्रियंका यांनी एका निवेदनाद्वारे राम मंदिराचं समर्थन केलं. \n\nप्रियंका यांच्या या निवेदनावर एमआयएम'चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. कट्टर हिंदुत्ववादी विचार स्वीकारणे खूप चांगली गोष्ट आहे, अशी उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली. बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेतील पक्षाचा 'सहभागा'चे श्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राम मंदिर होणार नसेल तर मोदींना खुर्चीवर बसू देणार नाही: विहिंपचा दिल्लीत इशारा\\nसारांश: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नवी दिल्लीत आयोजित केलेल्या धर्मसभेला जमलेल्या गर्दीला राम मंदिर निर्माणाविषयी ठोस आणि नवं काहीतरी ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण या धर्मसभेतून राम मंदिर निर्माणाचा जुनाच संकल्प करत कार्यकर्ते आल्यापावली परत फिरले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"धर्मसभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या हातात असे फलक होते.\n\nविश्व हिंदू परिषदेने नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या धर्मसभेच्या व्यासपीठावरील फलकावर अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी कायदा आणा असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. तर व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला 'पूज्य संतो का आवाहन जल्द हो मंदिर निर्माण' अशी वाक्य होती.\n\nआठवडा भरापूर्वी याच रामलीला मैदानावर देशभरातले शेतकरी एकत्र आले होते. इथूनच त्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता. कृषी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तीन आठवड्यांचं स्वतंत्र अधि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रामदास आठवले: 'अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) रामदास आठवले: 'अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार'\n\nअयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. या मागणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार असल्यचं आठवलेंनी सांगितलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय. \n\nगायक आनंद शिंदे यांनीही अयोध्येत बौद्धविहाराची मागणी केलीय. मात्र, आनंद शिंदे यांच्या आधीपासूनच आपण बौद्धविहारासाठी प्रयत्नशील असल्याचं आठवलेंनी म्हटलंय."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रामदेव बाबा : व्हॉट्सअॅपला स्वदेशी पर्याय म्हणून आणलेलं अॅप एका दिवसात पतंजलीनं मागे घेतलं कारण...\\nसारांश: गेल्या काही वर्षांमध्ये पतंजली हे नाव घराघरात पोहोचलं आहे. पतंजली समूहाची टूथपेस्ट, साबण, अशी अनेक उत्पादनं बाजारात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पतंजलीनं व्हॉट्सअॅपला स्वदेशी पर्याय देण्याचा प्रयत्न केला. नवीन अॅप लाँचही झालं. पण सुरक्षेच्या कारणामुळं त्यांना ते परत घ्यावं लागलं. \n\nपतंजली प्रॉडक्ट्सनं व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी किंभो नावाचं अॅप गुरुवारी लाँच केलं पण खूप साऱ्या अडचणी निर्माण झाल्यामुळं त्यांना ते परत घ्यावं लागलं. \n\nहे अॅप लाँच झाल्यानंतर काही तासांतच ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या. ग्राहकांनी शेअर केलेला डेटा सुरक्षित राहात नव्हता, असं तज्ज्ञांचं म्हणणं होतं. त्यामुळं ते अॅप त्यांनी अॅप स्टोअरवरून परत घेतलं.\n\n\"पतंजल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रामदेव बाबा म्हणतात, पुढचा पंतप्रधान कोण होईल माहिती नाही #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आजची विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे: \n\n1) पुढचा पंतप्रधान कोण होईल हे सांगू शकत नाही - रामदेव बाबा\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सध्याची राजकीय परिस्थिती कठीण आहे. पुढील पंतप्रधान कोण असेल, हे आताच सांगू शकत नाही, असं सूचक वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं आहे. ते मदुराईमध्ये बोलत होते. अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.\n\n\"मी राजकारणावर लक्ष केंद्रीत केलं नाही. मी कुणाचंही समर्थन किंवा विरोधही करत नाही. जातीय किंवा हिंदू भारत करण्याचा माझा उद्देश नाही. आम्हाला भारतासह हे जगही अध्यात्मिक करायचे आहे,\" असं रामदेव म्हणाले.\n\n2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींची तोंडभरून स्तुती करणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी आगाम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राष्ट्र-महाराष्ट्र LIVE : राजकारणात महिलांबरोबर पुरुषांच्या चारित्र्याचीही चर्चा व्हावी - कल्याणी मानगावे\\nसारांश: बीबीसी मराठीच्या औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या राष्ट्र-महाराष्ट्र कार्यक्रमात वेगवेगळ्या मान्यवरांनी त्यांची मतं मांडली आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तरुण महिला कार्यकर्त्यांशी चर्चा \n\nअंबादास दानवे आणि सत्यजित तांबे यांच्याशी चर्चा \n\nएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा \n\nनिवडणुकीच्या धामधुमीत तुम्हाला भेडसावणारे प्रश्न थेट तुमच्या नेत्यांना विचारण्याची संधी बीबीसी मराठी तुम्हाला देत आहे. राष्ट्र महाराष्ट्र या डिजिटल कार्यक्रमाच्या निमित्तानं. \n\nराष्ट्र महाराष्ट्रचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर आता बीबीसी मराठीचा हा कार्यक्रम औरंगाबादमध्ये होणार आहे. \n\nया कार्यक्रमात तुम्ही नेत्यांना तुमच्या मोबाईल फोनवरून प्रश्न विच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाची नोटीस, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात? #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रकाशित झालेया बातम्यांपैकी या आहेत पाच मोठ्या बातम्या :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात\n\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आला आहे. तुमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेऊ नये, अशी नोटीसच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला बजावली आहे. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही अशीच नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.\n\nराष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी लोकसभेच्या चार जागा जिंकण्यासह चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये एकूण मतांच्या सहा टक्के मतं पक्षाला मिळणं गरजेचं असतं. यासह आणखी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राष्ट्रीय पुरस्कारांचं 'संगीत मानापमान' असं रंगलं\\nसारांश: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या निमित्ताने यंदा सरकार आणि चित्रपट कलाकार यांचा मिळून एक मानापमानाचा प्रयोग रंगला. सगळ्यांनी आपल्या भूमिका अगदी समरसून निभावल्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"श्रीदेवी यांचा राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून स्वीकारताना त्यांचे पती बोनी कपूर आणि मुली, बाजूला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\n\nप्रेक्षक आणि मीडियासाठी मात्र नाट्याचे दोन दिवस हे कथानकातल्या चढउतार आणि अनपेक्षित धक्क्यांचे होते. \n\nझालं असं की 3 मे रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार म्हणून देशभरातले दिग्गज चित्रपटकर्मी आणि पुरस्कार विजेते नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या राहण्याची व्यवस्था अशोका हॉटेलमध्ये करण्यात आली.\n\nयात मराठी कलाकार नागराज मंजु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राष्ट्रीय महिला शेतकरी दिन : काय आहेत महिला शेतकऱ्यांसमोरची आव्हानं?\\nसारांश: महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं यंदाच्या वर्षापासून 15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला शेतकरी दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शेती म्हणजे कष्ट खूप, फायदा कमी असं महानंदा धुळगंडे सांगतात.\n\nया दिनाचं औचित्य साधून बीबीसी मराठीनं राज्यातल्या काही निवडक महिला शेतकऱ्यांशी बातचीत केली. आम्ही तीन प्रकारच्या महिला शेतकऱ्यांशी बोललो. पतीच्या आत्महत्येनंतर शेती करणाऱ्या महिला, पतीसोबत शेती करणाऱ्या महिला आणि शहरातली उच्चशिक्षित महिला शेतकरी. \n\nपुरुषांची कामं करताना दमछाक होते - सुरेखा आहेर\n\n\"मह्यासारख्या बाईला तर आत्महत्या करावं वाटते. पण, मुलांनी शाळा शिकावी, त्यांच्या पायावर उभं राहावं, म्हणून मी लोकांकडं दुर्लक्ष करते. कारण मा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राही सरनोबत: कोल्हापूरची नेमबाज कशी बनली आंतरराष्ट्रीय खेळाडू?\\nसारांश: राही सरनोबत - भारताची सर्वोत्कृष्ट पिस्तुल नेमबाज. मात्र, एक वेळ अशी आली होती जेव्हा दुखापतीमुळे ती नेमबााजीतून निवृत्त होण्याच्या निर्णयापर्यंत येऊन ठेपली होती. मात्र, दुखापतीतून बरी होत तिने दमदार पुनरागमन केलं. टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक्स स्पर्धेत ती भारताची मजबूत दावेदार आाहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राही सरनोबत\n\nमहाराष्ट्रातील कोल्हापूरमधल्या राही सरनोबतने 25 मीटर पिस्तुल नेमबाजीच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. \n\n2019 साली जर्मनीमधल्या म्युनिच शहरात झालेल्या ISSF वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने 25 मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आणि 2021 साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये तिचं स्थान निश्चित झालं. नेमबाजी क्रीडा प्रकारात देशाचं नाव उंचावणाऱ्या राहीला 2018 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. \n\nनेमबाजीची गोडी\n\nराही कोल्हापूरमध्ये शाळेत NCC कॅडेट होती. तिथे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाडमधूनही निवडणूक लढवणार\\nसारांश: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठीसह केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राहुल गांधी लोकसभेची निवडणूक दक्षिणेतील एखाद्या मतदारसंघातून लढवतील असे संकेत आधीच देण्यात आले होते. \n\n\"राहुलजींनी दोन जागांवरून निवडणूक लढवण्यास संमती दिली असून, ते केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत हे कळवताना मला आनंद होत आहे\", असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी हा निर्णय घोषित करताना सांगितले. \n\nकेरळमधून लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर डाव्या पक्षांनी मात्र काँग्रेसवर जबरदस्त टीका करायला सुरुवात केली आहे. \"केरळमधून निवडणूक लढवणं म्हणजे डाव्यांशी लढण्यासाठीच येणं\", अशी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल गांधी यांचं गरिबांच्या खात्यात किमान रकमेचं आश्वासन कितपत शक्य?\\nसारांश: \"2019 मध्ये काँग्रेसचा विजय झाला तर काँग्रेस सरकार मिनिमम इन्कम गॅरंटी म्हणजे किमान उत्त्पन्नाची हमी देईल. याचा अर्थ असा की भारतातल्या प्रत्येक गरीब व्यक्तीच्या बँक खात्यात एक निश्चित रक्कम किमान उत्त्पन्नाच्या रूपात सरकार देईल,\" अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रायपूर येथे झालेल्या किसान आभार संमेलनात केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"आमचे लाखो बंधू भगिनी दारिद्रयात जगत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही एका नव्या भारताची निर्मिती करू शकत नाही. त्यामुळे आता भारतात कुणीही उपाशी आणि गरीब राहणार नाही. काँग्रेस सरकार छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थानपासून ते प्रत्येक राज्यात ही योजना अंमलात आणेल.\n\n\"आम्हाला दोन वेगवेगळे भारत नकोय. एकच असा भारत देश असेल जिथे काँग्रेस सरकार किमान उत्त्पन्न देण्याचं काम करेल,\" असंही ते म्हणाले. \n\nयावेळी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभा विजयासाठी राहुल गांधी यांनी जनतेचे, विशेषत: शेतकऱ्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने फेटाळला\\nसारांश: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात राहुल गांधींनी राजीनाम्याची तयारी दर्शविली. मात्र कार्यकारिणीच्या सदस्यांनी एकमुखाने या प्रस्तावाला नकार दिल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी दिल्लीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देणार अशी चर्चा सुरू होती. मात्र कार्यकारिणीने सध्याच्या कठीण काळात त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचं सांगून राहुल गांधींच्या राजीनाम्याचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला. \n\n\"देशाच्या जनतने दिलेला निकाल काँग्रेस स्वीकारत आहे. सतराव्या लोकसभेत काँग्रेस एका महत्त्वाच्या विरोधी पक्षाचील भूमिका निभावेल आणि सरकारला वेळोवेळी प्रश्न विचारेल.\" असं ते पुढे म्हणाले. \n\nकाँग्रेसच्या कार्यकारिणीने सर्व उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानणारा प्रस्ताव मंजूर केला."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल गांधींच्या चेहऱ्यावरचा तो प्रकाश कॅमेऱ्याचा, गृहमंत्रालयाचा निर्वाळा\\nसारांश: राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत काँग्रेसनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून ही चिंता व्यक्त केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेठीमध्ये बुधवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधी हे माध्यमांशी चर्चा करत होते त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा प्रकाश पडला. तो प्रकाश लेजर वेपनचाही असू शकतो अशी चिंता काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. \n\nपुरावा म्हणून काँग्रेसने हा व्हीडिओ जोडला आहे. या व्हीडिओत हिरव्या रंगाचा प्रकाश राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर पडल्याचं दिसत आहे. हा प्रकाश स्नायपर गनच्या लेझर लाइटचा असू शकतो असं काँग्रेसनं म्हटलं आहे. \n\nआतापर्यंत भारताच्या दोन माजी पंतप्रधानांची हत्या झ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल गांधींनी 'छोट्या' हॉटेलमध्ये खाल्ला डोसा, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस\\nसारांश: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाटण्यात एका मानहानीच्या खटल्यात जामीन मिळाला. तिथून दिल्लीत परतताना पाटण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये डोशाचा आस्वाद घेतला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राहुल गांधी यांनी पाटण्यातल्या एका हॉटेलमध्ये डोसा आणि कॉफीचा आस्वाद घेतला.\n\n यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल, प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा आणि राज्यसभेचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह त्यांच्याबरोबर होते.\n\nपीटीआयने दिलेल्या बातमीनुसार त्यांनी तिथे डोसा आणि कॉफीचा आस्वाद घेतला. तसंच काही लोकांनी सुरक्षित अंतर ठेवून त्यांच्याबरोबर फोटोही काढून घेतले. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nराहुल गांधी यांनी डोशाचा आस्वाद घेताना काही लहान मुलांनी त्यांच्याशी संवाद साधला. \n\n\"राहुल हे सर्वांशी अत्यंत प्रेमान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल द्रविडच्या सल्ल्याची प्रिंटआऊट काढा, स्पिन बॉलिंग चांगली खेळू शकाल- केव्हिन पीटरसन\\nसारांश: स्पिन बॉलिंगचा यशस्वी सामना करायचा असेल तर राहुल द्रविड यांच्या सल्ल्याची प्रिंटआऊट काढा आणि तसं खेळा असं इंग्लंडचा माजी बॅट्समन केव्हिन पीटरसनने म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राहुल द्रविड\n\nइंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. इंग्लंडचे डॉमनिक सिबले आणि झॅक क्राऊले हे युवा सलामीवीर श्रीलंकेच्या स्पिनर्सविरुद्ध खेळताना विकेट गमावत आहेत. \n\nतुम्हाला स्पिन बॉलिंगचा सक्षमपणे सामना करायचा असेल तर भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी मला दिलेला सल्ला प्रमाण माना असं ट्वीट इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने केलं. \n\nतासाभरात पीटरसनने द्रविडने पाठवलेला मेल शोधून काढला आणि पुन्हा ट्वीट केलं. या इमेलची प्रिंट काढून सिबले आणि क्राऊले या जोडगोळीला द्या. यावर तपशीलवार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रिया चक्रवर्तीचा 'पितृसत्ताक व्यवस्था मोडून काढा' लिहिलेला टीशर्ट सोशल मीडियावर चर्चेत\\nसारांश: 'गुलाब असतात लाल, \n\nव्हायोलेट असतात निळे, \n\nपितृसत्ता फोडून काढू \n\nतु आणि मी सगळे.' \n\nअशी वाक्य लिहिलेला रिया चक्रवर्तीने घातलेला टीशर्ट सध्या सोशल मीडियावर गाजतोय. रिया चक्रवर्तीची सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात चौकशी चालू होती. त्याच संदर्भात तिला मंगळवारी नार्कोटिक्स ब्युरोने अटक केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांच्या माहितीनुसार, \"दीपेश सावंत यांना ड्रग्स खरेदी आणि देवाण-घेवाणप्रकरणी अटक करण्यात आलीय. डिजिटल पुरावे आणि जबाबांच्या आधारे दीपेश सावंत यांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची चौकशी सुरू आहे.\" \n\nरिया चक्रवर्तीची रवानगी सध्या भायखळा तुरुंगात करण्यात आली आहे. \n\nमंगळवारी जेव्हा रिया नार्कोटिक्स ब्युरोच्या ऑफिसमध्ये पोहचली तेव्हा तिने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता, ज्यावर ही वाक्य लिहिलेली होती. रिया चक्रवर्ती पितृसत्ताक विचारांची बळी ठरली आहे, असं मत अनेकांनी व्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रिलायन्स जिओ 5G नेटवर्क आणणार, गुगल करणार 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक: मुकेश अंबानी\\nसारांश: गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली आहे. रिलायन्सच्या पहिल्या व्हर्च्युअल अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये त्यांनी ही घोषणा केली. गुगल जिओचे 7.7 टक्के समभाग घेणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्याचबरोबर रिलायन्स जिओ पुढच्या वर्षी 5G आणणार आहे असंही मुकेश अंबानी यांनी जाहीर केलं. \n\nभारत सरकार 5 G लिलावाची तयारी करत असताना गुगलने जिओमध्ये गुंतवणूक करणं महत्त्वाचं मानलं जात आहे. मागच्या तीन महिन्यांपासून मुकेश अंबानी यांच्या तंत्रज्ञानविषयक उपक्रमांमध्ये गुगलने गुंतवणूक केलेली आहे. \n\nजिओच्या गुंतवणूकदारांमध्ये अमेरिकेतील कंपनी फेसबुक, जनरल अटलांटीक, केकेआर, इंटेल कॉर्पोरेशन, अबुधाबी येथील मुबादला तसंच अबुधाबी इनव्हेस्टमेंट एजंसी यांच्यासह सौदी अरबमधील पब्लिक इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या अँब्युलन्स चालक वीरलक्ष्मी\\nसारांश: या आहेत वीरलक्ष्मी. तामिळनाडूतील पहिल्या महिला अँब्युलन्स चालक. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांचे वडील टेक्सटाईल कारखान्यात काम करायचे, आई शिवणकाम करायची. लहान वयातच त्यांचं पितृछत्र हरपलं. \n\nटॅक्सी चालक म्हणून काम करता करता त्या अँब्युलन्स चालक कशा झाल्या? \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रूरल मॉल शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देईल का?\\nसारांश: मॉल म्हटलं की नजरेसमोर येतं ते शहरातील चकचकीत स्कायस्क्रॅपर आणि तिथं मिळणाऱ्या विविध प्रकारच्या ब्रॅंडेड वस्तू. पण, वर्ध्यात मात्र एक मॉल सुरू झाला आहे आणि याचं वेगळंपण म्हणजे हा मॉल आहे शेती उत्पादनांचा!\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडण्याचा प्रयत्न म्हणून या मॉलकडे पाहिलं जात आहे.\n\nशहरातल्या अशा मॉलच्या धर्तीवरच ग्रामीण आणि शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा मॉल सुरू करण्यात आला आहे. द रूरल मॉल, असं या मॉलचं नाव आहे. \n\nवर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून हा अनोखा मॉल उभारला गेला आहे. वर्धा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मुख्य रेल्वे स्थानका जवळच्या पुरवठा विभागाच्या बंद गोदामाचा उपयोग यासाठी करण्यात आला आहे. \n\nया विषयी नवाल सांगतात, \"शेतकरी आणि ग्राहक यांना जोडण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रेड कार्ड ते नवा बॉल : काय आहेत क्रिकेटमधले नवीन नियम\\nसारांश: बॅट आणि बॉल यांच्यातील द्वंद आकर्षक होण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बुधवारपासून नवीन नियम अंगीकारत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इंग्लंमधील एका क्रिकेट सामन्याचे दृश्य\n\nहे नियम जूनमध्ये लंडन येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत मांडण्यात आले होते. सदस्यांची मान्यता आणि एलिट पंचांच्या कार्यशाळेनंतर नियमांची अंमबजावणी होणार आहे. \n\nनवे नियम असे असतील \n\nउद्घाटनीय ट्वेन्टी-20 सामन्यादरम्यान पंच रेड कार्ड दाखवताना.\n\nइंग्लंडचा जॉनी बेअरस्टो वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळीनंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना.\n\nकोरिया सुपरसीरिजमध्ये 'सिंधू'नामाचा गजर\n\nउत्तर कोरिया : किमच्या राज्याचा आँखो-देखा हाल\n\nकसोटी क्रिकेटमधील नियमांत होणारे बदल \n\nइंग्लं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रॉबर्ट मुगाबे यांचा अखेर राजीनामा\\nसारांश: झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी राजीनामा दिला आहे. झिंबाब्वेच्या संसदेचे स्पीकर जेकब मुडेंडा ही माहिती दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुगाबे यांनी स्वेच्छेनं हा निर्णय घेतल्याचं चिठ्ठी लिहून स्पष्ट केलं आहे असं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं म्हंटलं आहे.\n\nत्यांच्या या धक्कादायक घोषणेमुळे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या महाभियोगाच्या सुनावणीला खीळ बसली आहे.\n\nझिंबाब्वेच्या संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मुगाबे यांच्या महाभियोगावर चर्चा सुरू होती. \n\nMPs cheered and celebrated as the resignation was announced\n\nया निर्णयामुळे सत्ताधारी गोटात आनंदाचं वातावरण आहे आणि लोकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष करायला सुरूवात केली. \n\nगेल्या आठवड्यात लष्करान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रोज सकाळी नाश्ता केल्याने वजन जास्त वाढतं का?\\nसारांश: घरून निघताना काहीतरी खाऊन निघावं, असं आई आवर्जून सांगत असते. म्हणून सकाळी सकाळी पोटभर जेवण नसलं तरी थोडे पोहे, उपमा किंवा तत्सम नाश्ता करूनच आपण बाहेर पडतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अशा सकाळच्या नाश्त्याचे अनेक फायदे असतातच, असं मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते सकाळच्या नाश्त्यात कॅल्शियम आणि फायबर या घटकांचं अधिक प्रमाण असतं. नाश्ता केल्यानं एकाग्रता वाढण्यास मदत होते. मुलांना खासकरून सकाळच्या नाश्त्याचा भरपूर फायदा होतो. \n\nनाश्त्यामधून तुम्हाला उर्जा आणि आवश्यक पोषकतत्त्वं मिळतात. तसंच तुम्हाला सारखं खाण्याची गरज भासत नाही. आतापर्यंतच्या अनेक संशोधनांमधून असंच दिसून आलंय की सकाळी नाश्ता केल्यानं तुम्ही ठणठणीत राहता. \n\nपण वजन कमी करायचं असेल तर नाश्ता फायद्याचा ठरतो का?\n\nएका त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लंकेत बीफ बॅनची मागणी करणाऱ्या या 'शिवसेनै'विषयी माहिती आहे का?\\nसारांश: \"आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यानं प्रेरित झालो आणि इथे श्रीलंकेत हिंदूंच्या संरक्षणासाठी एकजूट झालो आहोत,\" असं श्रीलंकेतल्या 'शिवसेनै'चे संस्थापक मारवनपुलवू सच्चिदानंदम सांगतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काही दिवसांपूर्वी उत्तर श्रीलंकेतल्या जाफना जिल्ह्यात सावकचेरीमध्ये एका कार्यक्रमात गोहत्येच्या निषेधार्थ निदर्शनं झाली होती. \n\nया कार्यक्रमात गोमांस बंदीची मागणी केल्यानंतर सच्चिदानंदम प्रकाशझोतात आले.\n\n\"सौदी अरेबियामध्ये अर्ध्याहून अधिक लोक मुस्लीम नाहीत, पण ते इस्लामला मान्य नसलेलं पोर्क खातात का? मग श्रीलंका हे तर एक बुद्धिस्ट-हिंदू राष्ट्र आहे, इतर धर्मातील समाजाचं हे राष्ट्र नाही. बौद्ध हिंदू परंपरा ज्यांना मान्य नाही त्यांनी देश सोडावा. त्यांच्या परंपरा जिथे आहेत तिथे त्यांनी जावं,\" असा इ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लिंगायत स्वतंत्र धर्म : कर्नाटकमध्ये काँग्रेसची खेळी भाजपला रोखणार?\\nसारांश: कर्नाटकातील काँग्रेस सरकारने अखेर राज्यातल्या लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या अवघ्या 6-7 आठवड्यांआधी भाजपच्या व्होट बँकेला काँग्रेसने हा मोठा धक्का दिल्याचं मानलं जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लोकांची मागणी आणि अनेक तास मंत्रालयात चर्चा झाल्यानंतर कर्नाटकच्या राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला. केंद्र सरकारनं जर कर्नाटक सरकारचा हा प्रस्ताव मान्य केला तर याचा फायदा कर्नाटकसह, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या लिंगायत समाजाला होणार आहे. \n\nकर्नाटक सरकारच्या या प्रस्तावामुळे भाजपमधले लिंगायत समाजाचे नेते नाखूश आहेत. हे आरक्षण लिंगायत समाजातल्या केवळ आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे एकूण लिंगायत लोकसंख्येच्या 10 टक्के लोकांना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लैंगिक शोषण : गुगलने 48 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले\\nसारांश: लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांवर गुगलमध्ये कारवाई करण्यात आली आहे. 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण 48 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याची माहिती गुगलने दिली आहे. यांच्यावर गेल्या 2 वर्षांत लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे गुगल हे पाऊल उचलत आहे, असं पत्र गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. \n\nहे पत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्ताला उत्तर देण्यासाठी लिहिण्यात आलं आहे. \n\nअँड्रॉइडचे निर्माते अँडी रुबिन यांना त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या बदल्यात 90 मिलियन डॉलरची भरपाई देऊन कामावरून काढून टाकण्यात आलं असं या वृत्तात म्हटलं होतं. या वृत्तातील दावा रुबीन यांच्या प्रवक्त्याने फेटाळला आहे. \n\nरुबिन यांनी 2014मध्ये P"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लॉकडाऊन नियम: महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊनची घोषणा, काय चालू आणि काय बंद?\\nसारांश: राज्यात आज रात्री आठपासून (22 एप्रिल) कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊनचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लॉकडाऊन संबंधीची नवी नियमावली बुधवारी (21 एप्रिल) जाहीर करण्यात आली होती. आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली. \n\nसरकारी कार्यालयात 15 टक्के हजेरी, लग्न समारंभात नियमांचा भंग केल्यास 50,000 रुपयांचा दंड, अत्यावश्यक कामासाठीच जिल्ह्याबाहेर जाता येणार असे तीन महत्त्वाचे नियम या लॉकडाऊनमध्ये असणार आहेत. \n\nसामान्य लोकांच्या प्रवासावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दाखवूनच तिकीट दिले जाणार आहे. \n\nसार्वजनिक वाहतूक फक्त 50 टक्के"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लॉकडाऊन म्हणजे उपासमार आहे या ठिकाणी - पाहा व्हीडिओ\\nसारांश: जगभरातल्या काही ठिकाणी लॉकडाऊनमुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार, कोरोनामुळे जगभरातील तब्बल 1.6 अब्ज लोक बेरोजगार झाले आहेत. \n\nकाही देशांत सध्या अनेक जण रेशनच्या धान्यावर दिवस काढत आहेत.\n\nसरकारकडून मिळणारी मदत लवकर पोहोचत नाहीये.\n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लॉकडाऊन विमान प्रवास: देशभरातली विमानतळं आजपासून अशी बदललेली दिसतील\\nसारांश: आजपासून म्हणजे 25 मेपासून देशभरात हवाई वाहतूक हळूहळू सुरू केली जातेय. कोरोनाशी लढण्यासाठी 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यात आला आणि त्यावेळी विमान वाहतूकही बंद झाली. \n\nआज मुंबई विमानतळावरची परिस्थिती काही अशी आहे -\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अहमदाबाद एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या स्टाफला सूचना दिल्या जात असताना\n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nमात्र, आता विमानं पुन्हा भरारी घेणार असल्यानं विमानतळांवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कशी खबरदारीही घेण्यात येतेय, हे या फोटोंद्वारे पाहूया...\n\nमुंबई एअरपोर्टवर विमानं\n\nमुंबईतील विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळांपैकी एक मानलं जातं. आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन्ही विमानं इथून उड्डाण करतात.\n\nमात्र, गेल्या दीड-दोन महिन्यांपासून हे विमानतळ शांत आहे. आता टप्प्याटप्प्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लॉकडाऊनचे फेज संपले, जिम-मॉल सुरू करण्याचा विचार - राजेश टोपे\\nसारांश: महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. मात्र, लोकल ट्रेन सुरु करण्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात केंद्र सरकारची भूमिकाही महत्त्वाची आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मिशन बिगिन अंतर्गत अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. जिम आणि शॉपिंग मॉल सुरू करण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे. जिम हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. त्यामुळे यावर विचार केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nलॉकडाऊनचे फेजेस संपले. आता आपण हळूहळू सर्व नियम शिथिल करतोय. येणाऱ्या काळात मॉल सुरू करावे लागतील. पण धार्मिक कार्यक्रम, राजकीय मेळावे हे इतक्या लवकर सुरू होणार नाहीत. \n\nज्या गोष्टी सुरू करायच्यात त्याला सोशल डिस्टन्सिंग हा मंत्र लक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लॉकडाऊनच्या काळात मध्य प्रदेशमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार\\nसारांश: मध्य प्रदेशात सहा वर्षांच्या एका चिमुकलीवर बलात्कार करून नंतर तिच्या डोळ्यांना इजा पोहोचवण्यात आलीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतीकात्मक फोटो\n\nदमोह जिल्ह्यामधल्या जबेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बंशीपूर गावात ही घटना घडलीय. \n\nया जखमी मुलीला सुरुवातीला दमोह जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. त्यानंतर तिला जबलपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखण करण्यात आलं. \n\nया मुलीने आरोपींना ओळखू नये म्हणून तिच्या डोळ्यांना इजा पोहोचवण्यात आल्याचा संशय आहे. \n\nबुधवारी (22 एप्रिल) संध्याकाळी इतर मुलांसोबत घराबाहेर खेळत असताना ही मुलगी नाहीशी झाल्याचं पोलीसांनी सांगितली. \n\nरात्रभर या मुलीचा शोध घेण्यात आला. गुरुवारी (23 ए"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लॉकडाऊनसाठी नियोजन करा-मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश\\nसारांश: कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा असं आदेश मुख्यमंत्र्यांनी तातडीच्या बैठकीत प्रशासनाला दिले आहेत. वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा झपाट्याने कमी पडत असल्याबद्दल या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लॉकडाऊन\n\nदुसऱ्या लाटेत मृत्यू वाढण्याची भीती टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. दरम्यान मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n\nयासंदर्भात रविवारी आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019 : अहमदनगरमध्ये 'सासरे' आणि 'वडिलां'समोर मोठा पेच\\nसारांश: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उमेदवारी देण्यापासूनच गाजतोय. जितकं नगर दक्षिणची उमेदवारी गाजली तितकीच इथली राजकीय समिकरणंही गुंतागुंतीची झाली आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डॉ. सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप या दोन तरुण उमेदवारांमध्ये इथं काटे की टक्कर आहे. त्यात नाराज असलेले विद्यमान खासदार दिलीप गांधी आणि त्यांचा मुलगा शिवेंद्र गांधी यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. \n\nकॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये प्रचार करणार नाही, असं जरी जाहीर केलं असलं तरी मुलासाठी मतांची जुळवाजुळव करताना दिसतायेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर दक्षिणचे विद्यामान खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. \n\nसंग्राम जगताप\n\nत्यामुळे कॉं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019 : कन्हैया कुमारची प्रचार मोहीम का सापडली आहे वादाच्या भोवऱ्यात?\\nसारांश: ही 17 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (भाकप) दीड कोटी रुपयांचा चेक पाठवला होता. पक्षाचे वरिष्ठ नेते ए. बी. वर्धन यांनी तो चेक रतन टाटांना परत केला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कॉर्पोरेट क्षेत्राकडून पक्ष निधी स्वीकारत नाही, असं वर्धन यांनी टाटांना सांगितलं. या घटनेचे आपण साक्षीदार असल्याचं भाकपचे नेते अतुल कुमार अंजान यांनी म्हटलं आहे. \n\nया गोष्टीची आठवण होण्याचं कारण म्हणजे कन्हैया कुमार लोकवर्गणीच्या माध्यमातून निवडणूक निधी जमा करत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष असलेला कन्हैया कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर बिहारच्या बेगुसरायमधून निवडणूक लढवत आहे. \n\nपक्षाच्या धोरणापासून फारकत \n\nकन्हैयासाठी निवडणूक निधी गोळा करणाऱ्या व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019 : काँग्रेसमध्ये इनकमिंग आऊटगोईंग नवं नाही आता फक्त स्पीड वाढला - राजीव सातव\\nसारांश: \"राजकीय पक्षातून नेत्यांचं येणं-जाणं नवीन नाही, पण अलिकडे त्याचा स्पीड जरा जास्त वाढलंय,\" असं म्हणत काँग्रेस खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांनी काँग्रेसमधून होणाऱ्या आऊटगोईंगवर पक्षाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\nनवी दिल्लीत बीबीसी मराठीशी ते बोलत होते. आपण केवळ पक्षाचं काम करण्यासाठी आणि नरेंद्र मोदींचं होम पिच असलेल्या गुजरातमध्ये टक्कर देण्यासाठी उमेदवार म्हणून निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी म्हटलं. \n\nहिंगोलीत बहुजन वंचित आघाडीनं मोठं आव्हान उभं केलंय, त्यातच अशोक चव्हाण आणि आपल्यात फारसं आलबेल नसल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये आहेत त्याचं काय? या प्रश्नावर बोलताना सातव म्हणाले, \"आमच्यात कुठलाही दुरावा नाही. माध्यमांना मसाला कमी पडतो की काय अशी मला शं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019 : किरीट सोमय्यांचा पत्ता या कारणांमुळे भाजपनं कट केला\\nसारांश: भाजपनं ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. परिणामी किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाला आहे. शिवसेनेनं त्यांना तिकीट देण्यास तिव्र विरोध दर्शवला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"याबाबत प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले, \"मला खूप आनंद झाला आहे, पक्षानं मला पाच वर्ष संधी दिली. आता पक्षानं माझ्या पेक्षा हुशार मनोज कोटक यांना तिकीट दिलं आहे. ते मला भावा सारखे आहेत.\" \n\nतर किरीट सोमय्या यांचं काम चांगल आहे, पक्षानं दिलेली जबाबदारी सोमय्यांच्या आशिर्वादाने मी पुढे नेणार आहे, अशी प्रतिक्रिया मनोज कोटक यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. \n\nयाआधी शिवसेना-भाजप युतीने मुंबईतल्या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले. तथं विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलीय."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019: उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या उत्तर मुंबईतून उमेदवार, गोपाळ शेट्टींना आव्हान देणार\\nसारांश: दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसवासी झालेल्या चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवार असणार आहेत. काँग्रेसनं थोड्याच वेळापूर्वी अधिकृत घोषणा केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात त्यांचा सामना होणार आहे. त्यांच्या उमेदवारीवर बोलताना गोपाळ शेट्टी म्हणाले, \"संजय निरुपम यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उत्तर मुंबई मतदारसंघातून एका भोळ्याभाबड्या मुलीला राजकारणात अडकवलं आहे. त्या एक चांगल्या अभिनेत्री आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो.\n\n\"जसं सिनेक्षेत्रात त्यांचं नाव आहे, तसंच आमच्या क्षेत्रात आमचं नाव आहे,\" असं ते ANI वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले.\n\nउर्मिला मातोंडकर या मूळच्या मुंबईच्या आहेत. त्यांचे वडील श्रीकांत मातोंडकर हे ग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019: धनंजय मुंडे - 16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं #राष्ट्रमहाराष्ट्र\\nसारांश: \"2014 साली राज्यात स्थिर सरकार यावं, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मदत केली होती. एका निवडणुकीनंतर तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा नव्या निवडणुकीला सामोरं जावं लागू नये, यासाठी राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला. त्यामागे केवळ राज्याचं हित, हाच हेतू होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेच राज्यातील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं काम केलं आहे. या 16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना मदत करण्याची कधीही भूमिका मी घेतलेली नाही,\" असं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बोलताना म्हणाले.\n\nबीबीसी मराठीच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात राज्यातील प्रमुख राजकीय नेते आपापली मतं आणि येत्या निवडणुकांमधली स्वतःची, स्वतःच्या पक्षाची भूमिक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019: नरेंद्र मोदी - 'विजय माल्या यांच्या कर्जापेक्षा जास्त संपत्ती आम्ही जप्त केली'\\nसारांश: नीरव मोदी आणि विजय माल्या हा देश सोडून पळून गेले कारण सरकारने कायदे कडक केले, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 'रिपब्लिक भारत' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विजय माल्याचं कर्ज 9 हजार कोटी होतं, पण आम्ही जगभरातून त्याची 14 हजार कोटीची संपत्ती जप्त केली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी रिपब्लिक भारतशी बोलताना म्हणाले.\n\n\"जेव्हा माझं सरकार आलं आणि देशाची आर्थिक परिस्थिती माझ्या समोर आली, तेव्हा माझ्यासमोर दोन पर्याय होते. पहिला पर्याय होता की मी या लोकांनी नक्की किती पैसै कमवले, याबद्दल सगळी सत्य माहिती देशाला सांगणं. आणि दुसरा पर्याय होता की मी देशाची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवायचा प्रयत्न करणं.\n\n\"मी स्वार्थाचं राजकारण केलं नाही. मी म्हटलं, मोदीची"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019: मोदी सरकारने खरंच मोठ्या संख्येने विमानतळ बांधले का? - रिअॅलिटी चेक\\nसारांश: अधिकाधिक भारतीयासाठी हवाई प्रवासाचं जग खुलं करणं आपलं ध्येय आहे, असं भाजप सरकार 2014 साली सत्तेत आल्यापासून म्हणत आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सरकारनं आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे प्रादेशिक पातळीवर हवाई प्रवासाचं जाळं निर्माण करण्यावर भर दिला आहे. तसेच दुर्गम भागालाही हवाई मार्गाने मोठ्या शहरांशी जोडण्याला प्राधान्य आहे.\n\nआपल्या या प्रयत्नांमुळे देशामध्ये विमानतळांची संख्या भरपूर वाढली आहे, असा भाजपचा दावा आहे.\n\n11 एप्रिलपासून होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्त बीबीसी रिअॅलिटी चेक टीम विविध राजकीय पक्षांनी केलेल्या अशाच दाव्यांची आणि आश्वासनांची पडताळणी करत आहे.\n\nदावाः देशातील कार्यान्वित असलेल्या विमानतळांची संख्या मोदी सरका"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निकाल : फेरफारासाठी EVM सुरक्षा व्यवस्थेतून बाहेर काढणं किती सोपं?\\nसारांश: लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी 21 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. EVM मशीनच्या छेडछाडीबाबत बातम्या येत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे यासंबंधीची काळजी व्यक्त केली, असं काँग्रसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दरम्यान, सोशल मीडियावरही EVM आणि VVPAT असलेली वाहनं सापडल्याचे दावे केले जात आहेत. बिहार तसंच उत्तर प्रदेशमधील झाशी, चंदौली, गाझीपूर, डुमरियाजंग इथून EVM सापडल्याचे आरोप झाले आहेत. \n\nनिवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी सोशल मीडियावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया शेअर केल्या आणि EVM सोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड करणं कठीण असल्याचं स्पष्ट केलं. \n\nनिवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या अनेक IAS अधिकाऱ्यांनीही सोशल मीडियावरून EVM हॅकिंग किंवा जिथं EVM ठेवले जातात, त्या स्ट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निकाल: ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेची गरज नाही' - विश्लेषण\\nसारांश: भारताच्या 17व्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एकट्या भाजपला या निवडणुकीत 300हून अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर काही प्रश्नांवर सर्वत्र चर्चा होणं स्वाभाविक आहे -\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नरेंद्र मोदींच्या या विजयाचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल? मोदींसमोर पुढची 5 वर्षं काय आव्हानं असतील? आणि काँग्रेसने यापुढे काय करावं?\n\nआम्हीही याच प्रश्नांना घेऊन शुक्रवारी बीबीसी मराठीवर एक विशेष चर्चा घडवून आणली. यात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर, पत्रकार स्मृती कोप्पीकर आणि जयदीप हर्डीकर तसंच बीबीसी इंडियाचे डिजिटल संपादक मिलिंद खांडेकर यांच्याशी संवाद साधला बीबीसी मराठीच्या विनायक गायकवाड यांनी.\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nयाच चर्चतेून वरील"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निवडणुकांबरोबरच विधानसभा होणार, कामाला लागा: अशोक चव्हाणांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. विधानसभा 28 फेब्रुवारीला विसर्जित होणार, कामाला लागा - अशोक चव्हाण\n\n\"लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. 28 फेब्रुवारी रोजी विधानसभेचं अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील, त्यामुळे कामाला लागा,\" असं वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे. \n\nऔरंबादमधील राजीव गांधी स्टेडयमवर गुरुवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, \"वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भाजपला मदत होईल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात एकूण 62.27 टक्के मतदान\\nसारांश: आज 12 मे रोजी सात राज्यांच्या 59 लोकसभा जागांसाठी झालेल्या सहाव्या टप्प्यात एकूण 62.27 मतदान झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गौतम गंभीर, शीला दीक्षित, अरविंद केजरीवाल\n\nसहाव्या टप्प्यात बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आणि पश्चिम बंगाल, दिल्ली आणि हरियाणा या सात राज्यात मतदान झालं.\n\nहरियाणा आणि दिल्लीच्या लोकसभेच्या सर्व जागांसाठी आज (सोमवारी) मतदान झालं.\n\nसंध्याकाळी 8 वाजेपर्यंत एकूण मतदान 62.27 टक्के इतके झाले होते. सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये 80.16 इतके झाले आहे. \n\nत्यापाठोपाठ हरयाणा 65.48 टक्के, झारखंडमध्ये 64.50, , मध्यप्रदेश 62.06, बिहारमध्ये 59.29 टक्के, दिल्लीमध्ये 58.01 टक्के, उत्तर प्रदेशात 54.2"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निवडणूक 2019 : प्रियंका गांधींची गंगा यात्रा काँग्रेसचं नशीब बदलवणार?\\nसारांश: काँग्रेस सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी निवडणूक प्रचाराची सुरुवात प्रयागराज म्हणजे अलाहाबादमधून करणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रियंका गांधी\n\nत्या 18 ते 20 मार्च दरम्यान प्रयागरागपासून वाराणसीपर्यंत गंगा नदी मार्गातून यात्रा करतील. यादरम्यान त्यांचे इतरही कार्यक्रमही होतील. \n\nप्रियंका गांधींच्या या दौऱ्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. तसंच या दौऱ्याला काही सांस्कृतिक संदर्भही आहेत.\n\nप्रयागराजमध्ये यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम आहे. नेहरू-गांधी कुटुंबाच्या वारशाची गोष्ट हे शहर सांगतं. पण गेल्या काही वर्षांपासून इथे काँग्रेसची पकड कमकुवत झाली आहे. \n\nप्रियंका गांधींनी फुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निवडणूक 2019 : मतदानाची शाई का पुसता येत नाही?\\nसारांश: जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज देशभरात चौथ्या टप्प्यातलं मतदान होत आहे. महाराष्ट्रात 17 जागांवर मतदान होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या दरम्यान, मतदान करताना एक प्रश्न सतत आपल्याला येतो. तो म्हणजे आपलं मत किती सुरक्षित आहे? आपल्या नावे दुसरं कुणी मत देणार नाही ना? \n\nही भीती दूर करण्यासाठी मत देताना निवडणूक अधिकारी आपल्या बोटाला निळी शाई लावतात. \n\nनिळ्या शाईमुळं त्या व्यक्तीनं मत दिलं की नाही हे कळतं. ही शाई शोधण्याचं सगळं श्रेय भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जातं. \n\nमत दिल्यानंतर अनेकजण शाई लावलेल्या बोटासहित सेल्फी फोटो काढून सोशल मीडियावर टाकत असतात. तर काहीजणांना मत दिल्यवर ही शाई कशी काढता येईल याविष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निवडणूक 2019: शिवसेनेच्या 21 उमेदवारांची यादी जाहीर\\nसारांश: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 जागा लढवणार आहे. \n\nमतदारसंघनिहाय उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे -\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत\n\n2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे\n\n3) उत्तर पश्चिम मुंबई - गजानन कीर्तीकर\n\n4) ठाणे - राजन विचारे\n\n5) कल्याण - श्रीकांत शिंदे\n\n6) कोल्हापूर - संजय मंडलिक\n\n7) हातकणंगले - धैर्यशील माने\n\n8) नाशिक - हेमंत गोडसे\n\n9) शिर्डी - सदाशिव लोखंडे\n\n10) शिरूर- शिवाजीराव आढळराव-पाटील\n\n11) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे\n\n12) बुलढाणा - प्रतापराव जाधव\n\n13) रामटेक - कृपाल तुमाणे\n\n14) अमरावती - आनंदराव अडसूळ\n\n15) परभणी- संजय जाधव\n\n16) मावळ - श्रीरंग बारणे\n\n17) उस्मानाबाद - ओमराजे निंबाळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निवडणूक : सुशीलकुमार शिंदेच्या विरोधात भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी\\nसारांश: सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्या जागी जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात काँग्रेसने यापूर्वीच सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देऊ केली आहे. या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर इथल्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी लिंगायत समाजाचे धर्मगुरू आहेत. त्यांना भाजपमधून काही गटांचा पाठिंबा होता. शिवाय विद्यमान खासदार बनसोडे यांच्या विरोधात नाराजी असल्याची चर्चा होती, त्यातून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी मिळाली आहे. सोलापुरात लिंगायत समाजाची मतं, हाही मुद्दा महत्त्वाचा ठरला.\n\nसुशीलकुमार शिंदे सोलापूर पुन्हा काबीज करतील? \n\nकाही आठवड्यांपूर्वी सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार म्हणून सुशीलकुमार शिंदे यांचं नाव घोषित झालं. 77व्या वर्षी शिंदे यांना निवडणुकीत का उभं करण्यात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निवडणूक: शिवसेना-भाजप युतीची अधिक गरज कुणाला?\\nसारांश: ईशान्य भारतात भारतीय जनता पक्षाविरोधात आंदोलन सुरू आहे तर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष लोकसभा निवडणुकांसाठी एकत्र आले आहेत. शिवाय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मोठं आंदोलन उभं केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या परिस्थितीत काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मित्रपक्षांची अधिकच निकड भासू लागलीये. पण भाजपची ही निकड महाराष्ट्रात पूर्ण करण्यासाठी शिवसेनेला मोठी किंमत वसूल करायची आहे आणि शिवसेनेसाठी भाजप पदरमोड करणार का कळीचा मुद्दा बनला आहे. \n\nया आंदोलनाला विरोधी पक्षांतील तमाम मोठ्या नेत्यांची गर्दी केलीच, पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची उपस्थिती महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरली. या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो - उत्तर प्रदेशनंतर संसदेत सर्वाधिक खासदार पाठवणाऱ्या महाराष्ट्रात भाजप घटक प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकांचा बँकांवरचा विश्वास उडलाय का?\\nसारांश: गेल्या 15 महिन्यांमध्ये भारतातल्या 3 मोठ्या बँका या त्यांच्यावरच्या बुडीत कर्जांच्या ओझ्याखाली दबून कोलमडल्या. भारतीय बँकांच्या आर्थिक परिस्थितीविषयीचे प्रश्न यामुळे विचारले जातायत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"आधी आमच्या धंद्याला कोव्हिड-19चा फटका बसला. दोन महिने काहीच उत्पन्न नव्हतं. आणि आता आमची बँक धोक्यात आल्याने आम्हाला आमचेच साठवलेले पैसे काढता येत नाहीत किंवा रोजचे व्यवहारही करता येत नाहीयेत. आमच्या कर्मचाऱ्यांचा पगार आता आम्ही कसा द्यायचा, हे कळत नाही,\" 50 वर्षांचे मांगिलाल परिहार सांगतात. निर्बंध आणण्यात आलेल्या लक्ष्मीविलास बँकेत त्यांचं खातं आहे. \n\nमुंबईच्या उपनगरात मांगिलाल यांचं एक लहानसं दुकान आहे. \n\nबचत योजनांवरचा आकर्षक व्याजदर आणि दुसरं म्हणजे घरापासून या बँकेची शाखा किती जवळ आहे, या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लौंडा नाच : बिहारमधला बिनबायकांचा तमाशा जिवंत ठेवण्यासाठी त्याची ही धडपड - पाहा व्हीडिओ\\nसारांश: एप्रिलचा महिना होता. रात्रीचे 8 वाजले होते. तिने विनाओढणी चोळी आणि लहेंगा घातला होता. ओठांवर लिपस्टिक होतं, डोळ्यांत काजळ, कपाळावर बिंदी आणि लांबसडक केसांवर रबरबँड होता. आणि ती दिल्लीतल्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये पुरुषांच्या प्रसाधनगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ : बिहारमधला बिनबायकांचा तमाशा पाहिलात का?\n\n\"सर, तुम्ही या प्रसाधनगृहात जाऊ शकत नाही.\" गार्डचा मागून आवाज आला.\n\n\"भैय्या, माझं नाव राकेश आहे. ओळखलं नाही का? तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी! आता आमचा शो आहे. थिएटर ऑलिम्पिकमध्ये आम्ही लौंडा नाच करणार आहोत.\"\n\nदिल्लीत यंदा पहिल्यांदाच थिएटर ऑलिम्पिक फेस्टिवल पार पडलं. जगभरातल्या जवळपास 30 देशांतल्या 25,000 कलाकारांनी यात सहभाग नोंदवला.\n\nसमारोप सोहळ्यात राकेश कुमार यांच्या 'लौंडा नाच'ने सर्वांची मनं जिंकली.\n\nराकेश दिल्लीतल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वडिलांच्या संपत्तीवर लेकीचा समान हक्क, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय\\nसारांश: हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये (Hindu Succession Act) 2005ची सुधारणा करण्यात आली त्यावेळी वडील किंवा मुलगी हयात असली वा नसली, तरीही त्या मुलीचा हिंदू संयुक्त कुटुंबातील (HUF) वडिलांच्या संपत्तीवर समान हक्क असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय. जस्टिस अरूण मिश्रा हे या खंडपीठाचे प्रमुख होते. \n\nहिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये 2005 साली सुधारणा करण्यात आली. यानुसार मुलींना पिढीजात संपत्तीवर समान हक्क देण्यात आला. पण ही कायदा अस्तित्त्वात येण्यापूर्वीच्या काळासाठीही हा कायदा लागू होतो का (Retrospective Effect) याविषयीच्या काही याचिका कोर्टात दाखल झाल्या होत्या. त्याविषयी सुप्रीम कोर्टाने आज हा निकाल सुनावला. \n\nLiveLaw.in ने दिलेल्या माहितीनुसार हा निकाल जाहीर करताना जस्टिस मिश"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019 : जेव्हा बांगलादेशने टीम इंडियाचं वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आणलं होतं...\\nसारांश: सेमी फायनलमध्ये स्थान पटकावण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन मॅचपैकी एकामध्ये विजय मिळवणं अत्यावश्यक आहे. मंगळवारी टीम इंडियाचा मुकाबला बांगलादेशशी होणार आहे. याच बांगलादेशने वर्ल्ड कपच्या इतिहासात एकदा टीम इंडियाचा पुढच्या फेरीत जाण्याच मार्ग रोखला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मोहम्मद रफीक सहकाऱ्यांसह विकेटचा आनंद साजरा करताना.\n\nत्या कटू आठवणी आहेत 2007 वर्ल्ड कपच्या. त्या वर्ल्ड कपची संरचना वेगळी होती. भारताच्या गटात बर्म्युडा, श्रीलंका आणि बांगलादेश होते. \n\nबर्म्युडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन असल्याने त्यांची लिंबूटिंबू म्हणून गणना होत होती. टीम इंडियासाठी ही मॅच सहज विजयाची होती. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यापैकी बांगलादेशचं आव्हान तुलनेनं सोपं होतं. मात्र तिथेच गोष्टी फिरल्या. \n\nशकीब अल हसन\n\nतारीख होती 17 मार्च 2007 आणि मैदान होतं पोर्ट ऑफ स्पेन. टीम इंडिया"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019 : भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात हार्दिक पंड्या आऊट झाला आणि टीम इंडियाने शस्त्रं म्यान केली\\nसारांश: टीम इंडियाला इंग्लंडविरुध्द जिंकण्यासाठी ३३८ धावांचा डोंगर गाठायचा होता. शतकवीर रोहित शर्मा आणि सलग पाचव्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावणारा विराट कोहली यांनी मॅरेथॉन भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रनरेट वाढवण्याच्या प्रयत्नात हे दोघे बाद झाले. ऋषभ पंत पहिल्यावहिल्या वर्ल्डकप सामन्यात चमक दाखवू शकला नाही. हार्दिक पंड्याला महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांच्या आधी पाठवण्यात आलं.\n\nहार्दिकने नेहमीच्या शैलीत दांडपट्टा फिरवायला सुरुवात केली. तो आणि धोनी मिळून हे अवघड लक्ष्य पेलणार अशी स्थिती होती, मात्र मोठा फटका मारायचा हार्दिकचा प्रयत्न फसला. \n\nहार्दिक आऊट झाल्यावर फिनिशर धोनी प्रकटणार अशी चाहत्यांना आस होती. रनरेट पंधराच्या आसपास होता. \n\nचौकार, षटकारांची आतषबाजी अपेक्षित असताना धोनी-केदार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019 : ‘मॅच जिंकल्यावर असतो तसा एकोपा भारतात नेहमीच का नसतो?’\\nसारांश: 2019च्या वर्ल्ड कपमधली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली मॅच भारताने 6 विकेट्सनी जिंकली. पण स्टेडियमच्या वेस्ट एण्ड गेट पासून मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी फॅन्सना भरपूर चालावं लागलं. भारत-दक्षिण आफ्रिका मॅच जिथे झाली ते हॅम्पशायर बोल स्टेडियम हे इंग्लंडमधल्या इतर क्रिकेट स्टेडियम्सपेक्षा एका अर्थाने वेगळं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इतर स्टेडियम्सप्रमाणे या स्टेडियमला सहज पोहोचता येत नाही. साऊदम्पटन शहराच्या मध्यवर्ती भागापासून ते 20 किलोमीटर दूर आहे. स्टेडियमच्या जवळ टॅक्सी स्टँड, दुकानं किंवा रेस्तराँ नाहीत. स्टेडियमला येणारे लोकं बहुतेकदा खासगी वाहनांनी येतात. जवळपास कोणतंही रेल्वे स्टेशन नाही आणि या मार्गावर धावणाऱ्या फार कमी बसेस आहेत. \n\nपण या सगळ्या गोष्टी फॅन्सना तिथे येण्यापासून थांबवू शकल्या नाहीत. ''मी लंडनहून ट्रेनने साऊदम्पटनला सकाळी 8 वाजता आलो. मला लगेच टॅक्सी मिळाली नाही. मला वाटलं आता दोन टीमदरम्यान होणारा ट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019: टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये मुकाबला न्यूझीलंडशी\\nसारांश: प्राथमिक फेरीच्या शेवटच्या लढतींनंतर सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं असून, टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असेल. 9 जुलैला, मंगळवारी ओल्ड ट्रॅफर्ड इथं ही लढत होईल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्राथमिक फेरीत भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाला होता. वर्ल्ड कपमधे या दोन संघांमध्ये 8 सामने झाले असून, न्यूझीलंडने 4 तर भारतीय संघाने 3 सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द झाला आहे. \n\nसेमी फायनलच्या दुसऱ्या लढतीत 11 जुलैला, गुरुवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड समोरासमोर असतील. बर्मिंगहॅम इथं ही लढत होईल. \n\nशनिवारी झालेल्या लढतींमध्ये टीम इंडियाने रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या दमदार शतकी खेळींच्या बळावर श्रीलंकेचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. \n\nअन्य लढतीत, दक्षिण आफ्रिक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019: पावसामुळे भारत-पाकिस्तान मॅच तर रद्द होणार नाही ना?\\nसारांश: मॅंचेस्टरमध्ये लखलखीत सूर्यप्रकाश होता. संपूर्ण दिवसभर अगदी असंच वातावरण होतं. भरपूर प्रवास आणि बुलेटिनचे लाईव्ह झाल्यानंतर तेव्हा साडेसहा वाजले होते. बीबीसी मराठीसाठी फेसबुक लाईव्ह सुरू करणार तितक्यात 'तो' आला आणि माझी स्वप्न त्यात वाहून गेली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nगेले दोन दिवस माझा प्रचंड प्रवास सुरू आहे. एक देशातून दुसऱ्या देशात येणं, तसंच जिथे सामने होत आहेत त्या शहरातील प्रवास हे सगळं प्रचंड दमवणारं असलं तरी आनंददायी होतं.\n\nज्या सामन्याची इतक्या आतुरतेने वाट पाहता त्यासमोर थकवाबिकवा या सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. आज मी नाँटिंगहम ते मँचेस्टर प्रवास केला. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान या दोन देशात सामना होणार आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्याची जितकी उत्कंठा आहे तितकी तो होईल की नाह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019: विजय शंकर वर्ल्ड कपबाहेर; मयांक अगरवालला संधी\\nसारांश: अष्टपैलू खेळाडू विजय शंकरच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित वर्ल्ड कपमध्ये तो खेळू शकणार नाही असं स्पष्ट झालं आहे. विजयऐवजी फलंदाज मयांक अगरवालला संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. बीसीसीआयने यासंदर्भात ट्वीट केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विजय शंकर\n\nअफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी सरावावेळी जसप्रीत बुमराहचा यॉर्कर विजयच्या पायाला लागला होता. मात्र ही दुखापत गंभीर नाही असं संघव्यवस्थापनाने स्पष्ट केलं होतं. \n\nअफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत विजय खेळला होता. मात्र या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याला गोलंदाजी देण्यात आली नाही. \n\nचौथ्या स्थानी विजयऐवजी ऋषभ पंतला खेळवण्यात यावं अशी चर्चा जोर धरू लागली होती. इंग्लंडच्या मॅचपूर्वी विराट कोहलीने विजय शंकर लवकरच भारतासाठी मोठी खेळी करेल असं वक्तव्य केलं होतं. \n\n24 तासानंतर टॉ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019: सानिया मिर्झा-शोएब मलिक पाकिस्तानात का आहेत निशाण्यावर?\\nसारांश: रविवारच्या मॅचनंतर पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक आणि त्याची पत्नी आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या निशाण्यावर आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानमधील प्रेक्षकांनी या जोडीवर निशाणा साधला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सानिया मिर्झा आणि शोएब मलिक\n\nशोएब आणि पाकिस्तानच्या इतर क्रिकेटपटूंचा एक फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत ही सगळी मंडळी इंग्लंडच्या एका कॅफेमध्ये बसलेली दिसत आहे. हा व्हीडिओ वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या एक दिवसापूर्वीचा म्हणजेच 15 जूनच्या रात्रीचा आहे, असं सांगितलं जात आहे. \n\nसामन्यापूर्वी नाईट क्लबला जाणं दाखवून देतं की पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना मजा करणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं, भारताविरुद्धचा सामना नाही, असा एक रोष पाकिस्तानी नागरिक व्यक्त करत आहेत."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप: बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर सनसनाटी विजय\\nसारांश: अफलातून सांघिक कामगिरीच्या बळावर बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला नमवण्याची किमया केली. याआधी 2007 मध्ये वेस्ट इंडिज इथं झालेल्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने आफ्रिकेला हरवलं होतं. एक तप कालावधीनंतर बांगलादेशने हा पराक्रम करत यंदाच्या वर्ल्ड कप मोहिमेची दणक्यात सुरुवात केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मेहदी हसन\n\nशकीब अल हसन आणि मुशफकीर रहीम यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर बांगलादेशने 330 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 305 धावांतच आटोपला. \n\nक्विंटन डी कॉक आणि एडन मारक्रम यांनी 49 धावांची सलामी दिली. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात क्विंटन बाद झाला. शकीबने मारक्रमला त्रिफळाचीत केलं. \n\nकर्णधार फॅफ डू प्लेसिसने 53 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह 62 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र मेहदी हसन मिराझच्या फिरकीसमोर फॅफला चकवलं. हशीम अमलाच्या जागी संधी मिळालेल्या डे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वसाहतींवर लादलेल्या 'त्या' गे विरोधी कायद्याबद्दल ब्रिटिश पंतप्रधानांनी व्यक्त केली खंत\\nसारांश: पूर्वी यूकेच्या अधिपत्याखालील असलेल्या म्हणजेच त्यांच्या वसाहती राहीलेल्या देशांमध्ये समलिंगी विवाहांना गु्न्हा ठरवणाऱ्या तेव्हांच्या कायद्यांविषयी ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी खंत व्यक्त केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्रिटिशांची सत्ता असतानाच्या काळात झालेले कायदे कॉमनवेल्थमधल्या 53 सदस्य देशांपैकी 37 देशात आजही कायम आहेत.\n\nसमलिंगी संबंधांना गुन्हा ठरवण्याच्या कायद्यात बदल करण्याचा जागतिक कल आहे. परंतु, नायजेरिया आणि युगांडासारख्या देशांमध्ये अजूनही कडक कायदे आहेत.\n\nकॉमनवेल्थ देशांच्या नेत्यांच्या बैठकीत लंडनमध्ये बोलताना, मे या कायद्याविषयी म्हणाल्या, \"ते कायदे तेव्हाही चुकीचे होते आणि आताही चुकीचेच आहेत.\"\n\n\"कोणी कोणावर प्रेम करावं, कोणी कसं असावं यावरून कोणताही भेदभाव केला जाऊ नये आणि कोणाचाही छळही होऊ नये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचा आंदोलनाचा इशारा, सरकारला सोमवारपर्यंतचा 'अल्टिमेटम'\\nसारांश: वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलेलं दिसतंय. वीज बिलात राज्य सरकारकडून सवलत मिळणार नसल्याने भाजपने सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. ठिकठिकाणी आंदोलनही होत आहेत. त्यातच आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वाढीव वीज बिलाबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर राज्यात उग्र आंदोलन करू असा इशाराच मनसेने दिला आहे. यासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला हा अल्टिमेटम दिला आहे. \n\n\"वाढीव वीज बिलात सवलत दिली जाईल, असं सरकारने जाहीर केलं होतं. पण दिलासा द्यायला सरकारने नकार दिला आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा. ही महाराष्ट्राच्या साडे अकरा कोटी लोकांची फसवणूक आहे. म्हणून आम्ही अल्टिमेटम देतोय की सोमवारपर्यंत निर्णय घेतला नाही तर मनसे जि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वाराणसी : नरेंद्र मोदींविरोधात प्रियंका गांधींनी निवडणूक का लढवली नाही?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये स्वतःला 'गंगापुत्र' म्हणवतात. तर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी फूलपूरमध्ये जातात तेव्हा 'गंगेची पुत्री' म्हणून त्यांचं स्वागत केलं जातं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दोघेही निवडणूक प्रचार रॅलीमध्ये एकमेकांना लक्ष करतात. त्यामुळे हे दोघं एकमेकांविरोधात निवडणूक लढवतील, असे अंदाजही बांधले जात होते. मात्र, गुरुवारी काँग्रेसने वाराणसीतून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आणि या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाला.\n\nपक्षाने नरेंद्र मोदींविरोधात प्रियंका गांधींऐवजी स्थानिक नेते आणि माजी आमदार अजय राय यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nप्रियंका गांधी यांनी मोदींविरोधात निवडणूक लढवावी, अशी पक्ष कार्यकर्त्यांचीही इच्छा होती. स्वतः प्रियंका यांनीदेखील या प्रश"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विजय माल्ल्या कसे बनले 'किंग ऑफ बॅड टाइम्स'\\nसारांश: भारतानं विजय माल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाची मागणी ब्रिटीश सरकारकडे केली होती. लंडनमधील वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने प्रत्यार्पणाचे आदेश दिले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बँकांचं कर्ज बुडवल्यानंतर विजय माल्ल्या लंडनमध्ये निघून गेला.\n\nमद्य व्यवसायाला भारतीय बाजारपेठेत नवं स्थान मिळवून देणारे विजय माल्ल्या बँकांचं कर्ज बुडवल्यानंतर चर्चेत आले.\n\nमाल्ल्याला 'किंग ऑफ गुड टाइम्स' म्हणून ओळखलं जायचं. पण आजचं वास्तव या पेक्षा फार वेगळं आहे.\n\nआयुष्यभर माल्ल्यांनी मद्य उद्योगाव्यतिरिक्त इतरही उद्योगांमध्ये गुंतवणूक करत ते आपल्या पंखाखाली आणले. कारण त्यांना आपली 'मद्यसम्राट' ही ओळख बदलून मोठा उद्योगपती ही ओळख निर्माण करायची होती.\n\nमद्य व्यवसाय हा माल्ल्यांचा वडिलोपार्जित व्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विठोबाच्या दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली काँग्रेस आमदाराची भेट #5मोठ्या बातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. विठोबाच्या दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली काँग्रेस आमदाराची भेट\n\nआषाढीच्या महापूजेसाठी पंढरपुरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या घरी भेट दिली आणि पाहुणचार घेतला. यावेळेस गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, पालकमंत्री विजय कुमार देशमुख, खासदार रणजितसिंह निंबाळकर उपस्थित होते. \n\nभालके गेली काही दिवस विखे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी ते भाजपचा हात धरतील अशी शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा 2019 : प्रकाश आंबेडकरांसाठी आमची दारंच नाही, गेटही खुले आहेत - इम्तियाज जलील\\nसारांश: \"आम्ही एकत्र येऊ आणि अशी जोडी होईल की सगळे म्हणतील फेव्हिकॉल का मजबूत जोड है. आंबेडकर म्हणत आहेत तुमच्यासाठी आमची दारं उघडी आहेत तर आम्ही त्यांना म्हणतो की आमची दारंच नाही तर सर्व गेट उघडे आहेत. त्यांनी फक्त आमच्या जागा वाढवाव्यात,\" हे म्हणण आहे इम्तियाज जलील यांच.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. \n\nप्रकाश आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडी एकत्र येतील की नाही याबाबत गेली बरेच दिवस चर्चा होती. पण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष MIM इम्तियाज जलील यांनी पत्र लिहून सांगितलं दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकणार नाही.\n\nत्यानंतर हा निर्णय इम्तियाज जलील यांनीच परस्पर घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. पण त्यावेळी नेमकं काय झालं ही गोष्ट कळू शकली नव्हती. पण बहुजन आघाडी आणि MIM यांची बोलणी कशी फिस्कटली हे इम्तियाज जलील यांनी बीबीसी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा 2019 : रोहित पवार यांचे शरद पवार यांच्यावरील अमित शहा यांच्या टीकेला उत्तर\\nसारांश: \"एका बाजूला सत्ताधारी शरद पवारांबद्दल चांगल्या गोष्टी बोलतात, त्यांच्या कामाचं कौतुक करतात. आणि राजकारणाचा विषय आला की त्यांच्यावर टीका केली जाते,\" असं राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रोहित पवार\n\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत रोहित पवार यांनी अमित शहा यांनी शरद पवारांवर केलेली टीका, राष्ट्रवादीतून होणारी पक्षगळती आणि या पक्षावरील घराणेशाहीचा आरोप, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. \n\nपाहा ही संपूर्ण मुलाखत\n\n'शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आहे, ते सांगावं. राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही मूल्य मानणारा पक्ष नाही, हा पक्ष घराणेशाही मानतो,' या अमित शहांच्या टीकेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे?\n\nरोहित पवार - निवडणुकीच्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा : प्रकाश आंबेडकर म्हणतात विरोधी पक्षनेता नाही, तर मुख्यमंत्रीच वंचित आघाडीचा होणार #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. आगामी मुख्यमंत्री वंचित आघाडीचाचः प्रकाश आंबेडकर\n\n\"आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा वंचित बहुजन आघाडीचाच असेल,\" असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. \n\nभविष्यात वंचित बहुजन आघाडी राज्यातील विरोधी पक्ष असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. \n\n\"आगामी निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आम्ही आघाडी करण्यास उत्सुक आहोत. अद्यापही काँग्रेसला आमचे दरवाजे मोकळे आहेत. पण 144 पेक्षा अधिक जागा आम्ही काँग्रेसला देणार नाहीत. य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा निवडणुका : मोदी-शहांविरोधात राहुल गांधींच्या विजयाचा अर्थ\\nसारांश: पाच राज्यांच्या निवडणुकीत कामगिरीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. राजस्थान,छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशमधील यशामुळे मे 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य महाआघाडीतील राहुल गांधींचं वजनही वाढले आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तेलंगणामधील फसलेल्या आघाडी प्रयोगामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचे नेतृत्व फिके पडले आहे. मात्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएविरोधात प्रादेशिक पक्षांची मोट बांधत महाआघाडी उभारण्यासाठी राहुल गांधी सज्ज झाले आहेत. \n\nगेल्या वर्षी 11 डिसेंबरलाच राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले होते. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरही राहुल गांधीचं नेतृत्व प्रस्थापित होताना दिसत आहे. मोदी-अमित शहांच्या नेतृत्वाख"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा निवडणूक 2019: महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक आणि तीन मुख्यमंत्री\\nसारांश: 1960 साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि दोनच वर्षांमध्ये विधिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवलं आणि आजच्या महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल सुरू झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\n1962 च्या राजकीय परिस्थितीला समजून घेण्यासाठी त्याआधीच्या दोन दशकांची मराठी भाषिक प्रदेशाची वाटचाल जाणून घेणं गरजेचं आहे.\n\n1956 साली राज्य पुनर्रचना आयोगाद्वारे मुंबई राज्याचे नवे क्षेत्र ठरवण्यात आले. यामध्ये सौराष्ट्र आणि कच्छ यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच मध्य प्रदेशातील नागपूर विभाग आणि हैदराबादमधील मराठी भाषिक मराठवाडा विभाग जोडण्यात आला.\n\nमहाराष्ट्र विधानसभेची तेरावी निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होत आहे. 1960 सालापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाने अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा निवडणूक : ओवेसींच्या एमआयएमने उत्तर महाराष्ट्रात दोन जागा कशा मिळवल्या?\\nसारांश: असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचे महाराष्ट्रात पुन्हा एकदा दोन आमदार निवडून आले. आधीचे मतदारसंघ राखण्यात एमआयएमला अपयश आलं असलं, तरी मालेगाव मध्य आणि धुळे शहराची जागा जिंकत एमआयएमनं उत्तर महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2014 मध्ये औरंगाबाद मध्य आणि मुंबईतील भायखळा या दोन मतदारसंघातून एमआयएमचे आमदार निवडून आले होते. मात्र, यंदाच्या म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमनं या दोन्ही जागा गमावल्या आहेत. \n\nमात्र, एमआयएमची आमदारसंख्या दोनच राहिली आहे. कारण धुळे शहर आणि मालेगाव मध्य या दोन जागा जिंकण्यात एमआयएमला यश मिळालं आहे. \n\nधुळे शहर मतदारसंघातून फारूक शाह तर मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल जिंकले आहेत.\n\nयंदा उत्तर महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकलं? \n\nऔरंगाबाद मध्य आणि मुंबईतील भायखळा या दोन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा निवडणूक: काँग्रेसची चौथी यादी: मुख्यमंत्र्याविरुद्ध आशिष देशमुख रिंगणात\\nसारांश: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपल्या 19 उमेदवारांची नवीन यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं आतापर्यंत आपले 140 उमेदवार जाहीर केले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुरुवारी (3 ऑक्टोबर) संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या यादीत नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आता इथे देवेंद्र फडणवीस विरुद्ध आशिष देशमुख अशी लढत पहायला मिळेल. \n\nकणकवलीमधून सुशील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. \n\nकाँग्रेसनं आतापर्यंत चार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. पहिल्या यादीत 51, दुसऱ्या यादीत 52, तिसऱ्या यादीत 20 आणि चौथ्या यादीत 19 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा निवडणूक: देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप नेते रावसाहेब दानवेंचं खळबळजनक विधान, काँग्रेसची टीका\\nसारांश: काँग्रेस-राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात जे नेते येतात त्यांना आम्ही वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ करून घेतो असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\nजालना येथे महाजनादेश यात्रेत बोलताना ते म्हणालेत, \"ही भारतीय जनता पार्टी आहे. आमच्याजवळ वॉशिंग मशीन आहे. आमच्यात आला की त्याच्यात टाकतो, स्वच्छ धुतो आणि मग आमच्या लायनीत उभा करतो. या वॉशिंग मशीनमध्ये गुजरातचं निरमा वॉशिंग पॉवडर टाकतो तेव्हा तो माणूस स्वच्छ होतो आणि मग आपल्या पार्टीत त्याला घेतो.\"\n\n'ही तर दानवेंची कबुली'\n\nकाँग्रेसनं रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की दानवेंनी कबूल केलं आहे की ते डागाळलेल्या नेत्यांना पक्षात घेत आहेत. काँग्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा निवडणूक: बांगड्या, नटरंग, कुंकू, तेल लावलेले पैलवान असे शब्द प्रचारात का आले?\\nसारांश: शरद पवार यांनी अहमदनगरमधील श्रीगोंद्यातील सभेत भाजप नेते बबनराव पाचपुतेंना बांगड्या घालण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला. पण फक्त शरद पवारचं नाहीत तर इतर नेत्यांनीही पुरुषप्रधान प्रतीकांचा वापर या निवडणुकीत केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"पाचपुते 13 वर्षे मंत्री होते. इतकी वर्षे मंत्रिपद देऊनही त्यांना काहीच करता आलं नसेल, तर त्यांनी बांगड्या घातल्या पाहिजे,\" असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.\n\nबबनराव पाचपुते यांनी 2014 साली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी त्यांनी आघाडी सरकारमध्ये ते वनमंत्री, आदिवासी मंत्री अशी मंत्रीपदं भूषवली. \n\nशरद पवारांनी श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेतून पाचपुतेंवर केलेल्या टीकेनं महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. पण शरद पवारच नाही तर इतर अनेक मोठ्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा निवडणूक: श्रीपाद छिंदम यांना अहमदनगर शहर मतदारसंघातून विधानसभेत एंट्री मिळणार का?\\nसारांश: श्रीपाद छिंदम. अहमदनगर महापालिकेतील माजी उपमहापौर. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत छिंदम हे बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"श्रीपाद छिंदम\n\nअहमदनगर शहर मतदारसंघातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम जगताप रिंगणात आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. \n\nश्रीपाद छिंदम वादग्रस्त का?\n\n2013 च्या महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. पुढे त्यांना भाजपने उपमहापौरपदी बसवलं. 2018 सालच्या फेब्रुवारी महिन्यात सफाई कंत्राटदाराशी बोलताना छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा निवडणूक: स्थानिक मुद्दयांपेक्षा काश्मीर आणि पाकिस्तान हे मुद्दे निवडणुकीत गाजत आहेत का?\\nसारांश: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजप अध्यक्ष अमित शाह हे यांनी मुंबईत घेतलेल्या सभेत कलम 370 वर भाषण केलं. त्यावेळी ते म्हणाले या निवडणुकीत तुम्ही ठरवा की कलम 370 हटवणाऱ्या पक्षासोबत तुम्ही राहणार आहात की 370 चं समर्थन करणाऱ्यांच्या बाजूने तुम्ही आहात. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nलोकसभा निवडणुकीच्यावेळी बालाकोट येथे करण्यात आलेल्या हवाईहल्ल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या मुद्द्यावर सत्ताधारी रालोआ आणि विरोधातील संपुआ या दोन्ही आघाड्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या होत्या. \n\nनरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये पुन्ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभेच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळ विस्तार, कोण असणार नवे चेहरे? #पाचमोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा : \n\n1 . राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी (16 जून) होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि कोणाची गच्छंती होणार याबद्दल चर्चा सुरू आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांना या विस्तारात मंत्रीपद मिळणार का याबद्दलही उत्सुकता आहे. \n\nNews18 लोकमतनं मंत्रिमंडळ विस्तारासंबंधीची बातमी दिली आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nराजभवनाच्या दरबार हॉलच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यानं गार्डनवर नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. सध्या मंत्रिमंडळामधील स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्याकडे गुड न्यूज\\nसारांश: क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या आयुष्यात लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनुष्का ही गर्भवती असून तिला बाळंतपणासाठी जानेवारी 2021 मधील तारीख देण्यात आल्याची माहिती विराटने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nविराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाह 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता. \n\nविवाहानंतर अडीच वर्षांनंतर दोघांच्या संसाराला एक नवा अंकुर फुटणार आहे. \n\nचाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या विराट आणि अनुष्का 2014 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या जोडीला चाहते विरुष्का असं संबोधतात. \n\nविरुष्काने 2017 च्या डिसेंबर महिन्यात विवाह करण्याचा निर्णय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वीज बिल माफ व्हावं या मागणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक का?\\nसारांश: मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती होती. अनेकांची कामं, उद्योग ठप्प होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन, कोल्हापूर\n\nत्यामुळं या काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी होते आहे. यासाठी राज्यभर सरकारविरोधात संतप्त भावना आहेत. \n\nकोरोना काळात वापरलेल्या विजेच्या दरात सवलत देण्याचे संकेत उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. मात्र ऐनवेळी उर्जामंत्र्यांनी वीज बिल भरण्याचे आवाहन केल्याने सगळीकडे नाराजी व्यक्त होतेय.\n\nलॉकडाऊन काळातील भरमसाठ वीजबिल आल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.\n\nघरगुती वीज बिल माफ करावे या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये चक्क चौकातच भव्य होर्डिंग लावत स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वॉलमार्ट-फ्लिपकार्ट सौद्याने कशी बदलणार तुमची शॉपिंग कार्ट?\\nसारांश: अमेरिकेची बलाढ्य ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्टने भारतीय कंपनी फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. वॉलमार्टची फ्लिपकार्टमधील गुंतवणूक 77 टक्के असणार आहे. दुसऱ्या शब्दांत वॉलमार्ट कंपनी या गुंतवणुकीसाठी फ्लिपकार्टला तब्बल 1,600 कोटी डॉलर म्हणजेच एक लाख 7 हजार कोटी देणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ : असा आहे ​वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार?\n\nवॉलमार्ट कंपनीतर्फे करण्यात आलेली ही सगळ्यांत मोठी गुंतवणूक मानली जात आहे. \n\nपाच वर्षांपूर्वी अॅमझॉन या अमेरिकन ई-कॉमर्स कंपनीने भारतात पाय रोवल्यापासून फ्लिपकार्टवर दडपण वाढलं आहे. अॅमेझॉन फ्लिपकार्टला खरेदी करण्यासाठीही उत्सुक होती. मात्र वॉलमार्टने व्यवहारात बाजी मारली.\n\nफ्लिपकार्टचे देशभरात 10 कोटी ग्राहक आहेत. \n\nदहा वर्षांपूर्वी दोन तरुण अॅमेझॉनच्या ऑफिसमध्ये इंटर्नशिपमध्ये आले होते. मात्र अॅमेझॉनने त्यांना स्वत:चे कर्मचारी म्हणून ताफ्यात स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: व्याभिचाराचा कायदा करणाराच जेव्हा आढळला व्याभिचाराचा दोषी...\\nसारांश: अडल्ट्री किंवा व्याभिचारासंदर्भात कठोर कायदा बनवण्यासाठी ज्या व्यक्तीनं मदत केली, तीच व्यक्ती व्याभिचाराप्रकरणी दोषी आढळली. मग काय? ज्या शिक्षेची तरतूद त्यांनं केली होती, तीच शिक्षा त्याला भोगावी लागली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुखलीस बिन मोहम्मद शिक्षा भोगताना\n\nइंडोनेशियातल्या आचे प्रांतात ही घटना घडली.\n\nमुखलीस बिन मोहम्मद असं या 46 वर्षीय व्यक्तीचं नाव. मुखलीस यांचे विवाहित महिलेशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर कायद्यान्वये मुखलीस यांना चाबकाचे 28 फटके मारण्यात आले.\n\nमुखलीस बिन मोहम्मद हे आचे उलेमा काउन्सिलशी (MPU) जोडलेले आहेत.\n\nइंडोनेशियातील आचे हा प्रांत इस्लाममधील शरिया कायद्याचं कठोर पालन करणारा प्रांत म्हणून ओळखला जातो. समलैंगिक संबंध आणि जुगार हेही आचेमध्ये निषेधार्ह असून, यात दोषी आढळल्यास सार्वजनिकरीत्या चाब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: व्हायरल न्यूड सीनमुळे मराठी अभिनेत्रीला 'पॉर्नस्टार' म्हणून हिणवलं जातंय\\nसारांश: एका महिलेने आपल्या ब्लाऊजची बटन उघडली आणि तिची उघडी छाती दिसली. त्यानंतर तिने एका पुरुषासोबत सेक्स केला आणि तशीच त्याच्या बाजूला पहुडली. जवळपास 30 ते 40 सेकेंदाचा हा व्हीडिओ सध्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केला जात आहे. अनेकांनी तिला 'पॉर्न स्टार्स'च्या यादीत बसवलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यूट्यूबवर या एका बोल्ड सीन्ससोबतच आणखी काही 10 सेकेंदाच्या छोट्या क्लिप अपलोड करण्यात आल्या आहेत. जे आतापर्यंत हजारो वेळा पाहिले गेले आहेत. \n\nएवढंच नाही तर हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे, हे सांगण्यासाठी तिच्या ओळखीच्या लोकांनीही हा व्हीडिओ तिला पाठवला. \n\nहा कोणाताही पॉर्न व्हीडिओ नसून 'नेटफ्लिक्स ओरिजनल'वरील 'सेक्रेड गेम्स' या सीरिजमधला. \n\nया सीरिजमध्ये राजश्री यांनी गँगस्टर गणेश गायतोंडेच्या (नवाजुद्दीन सिद्दीकीने ही भूमिका साकारली आहे) पत्नीची भूमिका साकारली आहे. राजश्री यांनी नवाजुद्दीनसोब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: व्हिएन्ना हल्ला: गोळीबारात दोघांचा मृत्यू, हल्लेखोरांचा शोध सुरूच\\nसारांश: ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये सहा ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऑस्ट्रियाचे चॅन्सलर सेबॅस्टियन कुर्झ यांनी हा 'दहशतवादी हल्ला' असल्याचं म्हटलं. पोलिसांकडून एक हल्लेखोर मारला गेला असून दुसऱ्या हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचं ऑस्ट्रियाचे गृहमंत्री कार्ल नेहमा यांनी सांगितलं. \n\nव्हिएन्नाच्या मध्यवर्ती स्विडनप्लाट्स स्क्वेअर इथं गोळीबार करण्यात आला. पण हल्लेखोरांचे लक्ष्य नेमकी हीच जागा होती का, हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये. \n\n\"गोळीबारात एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्या एका जखमी महिलेचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, \" अशी माहिती महापौर मायकल लुडविग या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: व्हीडिओ पाहा : आसामच्या 'जुगाडू'ने फुलवलं सामान्यांचं आयुष्य\\nसारांश: \"मला सगळ्यांच्या अडचणी दूर करायला आवडतात. आपल्या कामांमुळे इतरांच्या डोक्यावरचा ताण हलका व्हावा किंवा त्यांनी काहीसं स्वावलंबी व्हावं हा माझा या मागचा हेतू आहे\", उद्धव भराली सांगत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"BBC INNOVATORS : उद्धव भरालींच्या 'जुगाडां'चा विकलांग व्यक्तींना आधार\n\nयाच कारणांमुळे भराली नवनव्या शोधांच्या मागे आपला वेळ सत्कारणी लावत असतात. 30 वर्षांपूर्वी त्यांनी या कामाला सुरुवात केली होती. आज हे काम त्यांच्या आयुष्याचं ध्येय झालं आहे.\n\nत्यांनी आजपर्यंत नवनव्या अशा 140 वस्तूंचा शोध लावला आहे. त्यातल्या अनेक वस्तू या व्यवसायिकदृष्ट्या विकल्या जात आहेत. तर, काही वस्तूंना आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.\n\nलोकांना मदत करणं हे माझं प्रमुख उद्दीष्ट असल्याचं ते सांगतात. कृषी शेत्राशी निगडी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: व्हॅलेंटाईन डेचा बदला : झुरळाला द्या ब्रेकअप झालेल्या बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडचं नाव\\nसारांश: अमेरिकेतल्या एका प्राणी संग्राहलयात झुरळांना ब्रेकअप झालेल्या पार्टनरचं नाव देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"टेक्सास राज्यातल्या एल पासो या संग्राहलयात Quit Bugging Me!!! नावाने हा व्हॅलेंटाईन फिव्हर साजरा केला जात आहे. \n\nया झुरळांना नंतर भुकेलेल्या मीरकट प्राण्यांना खाऊ घातलं जात आहे. मीरकट या प्राण्याला झुरळं फार आवडतात. \n\nएक्स पार्टनरची नावं मीरकट प्राण्यांच्या कुंपणाभोवती लावून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. पण ही नावं पूर्ण न लिहीता त्यांची अद्याक्षरं लिहिली जाणार आहेत. \n\n\"हा एक मजेशीर आणि हटके कार्यक्रम आहे,\" असं या कार्यक्रमाच्या आयोजक साराह बोरिगो यांनी सांगितलं. \n\nफेसबुकवर हा कार्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरजील उस्मानीचं वक्तव्य 'आजचा हिंदू समाज सडलेला' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शरजील उस्मानी\n\n1. 'आजचा हिंदू समाज सडलेला', एल्गार परिषदेत शरजील उस्मानीचं वक्तव्य\n\n\"आजचा हिंदू समाज सडलेला आहे, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे\", असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शरजील उस्मानी यानं केलं आहे. शरजील उस्मानीच्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे. ही बातमी 'एबीपी माझा'ने दिली आहे. \n\nपुण्यात शनिवारी झालेल्या एल्गार परिषदेतील भाषणादरम्यान शरजील उस्मानीने म्हटलं की, \"समाज हा पूर्णपणे सडला आहे. उत्तर प्रदेश पोलीसांनी एका"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार - कंगना राणावतला भेटायला राज्यपालांना वेळ आहे, पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही\\nसारांश: \"महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल बघितले नाहीत. महाराष्ट्रातले शेतकरी भेटायला येतोय हे माहिती असताना ते गोव्यात गेले आहेत. त्यांना कंगनाला भेटायला त्यांना वेळ आहे पण शेतकरी बांधवांना भेटायला त्यांना वेळ नाही. त्यांनी राजभवनावर असायला हवं होतं. पण तसं झालं नाही\", असा टोलाशरद पवार यांनी हाणला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कंगना राणावत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.\n\nमुंबईतल्या आझाद मैदानात जमलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्च्याला संबोधित करताना ते बोलत होते. \n\nकोणतीही चर्चा न करता तीन कृषी कायदे संमत करण्यात आले. घटनेची पायमल्ली करून, संसदेची प्रतिष्ठा न ठेवता कायदा पारित करण्यात आलेत. शेतकऱ्यांना एमएसपीचा आधार आहे. त्याच्या तरतूदीसंदर्भात तडजोड होणार नाही. केंद्र सरकारला धडा शिकवला पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. \n\n\"ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना या देशातल्या कष्टकरी, शेतकरी बांधवांबद्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार : 'नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाने शेतकरी उद्ध्वस्त' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या अशा :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. शरद पवार : नोटबंदीच्या एका निर्णयानं शेतकऱ्यांच्या घामाची किंमत उद्धवस्त \n\n\"नोटाबंदीचा निर्णय हा अनेकांना मोदींचा मास्ट्ररस्ट्रोक वाटला होता पण बँकेत चलन बदलून घेण्यासाठी ज्या रांगा लागल्या त्यात शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, शेतीवर परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक निर्णय घेऊन उद्ध्वस्त केली,\" अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते नवी मुंबई इथं राष्ट्रवादीच्या बुथ कमिटी मेळाव्यात बोलत होते. \n\n'लोक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार असं का म्हणाले रफाल विमान गेमचेंजर ठरणार नाही?\\nसारांश: गेली अनेक वर्षे ज्या विमानांवर चर्चा सुरू होती ती रफाल विमानं काल भारतात येऊन पोहोचली आहेत. फ्रान्सहून 7000 किमी प्रवास करून 5 रफाल लढाऊ विमानांची पहिली बॅच अंबालाच्या एअरफोर्स स्टेशनवर दाखल झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या काल प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीमधील वक्तव्यावरुन आता चर्चा सुरू झाली आहे. सीएनएन न्यूज 18 या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वक्तव्य केले आहे.\n\nकाल रफाल भारतात आल्यानंतर या विमानांचे स्वागत करण्यात आले. राजनाथ सिंह यांनी ट्वीटरवरून या विमानांच्या क्षमतेची माहिती दिली होती. तसंच त्यांची प्रशंसा केली. या विमानांमुळे आता भारतीय वायू दल कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सक्षम आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं.\n\nरफ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार असे ठरले या विधानसभा निवडणुकीचे 'मॅन ऑफ द मॅच'\\nसारांश: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2014 च्या तुलनेत चांगली कामगिरी केल्याची ताजी आकडेवारी सांगते. महाराष्ट्रात शरद पवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं दिसून आलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"साताऱ्यातील शेवटच्या सभेत तर भर पावसात शरद पवारांनी भाषण करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला होता. त्यामुळे शरद पवार एकटे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर भारी पडले का, असा सहाजिक प्रश्न चर्चेत आलाय.\n\nशरद पवार एकटेच भिडले?\n\nलोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे राज्याच्या दौऱ्यावर निघाले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात जाऊन शरद पवारांनी पाहणी केली, चारा छावण्यांना भेटी दिल्या. तिथली व्यथा शरद पवारंनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली.\n\nत्यानंतर म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार यंदाची लोकसभा निवडणूक खरंच लढले तर...\\nसारांश: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकांआधी त्यांनी आता फक्त राज्यसभेच्या माध्यमातून संसदीय राजकारण करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. मात्र माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही, पण याबाबत विचार करून सांगू,\" असं शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात म्हटलं आहे. \n\nत्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवारांची ही नवी खेळी असल्याचं बोललं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला पवारांच्या नेहमीच्याच स्टाइलचा हा 'स्ट्रोक' असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.\n\nशरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाहीत ते मात्र करतातच, अशी त्यांची महाराष्ट्राच्या राजकार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत 'फिक्स्ड मॅच' आहे का?\\nसारांश: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत सामनामध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सामनाचे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मुलाखत घेतली.\n\nया मुलाखतीत शरद पवार यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, महाविकास आघाडीतल्या पक्षांमधील मतभेद, देवेंद्र फडणवीसांचा सत्तास्थापनेचा दावा अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. पण, ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी टीकाही करायला सुरुवात केली. \n\nकाही जणांनी या मुलाखतीचं वर्णन 'स्वत:च मुलाखत घ्यायची आणि स्वत:च उत्तरं द्यायची' असं केलं आहे, तर 'तू मला हे प्रश्न विचार, मी तुला हे उत्तर देईल,' असंही मत काही जणांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार यांचे 12 गौप्यस्फोट, अजित पवार यांच्याबाबत काय म्हणाले?\\nसारांश: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचा सत्तापेच सुटल्यानंतर या दरम्यान घडलेल्या घडामोडींबद्दल काही गौप्यस्फोट केले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\nएबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी यांनी अजित पवारांच्या बंडासह काँग्रेसचा विरोध, नरेंद्र मोदींची ऑफर, उद्धव ठाकरेंना दिलेले आदेश इत्यादी विविध घटना सविस्तर सांगितल्या.\n\nया मुलाखतीतले महत्त्वाचे 12 मुद्दे शरद पवारांच्या शब्दांत खालीलप्रमाणे...\n\n1) 'मी अजितला म्हटलं, भाजपशी बोल'\n\nभाजपमधील एक वर्गाला वाटत होतं, की राष्ट्रवादीशी बोलावं. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मला विचारलं, की फडणवीस काही बोलायचं म्हणतात, तर मी जाऊ का? मी म्हटलं,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार यांच्या कौतुकात राष्ट्रवादीतल्या समस्या झाकल्या जात आहेत का?\\nसारांश: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि शिवसेना-भाजपनं बहुमत मिळवलं. मात्र, 2014 च्या तुलनेत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या जागांची संख्या कमी झाली. या पिछेहाटीला शरद पवारांचा झंझावात कारणीभूत असल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आणि त्यामुळं शरद पवारांवर कौतुकही सुरू झालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवसेना-भाजपनं सत्ता राखली, मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी शरद पवार राहिले. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा 41 वरून 54 वर गेल्या. शिवाय, अवघ्या विरोधी पक्षांचा चेहरा बनलेल्या शरद पवारांमुळं काँग्रेसच्याही जागा वाढल्या. काँग्रेसच्या जागा 42 वरून 44 वर गेल्या.\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nशरद पवार यांनी वय वर्षे 79 असूनही, राज्यव्यापी दौरा करत प्रचार केला. साताऱ्यात तर भर पावसात सभा घेतली आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. परिणामी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार यांच्याकडे किती संपत्ती आहे?\\nसारांश: \"आयकर विभागाची नोटीस येणार असे मी ऐकले आहे. सोमवारी येणार होती असेही कळले होते. हातात आली नाही. देशातल्या एवढ्या लोकांमध्ये केवळ आमच्यावर विशेष प्रेम आहे ही आनंदाची बाब आहे,\" या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आयकर विभागाच्या नोटीशीसंदर्भात मंगळवारी (22 सप्टेंबर) प्रतिक्रिया दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण अशी कोणतीही नोटीस पाठवण्याचे आदेश आम्ही आयकर विभागाला दिलेले नाहीत असे निवडणूक आयोगाने आता स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुळात स्वत: शरद पवारांनी माहिती दिल्याप्रमाणे अशी कोणती नोटीस त्यांच्यापर्यंत पोहचली आहे का? आणि निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन नोटीस पाठवली नाही मग आयकर विभागाने कशाच्या आधारावर ही कार्यवाही केली? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.\n\n2009 लोकसभा आणि 2014 आणि 2019 मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात ही नोटीस आहे का हे देखील अद्याप स्पष्ट नाही.\n\nलोक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार यांच्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, 'जो कर्माने मरणार त्याला धर्माने मारू नका'\\nसारांश: मुंबई येथे शिवसैनिकांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही चिमटा काढला. शरद पवार यांचं नाव शिखर बॅंक घोटाळा प्रकरणी आल्यामुळे त्यांचे पुतणे अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या सर्व घडामोडींवर ठाकरे यांनी भाष्य केलं की, \"मला कुणाचं वाईट झाल्यावर आनंद होत नाही. मला पवारांच्या कौटुंबिक भांडणात रस नाही. बाळासाहेब म्हणायचे जो आपल्या कर्माने मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका. गेल्या 50 वर्षांत जे जे आपल्याशी जसेजसे वागले, तीच परिस्थिती त्यांच्यावर ओढावली.\"\n\nकाल झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितलं होतं की अजित पवारांनी आपल्या मुलांना शेती आणि व्यवसाय करण्याचा सल्ला दिला आहे. त्याबद्दलही उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं \"मी राजकारण सोडणार नाही, शेती करणार नाही त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस\\nसारांश: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (22 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेतली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आपल्याला आयकर विभागाची नोटीस आली आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाविकासआघाडीतील नेत्यांवर त्यांचे विशेष प्रेम आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. शरद पवार यांना याआधी ईडीची नोटीस आली होती. आता त्यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे.\n\nपत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर भूमिका मांडली. आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे असे त्यांनी सांगितले. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका सभागृहाचे अवमूल्यन करणारी होती असं मत पवार यांनी मांडलं.\n\nया पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यसभेतील घडामोडीवर आपलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार यांनी पार्थ पवार यांचे कान उपटून कुणाला इशारा दिला आहे?\\nसारांश: शदर पवार यांनी मात्र पार्थ पवार यांच्या मताला कवडीची किंमत नाही, ते अपरिपक्व आहेत, असं विधान करत पार्थ यांच्या वक्तव्यांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे. पार्थ यांनी सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर पत्रकारांनी शरद पवार यांना विचारलं असता शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही ते इनमॅच्युअर आहेत,\" असं शरद पवार म्हणाले आहेत. \n\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरून राजकारण सुरू असतानाच पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आणि सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणारं निवेदन त्यांना दिलं होतं. \n\nपण प्रत्यक्षात मात्र आघाडी सरकारचा सीबीआय चौकशीला विरोध आहे. \n\n\"मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करत असून ते सत्य शोधण्यास सक्षम आहेत आणि अतिशय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार: काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांची तात्काळ सुटका करा\\nसारांश: काश्मीरमध्ये नजरकैदेत असलेल्या जम्मू-काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे. \n\nकाय म्हटलंय निवेदनात ?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लांचा हा फोटो व्हायरल झाला होता.\n\nभारत आणि भारताची राज्यघटनेत नेहमीच मतमतांतराला स्थान आहे. इथं नेहमीच इतरांची मतं ऐकून घेतली जातात. असं असलं तरी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी होत आहे आणि यामुळे न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेच्या तत्वाला धोका निर्माण झाला आहे. लोकशाही मूल्यं आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर हल्ले होत आहेत, दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढीस लागलं आहे. यामुळे फक्त सभ्य आवाजच नव्हे, तर टीकात्मक आवाजाला व्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार: महाराष्ट्रात सत्तास्थापन 17 नोव्हेंबरला होणं अवघड, पण सत्ता 5 वर्षं टिकेल #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. राज्यात 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड, पण सत्ता 5 वर्षं टिकेल - शरद पवार\n\n17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला नवे सरकार स्थापन होईल अशी चर्चा आहे. मात्र राज्यात 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे, पण शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं सरकार 5 वर्षं टिकेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.\n\nदोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. निती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार: माझं नाव शिखर बॅंक प्रकरणात आल्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला\\nसारांश: अजित पवार यांनी राजीनामा का दिला याबाबत शरद पवारांनी खुलासा केला. माझं नाव शिखर बॅंक घोटाळा प्रकरणात आल्यामुळे अजित पवार हे अस्वस्थ होते त्यातूनच त्यांनी राजीनामा दिला असावा असं मला समजलं, असं शरद पवारांनी सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अजित पवार यांनी राजीनामा का दिला याबाबत शरद पवारांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. \n\nआमच्या कुटुंबात कोणताही कलह नाही असं शरद पवार यांनी सांगितलं. माझा निर्णय अंतिम असतो. असं पवार सांगतात. \n\nराजकारणाची पातळी घसरली आहे त्यापेक्षा उद्योग आणि शेती करा असा सल्ला अजित पवारांनी आपल्या मुंलाना दिला असं शरद पवारांनी सांगितलं. \n\nअजित पवार यांनी माझ्याकडे राजीनामा दिला पण त्यांनी राजीनाम्याचं कोणतंही कारण स्पष्ट केलं नाही असं विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं. \n\nमी राजीनामा दिला आणि तो तुम्ही तो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवारांचं मुख्यमंत्रिपदाबाबतचं वक्तव्य अजित पवारांना शांत करण्याचा प्रयत्न ?\\nसारांश: महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? सुप्रिया सुळे की अजित पवार? ही चर्चा राजकीय वर्तुळात सतत रंगत असते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अजित पवारांची मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. तर, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून, बदललेल्या राजकारणात सुप्रिया सुळे राज्यात सक्रिय दिसू लागल्यात. त्यामुळे पवार मुलीला राजकीय वारसदार बनवणार की पुतण्याला? हा प्रश्न शरद पवारांना मुलाखतीदरम्यान विचारला जातो. \n\nसुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले शरद पवार? \n\nलोकमत समूहाचे प्रमुख विजय दर्डा यांच्या, सुप्रियाला पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही पहाता का? या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवारांची सातारा येथे पावसात सभा: वणवा की स्टंटबाजी, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस- विधानसभा निवडणूक\\nसारांश: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील सभा सोशल मीडियावर चांगलीच गाजते आहे. पवार यांच्या सभेनंतर व्हॉटसअपवर हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर त्यांचा हा फोटो अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शरद पवार साताऱ्यातील सभेत बोलताना\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n'मी व्यथांची वेधकाळा, मी नभीचा मेघकाळा\n\nवाळवंटा ऐक माझे, मीच उद्याचा पावसाळा'\n\nया काव्यपंक्तीचा संदर्भ देत पृथ्वीराज बोऱ्हाडे यांनी शरद पवार यांच्या साताऱ्यातील भर पावसात केलेल्या भाषणाचं कौतुक केलं आहे. \n\nनेटिझन्सची प्रतिक्रिया\n\n'मुसळधार पावसात तो वणवा, आज मी पुन्हा भडकताना पाहिला\n\nमहाराष्ट्राचा आधारवड, तोफेसारखा मी धडाडताना पाहिला' \n\nअशा शब्दांत शरद पवारांचं कौतुक सागर नलगे यांनी केलं आहे. \n\nहा फोटो निवडणुकीची ओळख बनून राहील असं मत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवारांच्या पावसातल्या सभेची तुलना जो बायडन यांच्या 'या' सभेशी का होतेय?\\nसारांश: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांच्या 'मैदानात खेळाडूच दिसत नाही,' या वक्तव्याची बरीच चर्चा होती. त्याचवेळी 18 ऑक्टोबरला साताऱ्यात भर पावसात एक सभा झाली आणि या सभेनं निवडणुकीच्या मैदानाची गणितंच बदलली. या पावसातल्या सभेचे वक्ते होते शरद पवार.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची कधीही चर्च निघाली की, शरद पवारांच्या साताऱ्यातील पावसातील सभेची आठवण काढली जातेच. त्या सभेतील पावसात भिजत भाषण करतानाच्या शरद पवारांच्या दृश्यानं महाराष्ट्रातील सोशल मीडिया दाणाणून सोडला. माध्यमांनी हे दृश्य दाखवलं. \n\nनिवडणुकीत 'नेरेटिव्ह' तयार करण्याला आणि बदलण्याला मोठं महत्त्व दिलं जातं. या सभेनं तेच केल्याचं आजही राजकीय वर्तुळातील जाणकार सांगतात.\n\nशरद पवार यांच्या या सभेची आठवण निघण्याचं कारण म्हणजे अमेरिकेतील निवडणूक आणि तेथील ट्रंप यांचे प्रतिस्पर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवारांपुढे माढाचा पेच : उमेदवारीसाठी रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेनं जाणार?\\nसारांश: महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी हे ट्वीट केलं असलं, तरी आव्हाड यांच्या पक्षालाही सावध रहावं लागेल अशी चिन्हं आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हेदेखील भाजपच्या वाटेनं जाऊ शकतात. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nरणजितसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारी भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट घेतल्यामुळं त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. माढा मतदारसंघातील उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवारांबद्दलच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?\\nसारांश: भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज 77वा वाढदिवस. यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसा सांगणारे शरद पवार गेली सात दशकं राजकारणात सक्रिय आहेत. राजकारणाखेरीज साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये ते लीलया वावरतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर कोलकाता येथील पत्रकार परिषदेत टिपलेलं छायाचित्र.\n\n12व्या महिन्याच्या 12 तारखेला जन्माला आलेल्या पवारांबद्दलच्या या 5 इंटरेस्टिंग गोष्टी:\n\n1. ... आणि घाशीराम जर्मनीत पोहोचला\n\nज्येष्ठ नाट्यकर्मी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आणि डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेलं 'घाशीराम कोतवाल' हे नाटक जोरदार गाजलं. 80 च्या दशकात या नाटकाचा प्रयोग जर्मनीत होणार होता. पण या नाटकाला काहींचा विरोध होता.\n\nनाटकात काम करणारी अनके मंडळी पुण्यात राहत होती. जर्मनीला विमानाने जाण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद बोबडे : बाईकवर बसून फोटो काढल्यामुळे चर्चेत आलेले सरन्यायाधीश\\nसारांश: भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी हार्ले डेव्हिडसन या मोटरसायकलवर बसून फोटो काढल्यामुळे कोरोनाच्या काळात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"न्या. बोबडे यांचे हे फोटो व्हायरल झाले असून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. अनेक लोकांनी न्या. बोबडे यांच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nन्या. बोबडे यांचे हे फोटो आवडल्याचेही काही लोकांनी ट्वीटरवर सांगितले आहे तर काहींनी या बाईकच्या मालकीबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. न्या. बोबडे यांनी मास्क घातलेला नाही, हेल्मेट घातलेले नाही असे आक्षेपही घेण्यात आले.\n\nयाबाबत न्यायमूर्ती बोबडे यांची प्रतिक्रिया मात्र कळू शकलेली नाही. \n\nन्या. बोबडे यांचे हे फोटो व्हायरल झाल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद बोबडे यांचं ‘तू तिच्याशी लग्न करशील का’ या वक्तव्यावर स्पष्टीकरण\\nसारांश: एक संस्था तसंच न्यायालय म्हणून, \"आम्हाला महिलांविषयी अतिशय आदर आहे,\" असं स्पष्टीकरण सरन्यायधीश शरद बोबडे यांनी सोमवारी, 8 मार्च रोजी बोलताना दिलं. \"आम्ही बलात्काऱ्याला पीडितेशी लग्न करशील का असं विचारलेलं नाही,\" असंही ते म्हणाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तीन न्यायमुर्तीच्या खंडपीठासमोर बलात्काराच्या प्रकरणाची सुनावणी चालू असताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं चुकीच्या पद्धतीने वार्तांकन केल्याचं ते म्हणाले. \n\nएका दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सरन्यायधीशांनी यावर टिप्पणी केली. \n\nत्यांनी म्हटलं की आपण जो प्रश्न विचारला, \"तिच्याशी लग्न करशील का?\" तो आरोपीला तिच्याशी \"लग्न कर\" असं सुचवण्यासाठी नव्हता. \n\n\"या कोर्टाने महिलांना नेहमीच आदर दिला आहे. सुनावणी दरम्यानही आम्ही कधी हे सुचवलं नाही की आरोपीने पीडितेशी लग्न करावं. आम्ही हे विचारलं की तू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शर्मिला टागोर यांना प्रपोज करताना मन्सूर अली खान पटौदींनी दिली होती 'ही' भेट\\nसारांश: 27 डिसेंबर 1969...भारतीय क्रिकेट टीमचे तेव्हाचे कर्णधार नवाब मन्सूर अली खान पटौदी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी विवाहबद्ध झाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आपापल्या क्षेत्रात त्यावेळी गाजत असलेली ही दोन नावं होती. त्यामुळे त्यांच्या नात्याची आणि लग्नाची तेव्हा खूप चर्चाही झाली होती. \n\nपटौदी घराण्याचे शेवटचे 'नवाब' आणि त्याकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या नात्याची सुरूवात चार वर्षांपूर्वी म्हणजेच 1965 साली झाली होती. मन्सूर अली खान पटौदी यांच्या टीमचा सामना पाहण्यासाठी शर्मिला टागोर दिल्लीतल्या स्टेडिअममध्ये आल्या होत्या. \n\n5 जानेवारी 1941 साली भोपाळ इथे जन्मलेल्या नवाब मन्सूर अली खान पटौदी यांना क्रिकेट वारशामध्ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शशी कपूर यांच्यासोबत शशी थरूरांनाही वाहिली आदरांजली\\nसारांश: हिंदी सिनेसृष्टीतला सगळ्यांत देखणा अभिनेता, असं वर्णन अनेकांनी शशी कपूर यांना आदरांजली वाहताना केलं आहे. काही निवडक कलावंत आणि सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसी स्टूडियोमध्ये शशी कपूर\n\nरेणुका शहाणे लिहितात, शशी कपूर यांचं जाणं चित्रपट आणि नाट्यसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. 'खिलते है गुल यहा' या गाण्याचीही त्यांनी आठवण यावेळी करून दिली आहे. \n\nरेणूका शहाणे यांचा शोकसंदेश\n\nसगळ्यांत देखणा, दिलदार आणि प्रेम करावा असा नट. त्यांच्या जाण्यानं अगणित चाहते शोक सागरात बुडाले आहेत, असं शोभा डे यांनी ट्वीट केलं आहे. \n\nशोभा डे यांचं ट्वीट\n\nचित्रपट आणि रंगमंचावरील त्यांचं काम अद्वितीय आहे. त्यांचं काम कायम स्मरणात राहील, असं लिहून करण जोहर यांनी शशी कपूर यांना श्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शाळेत न घालता मुलांना प्रवासातून शिक्षणाचे धडे\\nसारांश: हैदराबाद येथे राहणाऱ्या 9 वर्षाच्या अनन्या आणि अमूल्यासाठी निसर्ग हीच शाळा आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एक दिवस ते अरुणाचल प्रदेशात जगण्याचा अनुभव घेतात, तर 10 दिवसांनी कुर्गमधल्या कॉफीच्या बागेत नवं काही तरी शिकत असतात. \n\n गंगाधर कृष्णन आणि रम्या लक्ष्मीनाथ या दाम्पत्याने आपल्या मुलांना रोड स्कूलिंगच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी नोकरी सोडली आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शाहिद आफ्रिदीच्या वयाचा जांगडगुत्ता का होतो?\\nसारांश: निवृत्तीनंतर शाहिदी आफ्रिदीच्या वयाची चर्चा का सुरू झाली आहे?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शाहिद आफ्रिदी\n\nशाहिद आफ्रिदी हे नाव क्रिकेट रसिकांना नवीन नाही. बॅटने बॉलर्सना बुकलून काढणारा, आपल्या स्पिन बॉलिंगने भल्याभल्या बॅट्समनला नांगी टाकायला लावणारा आणि उत्तम फिल्डर ही आफ्रिदीची मैदानावरची ओळख. \n\nपण पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूच्या वयाचा विषय निघाला की गोष्टी रंजक होऊ लागतात. पंधरा वर्षांहून अधिक काळ मैदान गाजवलेल्या आफ्रिदीचं नेमकं वय किती? हे त्यालाही उलगडलं नसल्याचं परवा स्पष्ट झालं. \n\nआफ्रिदीच्या वयाची चर्चा आता का सुरू झाली?\n\n1 मार्च हा आफ्रिदीचा वाढदिवस. जगभरातल्या चाहत्यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिंजो आबे : जपानच्या पंतप्रधानांनी तब्येतीमुळे दिला राजीनामा\\nसारांश: जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आपल्या आजारपणामुळे निर्णय खोळंबू नयेत म्हणून हा निर्णय घेत असल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करत नसल्याबद्दल जपानी जनतेची माफी मागितली आहे. \n\n65 वर्षांच्या शिंजो आबेंना 'अल्सरेटिव्ह कोलायटिस' हा पोटाचा विकार गेल्या अनेक वर्षांपासून आहे. पण गेल्या काही काळात आपला आजार बळावल्याचं त्यांनी म्हटलंय. \n\nगेल्या वर्षी शिंजो आबे हे जपानचे सर्वांत जास्त काळ पदावर असणारे पंतप्रधान ठरले होते. त्यांचा सध्याचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ 2012मध्ये सुरू झालाय. \n\nत्यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिक्षक दिन: सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?\\nसारांश: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. राधाकृष्णन हे भारताच्या उपराष्ट्रपतीपदी आणि राष्ट्रपतीपदी होते. पण त्याआधी ते भारताचे राजदूत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यावेळचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. \n\nसर्वपल्ली राधाकृष्णन चीनला गेले तेव्हा चीनचे नेते माओ यांनी आपल्या निवासस्थानी त्यांचा पाहुणचार केला. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं तेव्हा राधाकृष्णन यांनी माओ यांच्या गाल प्रेमाने थोपटले होते. \n\nत्यांच्या या कृतीचं माओंना आश्चर्य वाटलं यावर माओ काही बोलायच्या आधीच राधाकृष्णन यांनी म्हटलं, \"अध्यक्ष महोदय. तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका. असंच मी स्टालिन आणि पोप यांच्याबरोबरसुद्धा केलं आहे.\" \n\nडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन\n\nभारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिक्षणासाठी बंड करत अंजुमनं झुगारलं बालविवाहाचं बंधन\\nसारांश: अंजुम सय्यद ही अहमदनगरच्या शेवगाव इथ राहते. लग्नानंतर आठच दिवसांनी तिनं घटस्फोट घेतला. कारण, तिला शिकायचं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नवऱ्यानं शिक्षणाचं आश्वासन न पाळल्यामुळं अंजुमने घेतला घटस्फोट\n\nअल्लाउद्दीन सय्यद हे अंजुमचे वडील. सततच्या आजारपणामुळं त्यांना कामं करणं शक्य होत नाही. अंजुमची आई मजुरी करुन घर चालवते. \n\nसय्यद यांना एकूण पाच अपत्य. अंजुम त्यातली एक. घरच्या गरिबीमुळं त्यांनी लहान वयात अंजुमचं लग्न केलं.\n\nलग्न करताना अंजुमची मर्जी विचारात घेण्यात आली नाही.\n\n\"वयाच्या सतराव्या वर्षी माझं लग्न करण्यात आलं,\" असं अंजुम सांगते.\n\nमेंदी, हळद आणि लग्न हे सर्व काही एका दिवसात उरकण्यात आले. अंजुम सासरी गेली.\n\nलग्नानंतरचं आयु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिरूर लोकसभा निकाल : अमोल कोल्हे यांचा विजय, शिवाजीराव आढळराव पराभूत\\nसारांश: शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे 58,483 मतांनी विजयी झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांनी स्थानिक शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. \n\nशिवसेनेतून आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा मैदानात उतरवलं आणि तेव्हापासूनच शिरूर मतदारसंघाने महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. \n\nशिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालाविषयी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात, \"शिरूरमध्ये अमोल कोल्हे निवडून यायचं एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांची लोकप्रियता. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेनं अमोल कोल्हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आणि याच प्रसिद्धीचा फायदा त्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिवजयंतीच्या तारखेचा दुसरा वाद उद्धव ठाकरे मिटवणार का?\\nसारांश: मराठा साम्राज्य उभे करणारे आणि म्हणूनच महाराष्ट्रासाठी शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती 19 फेब्रुवारीला साजरी होणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यातला 'शासकीय' आणि '19 फेब्रुवारी' हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत. कारण, सगळ्यांनाच माहीत आहे की, शिवजयंतीच्या निश्चित तारखेवरून राज्यात वाद आहेत. \n\nशिवाजी महाराजांचा नक्की जन्म कधी झाला, 19 फेब्रुवारी की 6 एप्रिल...हा वाद नेमका का आहे, शिवजयंतीची नेमकी तारीख शोधून काढण्यासाठी सरकार पातळीवर आतापर्यंत कोणते प्रयत्न झाले, त्यातून काय निष्पन्न निघालं, हे सगळं आज समजून घेऊया. \n\nशिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ला झाला असं मानलं जातं. महाराष्ट्र सरकारने 2000"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिवसेना-एमआयएम आणि बसपा-भाजप असं समीकरण तुम्हाला माहिती आहे का?\\nसारांश: अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत दोन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले आहेत. शिवसेनेने ऐन वेळी एमआयएम पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, मात्र जिंकण्यासाठी पुरेशी मते न मिळाल्यामुळे एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतीकात्मक फोटो\n\nया निमित्ताने एकमेकांचे कट्टर हाडवैरी असलेले दोन पक्ष एकत्र आल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. एमआयएमला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा भाजपच्या टीकेला अजून धार येण्याची शक्यता आहे. तर ही केवळ स्थानिक पातळीवरची राजकीय तडजोड असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.\n\nदुसरीकडे याचं निवडणुकीत बसपाच्या नगरसेवकाने मतदानाला अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे भाजपच्या उमेदवाराला बसपाने पाठिंबा दिला. अगोदरच बसपा भाजपची बी टीम असल्याच्या टीका होत आहे, त्यामुळे या चर्चेला या नि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिवसेना: आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं या मागणीचा अर्थ काय?\\nसारांश: विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 105 जागा मिळाल्या आणि शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. आम्हाला सत्तेमध्ये समान वाटा हवा आहे असं शिवसेनेनं भाजपला स्पष्ट सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्यमंत्रिपद अडीच वर्षांसाठी देणार असाल आणि ते ही लिखित स्वरूपात लिहून देणार असाल तरच आम्ही तुमच्यासोबत सत्तेत येऊ असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. \n\nइतर खातीही 50:50 टक्के द्यावीत हे असं शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. \n\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी निवडून आलेल्या शिवसेना आमदारांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी अशी मागणी केली की अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देऊ असा प्रस्ताव लिखित स्वरूपात दिला तरच भाजपसोबत सत्ता स्थापन करायची."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिवानी कटारिया- समर कॅम्प ते समर ऑलिम्पिक\\nसारांश: 2016मध्ये शिवानी कटारियाने एक महत्त्वाचा टप्पा पार केला. ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल एक तपाच्या कालावधीनंतर स्विमिंग प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणारी ती भारतीय जलतरणपटू ठरली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवानी कटारिया\n\nटोकिया ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचा सराव करण्यासाठी शिवानी सध्या थायलंडमधल्या फुकेट इथे आहे.\n\n2016 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत शिवानीने सुवर्णपदकाची कमाई केली होती. 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात राष्ट्रीय विक्रम शिवानीच्या नाववर आहे. हरियाणातल्या गुरुग्राम इथे उन्हाळी सुट्यांमधील जलतरण शिबिरात तिच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. \n\nशिवानी सहा वर्षांची असताना तिचे बाबा तिला जलतरण शिबिरासाठी घेऊन गेले. जलतरणाचा कारकीर्द म्हणून तसंच ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शुभवर्तमान : मुंबईत आता धावणार सेमी एसी लोकल!\\nसारांश: मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवर धावणाऱ्या सर्व लोकल टप्प्याटप्प्याने एसी करण्याच्या प्रयत्नांना आता पर्याय शोधला जात आहे. त्यासाठी नेहमीच्या 12 डब्यांच्या नॉन एसी लोकलपैकी तीन डबे एसी करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या विचाराधीन आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बराच काळ ही लोकल कारशेडमध्येच पडून होती.\n\nरेल्वे बोर्डाचे अध्यक्ष डॉ. अश्विनी लोहानी या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आणि व्यवहार्यता तपासण्यासाठी लवकरच मुंबईत जाणार आहेत. \n\nगेल्या वर्षी 25 डिसेंबरला चर्चगेट ते बोरीवली अशी पहिली एसी लोकल चालवण्यात आली. तेव्हापासून पश्चिम रेल्वेवर दर दिवशी या लोकलच्या एकूण 12 फेऱ्या चालवल्या जात आहेत.\n\nसकाळी विरारवरून 10.22 वाजता एक आणि संध्याकाळी चर्चगेटवरून बोरीवलीसाठी 5.49 वाजता एक आणि विरारसाठी 7.49 वाजता एक, अशा तीन फेऱ्या गर्दीच्या वेळी चालवल्या जातात. त्याम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेत रस्त्यासाठी अर्ज नेमका कसा करायचा?\\nसारांश: जमिनीची जसजशी विभागणी होत आहे, तसंतसं शेत रस्त्यांची मागणी वाढत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nआता आपण नवीन शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया काय असते याची माहिती पाहणार आहोत.\n\nअर्ज कसा करायचा? \n\nशेतकऱ्याला स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम १४३ अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो. हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो.\n\nयासाठी शेतकऱ्यांना तहसिलदारांकडे एक लेखी अर्ज करावा लागतो. परभणीचे उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी लिहिले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन : ब्रिटनमधल्या लहान मुलांनी जगाचं लक्ष का वेधून घेतलंय?\\nसारांश: भारतात सुरू असणारं शेतकरी आंदोलन आणि याचा शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आणि शीख समुदायावर होणारा परिणाम याकडे जगाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न ब्रिटनमधली काही मुलं करतायत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्रिटनमधली शाळकरी मुलं भारतातल्या शेतकरी आंदोलनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतायत.\n\nपंजाब आणि हरियाणातले शेतकरी गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत, ठिय्या ठोकून आहेत. \n\nसरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्या दरम्यानच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ झाल्यायत आणि आता ब्रिटनमध्ये लंडन, लिस्टर आणि बर्मिंघमसोबत इतर ठिकाणीही याविषयीची निदर्शनं केली जात आहेत. \n\n#istandwithfarmers हा हॅशटॅग वापरत अनेक लहान शीख मुलांनी ऑनलाईन विरोध केलाय आणि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन : भारताबाहेरून पाठिंबा मिळाल्याचा फायदा झाला की नुकसान?\\nसारांश: दिल्लीच्या सीमांजवळ गेले दीड दोन महिने सुरू असलेल्या आंदोलनाकडे जगाचं लक्ष यापूर्वीच गेलं होतं. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जगभरातल्या शीख समाजाने वेगवेगळ्या देशांमध्ये प्रतीकात्मक आंदोलनंही केली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि संयुक्त राष्ट्र संघानेही याविषयी वक्तव्य केलं होतं. त्याही वेळी भारत सरकारनं नाराजी व्यक्त केली होती. \n\nपण पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गबरोबर इतरही काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीजनं 'आपण या आंदोलनाविषयी का बोलत नाही?' अशा आशयाचं ट्वीट केल्यानंतर मात्र गदारोळ उडलाय. \n\nपण भारतातून या ट्वीट्सवर नाराजीच्या प्रतिक्रिया का उमटल्या? भारत सरकारनं या ट्वीट्सना अधिकृतपणे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन : मोदींच्या 'मन की बात' चा शेतकऱ्यांनी केला थाळ्या वाजवून विरोध\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाला पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी टाळ्या-थाळ्या वाजवून विरोध दर्शवला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रविवारी नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमातून जनतेला संबोधित केलं. हा कार्यक्रम सुरू असतानाच पंजाब-हरियाणाच्या काही भागात शेतकऱ्यांनी टाळ्या-थाळ्या वाजवणं सुरू केलं. पीटीआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. \n\nएकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला उद्देशून बोलत होते. तर, दुसरीकडे कृषी कायद्यांच्या मुद्यावर मोदी सरकारविरोधात एकवटलेले शेतकरी थाळ्या वाजवून आंदोलन करताना दिसून आले. \n\nपंजाबच्या अमरूतसर, फिरोजपूर, सांगरूर, तलवांडी साबो, भटिंडा, गुरूदासपूर या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी थाळ्या वाजवून आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन : सरकार आणि शेतकऱ्यांमधली बैठक संपली, पुढची बैठक 5 डिसेंबरला\\nसारांश: कृषी विधेयकांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधली बैठक संपलीय. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघालेला नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आता 5 डिसेंबरला पुन्हा एकदा बैठक घेण्याचा निर्णय दोन्ही बाजूंनी घेतलाय. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nही बैठक चांगल्या वातावरणात पार पडली आणि शेतकऱ्यांना जे आक्षेप होते त्या सगळ्या मुद्द्यांविषयी मोकळेपणाने चर्चा झाल्याचं कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटल्याचं वृत्त ANI वृत्तसंस्थेने दिलंय. \n\nMSP आणि APMCमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय. \n\nचर्चेतून तोडगा जरूर निघेल, असा विश्वास कृषीमंत्र्यांनी व्यक्त केलाय. दिल्लीतल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन : हमीभाव म्हणजे काय, शेतकरी शेतमाल हमीभावानं खरेदी करण्याची मागणी का करतात?\\nसारांश: नरेंद्र मोदी सरकारनं आणलेल्या तीन नवीन शेती कायद्यांविरोधात देशभरातील वेगवगेळ्या राज्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या आंदोलनादरम्यान सरकारनं शेतमालाची खरेदी हमीभावानं करण्यासंदर्भात कायदा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. \n\nअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीनुसार त्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांपैकी एक आहे, \"सरकारने किमान आधारभूत किंमतीपेक्षा (Minimum Support Price - MSP) कमी भावात माल खरेदी करणं हा अपराध घोषित करावा आणि सरकारी खरेदी ही हमीभावानेच करण्यात यावी.\"\n\nहमीभावाच्या या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं होतं, \"मी यापूर्वीही म्हटलं होतं आणि आता पुन्हा एकदा सांगतो, MSPची पद्धत सुरू राहील, सरकार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन दिल्लीपुरतंच मर्यादित राहिलं नाही, तर गावागावात पोहोचलंय\\nसारांश: केंद्र सरकारनं आणलेल्या नवीन शेती कायद्यांविरोधात सुरू असलेलं आंदोलन आता दिल्ली अथवा हरियाणा-पंजाबच्या सीमांपर्यंत मर्यादित राहिलेलं नाहीये.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बुधवारी (3 फेब्रुवारी) हरियाणातील जिंद आणि रोहतक, उत्तराखंडमधील रुरकी आणि उत्तर प्रदेशमधल्या मथुरा येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शेतकरी महापंचायतींचं आयोजन करण्यात आलं. \n\nया महापंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले होते. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी जिंद येथील महापंचायतीत शेतकऱ्यांना दिल्लीला येण्याचं आवाहन केलं. \n\nजिंदमधील महापंचायतीत शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. या महापंचायतीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. हरियाणातल्या गावागावात शेतकरी आंदोलनाला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन सुरू ठेवण्यासाठी काही बाह्यशक्तींचे प्रयत्न - कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर\\nसारांश: भारत सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या संघटना यांच्यातील 11 वी बैठकही निष्फळ ठरली. केंद्र सरकारने आणललेले तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. त्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आज (22 जानेवारी) दिल्लीतील विज्ञान भवनात शेतकरी आणि सरकारमध्ये 11 वी बैठक झाली. या बैठकीत सरकारने स्वत:च्या प्रस्तावावरच चर्चेचा मुद्दा उपस्थित केला आणि या गोष्टीला शेतकरी संघटनांनी विरोध केला.\n\nकृषी कायदे दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. मात्र, शेतकऱ्यांना हा प्रस्ताव मान्य नाही. \n\nआता पुढील बैठक कधी होईल, हे अद्याप जाहीर करण्यात आले नाहीय.\n\n\"मंत्र्यांनी आम्हाला साडेतीन तास वाट पाहायला लावली. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे,\" असं किसान मजदूर संघर्ष समितीचे नेते म्हणाले."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन: अमित शाह यांच्या बैठकीला गैरहजर राहणारे उगराहा कोण आहेत?\\nसारांश: 9 डिसेंबरला होऊ घातलेल्या आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार दरम्यानच्या चर्चेच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकरी नेत्यांना अनौपचारिक भेटीचं निमंत्रण दिलं. याबद्दल शेतकरी नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या अनौपचारिक चर्चेसाठी 13 शेतकरी नेत्यांना बोलवण्यात आल्याची माहिती बीबीसी पंजाबीचे पत्रकार सरबजीत धालीवाल यांनी दिली. \n\nपंजाबातली सगळ्यांत मोठी शेतकरी संघटना असलेल्या भारतीय किसान युनियन (उगराहा)चे नेते या बैठकीसाठी गेलेले नाहीत. \n\nही एक अनौपचारिक चर्चा असल्याचं भारतीय किसान युनियन (राजेवाल)चे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी बीबीसीला सांगितलं. ते या बैठकीत सहभागी होत आहेत. \n\nपण काही नेत्यांनी या बैठकीसाठी एकटं जायला नको होतं, यामुळे शेतकरी संघटनांमधल्या एकजुटीबद्दल शंका निर्माण होऊ शकते असं मत भा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन: त्या व्हायरल पत्राबद्दल शरद पवार काय म्हणाले?\\nसारांश: शरद पवार यांनी दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना ऑगस्ट 2010मध्ये लिहिलेल्या पत्राची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शरद पवार यांच्या पत्राचा आधार घेत भाजपने असा आरोप केला आहे की शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली आहे.\n\n'शरद पवार हे देखील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या विरोधात होते पण आता त्यांनी भूमिका भूमिका बदलली,' असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. \n\nया पत्राबाबत आणि भाजपच्या आरोपांबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की \"ज्या लोकांनी या पत्राचा हवाला दिला आहे जर त्यांनी हे पत्र नीट वाचून समजून घेतलं असतं तर इतका गोंधळ झाला नसता. APMC म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द कराव्यात असं मी कुठेच म्हटलं नव्हत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन: दिल्ली पोलिसांनी रणनीती का बदलली?\\nसारांश: पोलीस अधिकाऱ्यांना किंवा जवानांना कोणालाही लोखंडाच्या किंवा स्टीलच्या लाठ्या वापरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. तसंच दिल्ली पोलिसही याचा वापर करणार नाही अशी हमी देण्यात आलीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अतिरिक्त पोलीस प्रवक्ते अनिल मित्तल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, \"सोशल मीडियावर व्हायरल केलं जाणारं दृश्यं शाहदरा येथील आहे. त्याठिकाणी एका पोलीस अधिकाऱ्याने तलवारीने हल्ला करणाऱ्यांपासून बचावासाठी स्टीलच्या लाठ्या वापरण्याची परवानगी मागितली होती. \n\nअनिल मित्तल सांगतात, \"वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोखंडाच्या किंवा स्टीलच्या लाठ्या वापरण्याची परवानगी दिलेली नाही. भविष्यातही याचा वापर करण्याबाबत कोणताच प्रस्ताव विचाराधीन नाही.\"\n\nपोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीपूर पोलीस स्टेशनच्या प्रभार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली दिल्लीत तमाशा सुरू- पाशा पटेल #5मोठ्या बातम्या\\nसारांश: विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शेतकरी आंदोलन\n\n1. दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली तमाशा सुरू- पाशा पटेल\n\nनवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला राजकीय स्वरूप मिळालं आहे. आंदोलनाच्या नावाखाली तमाशा सुरू आहे अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे. पाशा पटेल यांनी यावेळी शरद पवार कृषी कायद्यांवरील चर्चेदरम्यान शरद पवार राज्यसभेत उपस्थित का नव्हते? \n\nअशी विचारणादेखील केली आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे. \n\n\"दोन महिन्यांहून अधिक काळ राजधानीत आंदोलन सुर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलनात दिलजित दोसांज - पाहा व्हीडिओ\\nसारांश: शेतकरी आंदोलनात गायक दिलजित दोसांजनेही उपस्थिती लावली. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केंद्र सरकारसोबत नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकरी प्रतिनिधींची सुरू असलेली पाचवी बैठक संपली. या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. \n\nदिल्लीतील विज्ञान भवनात केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरू होती. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेवटच्या दिवशी ट्विटर कर्मचाऱ्यानं डिअॅक्टिवेट केलं ट्रंप यांचं अकाउंट\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं वैयक्तिक ट्विटर अकाउंट गुरुवारी काही काळासाठी डिअॅक्टिव्हेट झालं होतं. आता ते पुन्हा सुरू करण्यात आलं आहे, असं ट्विटरनं म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"11 मिनिटांसाठी ट्रंप यांचं अकाउंट बंद झालं होतं.\n\n@realdonaldtrump हे अकाउंट 11 मिनिटांसाठी बंद करण्यात आलं होतं. \"नोकरीच्या शेवटच्या दिवशी एका कर्मचाऱ्यानं ट्रंप यांचं अकाउंट बंद केलं होतं,\" असं स्पष्टीकरण ट्विटरनं दिलं आहे. \n\n\"या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. भविष्यात अशा चुका कशा टाळता येतील? याकडे कंपनी लक्ष देईल,\" असं ट्विटरनं सांगितलं. \n\nट्रंप यांचे ट्विटरवर 4 कोटी 17 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांनी या विषयावर काहीही भाष्य केलं नाही. \n\nट्रंप यांचे 4 कोटी 17 लाख फॉलोअर्स आहेत\n\nगुरुवार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शोएब अख्तरनं सानिया मिर्झाला 'दुर्दैवी बायको' का म्हटलं?\\nसारांश: क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 16 जूनला भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यापासून टेनिस स्टार सानिया मिर्झावर पाकिस्तानमध्ये टीकेची झोड उठलीये.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने सानियाला ट्विटरवर असंख्य सल्ले दिल्यानंतर वैतागलेल्या सानियाने तिला ब्लॉक करून टाकलं. \n\nआता या सगळ्या वादात पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरही उतरला आहे. सानिया एक पत्नी म्हणून 'दुर्दैवी' असल्याचं त्याने म्हटलंय.\n\nशोएब अख्तर म्हणाला, \"सानिया पत्नी म्हणून दुर्दैवी आहे. तिनं काहीही केलं तरी भारत आणि पाकिस्तानातून तिच्यावर टीका केली जाते. तिला विनाकारण लक्ष्य केलं जातं. जर ती तिच्या नवऱ्यासोबत जेवायला गेलीये आणि त्यांना लहान मूलही आहे, तर त्यात चूक काय आहे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: श्रीदेवी : मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? बोनी कपूर यांचा प्रथमच खुलासा\\nसारांश: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं 24 फेब्रुवारीला दुबईत निधन झालं. त्यानंतर आठवड्याभरानं त्यांचे पती बोनी कपूर यांनी त्या रात्री दुबईतल्या हॉटेलमध्ये नेमकं काय झालं याचा तपशील उघड केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"श्रीदेवी आणि बोनी कपूर\n\nसुरुवातीला कार्डिअॅक अरेस्ट असं कारण दिलं जात होतं. पण नंतर बाथटबमध्ये पडून अपघाती मृत्यू असं कारण दुबई पोलिसांनी दिलं आहे. बोनी कपूर त्या रात्री दुबईत श्रीदेवींना सरप्राईज देण्यासाठी आले होते.\n\nबोनी कपूर यांनी 30 वर्षंपासूनचे त्यांचे मित्र आणि ट्रेड विश्लेषक कोमल नाहटा यांना ही माहिती दिली आहे. नाहटा यांनी त्यांच्या ब्लॉगवर हा तपशील लिहिला असून तसं ट्वीटही केलं आहे. \n\nश्रीदेवीला सप्राईज देण्यासाठी ते त्या रात्री अचानक दुबईला कसे गेले, तिथं ते त्यांना कसे भेटले, एकमेकांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: श्रीनगर : पत्रकार शुजात बुखारींच्या संशयित मारेकऱ्यांचे फोटो पोलिसांकडून जारी\\nसारांश: ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांचा श्रीनगरमध्ये गोळीबारात मृत्यू झाला आहे. ते रायझिंग काश्मीर वृत्तपत्र-वेबसाईटचे संपादक होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"श्रीनगरच्या प्रेस कॉलनीमध्ये सायंकाळी 7.15च्या सुमारास त्यांच्या कार्यालयाबाहेर मोटरसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सुरक्षारक्षकांचाही गोळ्या लागून मृत्यू झाला.\n\nसंध्याकाळी सव्वा सात वाजता मोटार सायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी बुखारी यांच्यावर गोळ्या झाडल्या, असं जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितलं. \n\n\"गंभीर अवस्थेत बुखारी यांनी हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं,\" अशी माहिती PDPचे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: श्रीलंका : राष्ट्रपती सिरिसेना यांनी केली संसद भंग; राजकीय पेच वाढला\\nसारांश: श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती चिघळली असून, राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी संसद बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राष्ट्रपती सिरिसेना यांनी संसद बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत.\n\nयासंदर्भात वटहुकूम जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून तो लागू झाला. संसद बरखास्त करण्याच्या आदेशामुळे पुढील वर्षीच्या सुरुवातीला श्रीलंकेत निवडणुका होण्याची शक्यता आहे.\n\nमात्र हा वटहुकूम सहजासहजी लागू होऊ शकत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात या आदेशाविरोधात दाद मागता येऊ शकते. \n\nपंतप्रधानपदावरून पदच्युत करण्यात आलेले रनिल विक्रमसिंघे यांचा पक्ष युनायटेड नॅशनल पार्टीने (युएनपी) राष्ट्रपतींना असे अधिकार नसल्याचं म्हटलं आहे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: श्रीलंका स्फोटः 'गुप्तचर यंत्रणांकडून मोठी चूक झाल्याची कबुली'\\nसारांश: भारतीय गुप्तचर संस्थांनी हल्ल्याच्या एक महिनाआधीच त्याची कल्पना दिली होती. तरीही ही माहिती योग्य सरकारमधल्या योग्य व्यक्तींना दिली नाही, असं श्रीलंकन संसदेत सांगण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी श्रीलंकेचे संरक्षण सचिव हेमासिरी फर्नांडो आणि पोलीस प्रमुख पी जयसुंदरा यांना हटवलं आहे. \n\nआतापर्यंत नऊ हल्लेखोरांना ओळखण्यात आलं आहे. ते सगळे श्रीलंकेचे आहेत.\n\nश्रीलंकेत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या 8 स्फोटांमध्ये 359 जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.\n\nयामध्ये 3 चर्च आणि 4 हॉटेलांमध्ये स्फोट घडवण्यात आले. आतापर्यंत 24 संशयित ताब्यात घेतले आहेत. हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा सहभाग होता का, याची श्रीलंकन सरकार चौकशी करत आहे. \n\nहल्लेखोरांपैकी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: श्रीलंकेत बाँब हल्ल्यांनंतर आता चेहरा झाकण्यावर बंदी\\nसारांश: मुस्लीम महिलांचा बुरखा किंवा निकाब याचा उल्लेख न करता केवळ ओळख पटावी म्हणून लोकांनी चेहरे झाकू नयेत असं श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतिकात्मक\n\nसोमवारपासून (29 एप्रिल) हा नियम लागू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांवरून हा तात्काळ निर्णय घेण्यात आला आहे. \n\nबुरखा किंवा निकाब घालणाऱ्या मुस्लीम महिलांचा या निर्णयात उल्लेख केला नाहीये पण सरसकट सगळ्यांच लोकाना यापुढं चेहरा झाकता येणार नाही, असं सांगण्यात आलं आहे.\n\nश्रीलंका बाँब हल्ल्याचे धागदोरे केरळमध्येही लागत असल्याचं समोर येत आहे. \n\nहल्ल्याचा सुत्रधार झारान हाशिमच्या नातेवाईकांचा मृत्यू\n\nबाँब हल्ल्यानंतर संपूर्ण श्रीलंकेत तपास मोहीम चालू आहे. याच तपास मोहिमेचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संजय राऊत : 'मी ठामपणे सांगतो, अमित शहा-शरद पवार यांची भेट झालेली नाही'\\nसारांश: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या अहमदाबाद येथे झालेल्या कथित बैठकीवरून उलटसुलट वक्तव्यं समोर येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त बैठक झाल्याची बातमी दैनिक दिव्य भास्करने प्रकाशित केली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवसेना खासदार संजय राऊत\n\nमात्र, अशी काही भेट झाल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाकारलं आहे.\n\n\"मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्यकथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही,\" असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. \n\nदुसरीकडे, अशा प्रकारच्या भेटी होतच असतात, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे. \n\n\"अशाप्रकारच्या भेटी होतच असतात. यात नवीन काही नाही. अमित शाहांच्या वक्तव्यावरून भेट झाली असावी असे वाटते. शरद पवार आणि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संजय राऊत : 'विरोधकांच्या मागणीवरून राजीनामे घ्यायचे, तर निम्मं केंद्रीय मंत्रिमंडळ रिकामं होईल' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. संजय राऊत : 'विरोधकांच्या मागणीवरून राजीनामे घ्यायचे, तर निम्मं केंद्रीय मंत्रिमंडळ रिकामं होईल'\n\nसचिन वाझे प्रकरणावरून सध्या राज्यात तसंच राजधानी दिल्लीतही राजकीय खलबतं सुरू आहेत. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.\n\nपण विरोधकांच्या मागण्यांचा विचार करण्याची काहीएक गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. \n\n\"विरोधकांकडे संख्याबळ नसतं म्हणूनच ते सत्तेत नसतात. सरकार त्यांच्या पद्धतीने काम करतं. विरोधकांच्या मागणीवरून राजीनामे घेतले तर निम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संजय राऊत : शरद पवार यांना सोनिया गांधींच्या ऐवजी UPA अध्यक्ष करा - : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. सोनिया गांधींच्या ऐवजी शरद पवार यांना UPAच्या अध्यक्षपदी बसवा - संजय राऊत\n\nUPAचं पुनर्गठन व्हावं आणि अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावं, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\n\nआज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.\n\nते म्हणाले, \"महाराष्ट्रात जो प्रयोग झाला आहे, तो उत्तम आहे. संपूर्ण देश आमच्याकडे पाहतोय. आम्ही वारंवार आव्हान केलं आहे की, UPAचं पुनर्गठन केलं पाहिजे.\"\n\nसंजय राऊत यांना विचारण्यात आलं की, तुम्ही UPAचे घटक नाहीत. त्यावर ते म्हणाले की, \"आता आम्ही NDA(रा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर\\nसारांश: वर्षा राऊत या आज (4 जानेवारी) अचानक ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहिल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटीस बजावली होती. वर्षा राऊत यांना 5 जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी एक दिवस आधीच ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nपीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याचं ट्वीट ईडीनं (अंमलबजावणी संचलनालय) तीन दिवसांपूर्वी केलं होतं.\n\nत्यामुळे प्रवीण राऊत कोण आहेत? त्यांचा पीएमसी बँक घोटाळ्यात काय सहभाग आहे? त्यांचा आणि संजय राऊत यांच्या क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संजय राऊत: सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत का?\\nसारांश: महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येण्यासाठी सर्वाधिक मेहनत घेणाऱ्यांमध्ये सामनाचे संपादक आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. मात्र, आज मुंबईतल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती सर्वत्रच चर्चेचा विषय बनली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संजय राऊत\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nसंजय राऊत यांचे धाकटे बंधू आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.\n\nसंजय राऊत यांच्या भूमिकेकडे लक्ष\n\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता आणि मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांची वर्णी या सगळ्या नाट्यमय घडामोडी तमाम महाराष्ट्राने पाहिल्या. या नाट्यमय घडामोडी घडताना माध्यमांमध्ये संजय राऊत यांचं नाव सातत्याने चर्चेत होतं. \n\nमहिना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणः पोहरादेवीच्या कबीरदास महाराजांना कोरोनाचा संसर्ग\\nसारांश: पोहरादेवी येथील कबीरदास महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. 21 तारखेला त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यात काल त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कबीरदास महाराज यांच्यासह कुटुंबातील आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीत शक्ती प्रदर्शन केले होते. त्यात कबिरदास महाराज उपस्थित होते. \n\nसंत कबीरदास महाराज हे जगदंबा देवी प्रस्थानचे महंत आहेत. कबीरदास महाराज यांच्या सह  कुटुंबातील 3 जणांना  तर त्यांच्या भावाची कुटुंबातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.   \n\nसंजय राठोड यांचा 21 फेब्रुवारीला पोहरादेवी दौरा असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. काल त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संभाजी भिडे: फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते? अॅटॉमिक फिजिक्समध्ये गोल्ड मेडलिस्ट? – फॅक्ट चेक\\nसारांश: भीमा कोरेगाव येथील विजय दिवसाच्या काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांच्यावर पुणे जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दोन वर्षांपूर्वी 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या झालेल्या हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे तसंच मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. \n\nसांगलीत एका पत्रकार परिषदेत या प्रवेशबंदीबद्दल विचारलं असता, ते म्हणाले, \"(भीमा कोरेगाव प्रकरणात) मला निष्कारण गोवलंय. मला बदनाम करण्याचा धंदा आहे.\" \n\nसंभाजी भिडे कधी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर कधी भीमा कोरेगाव प्रकरणातील चौकशीवरून चर्चेत, बातम्यांमध्ये राहतात.\n\nकाही महिन्यांपूर्वी, जूनमध्ये सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'अमेरिकेने भारत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संविधान दिन: भारताची राज्यघटना कशी तयार करण्यात आली?\\nसारांश: भारत 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ दिली, तो 30 जानेवारी 1950चा क्षण.\n\nयाच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो.\n\nमग प्रश्न पडतो की 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 पर्यंत देश कसा चालत होता? तब्बल दोन वर्षं, 5 महिने आणि 11 दिवस भारताची काय परिस्थिती होती?\n\nआपल्यापैकी बहुतांश लोकांचा तर त्या काळी जन्मही झाला नव्हता. मग चला तर पाहूया की त्या दिवसांमध्ये काय काय घडलं होतं. या अशा घटना होत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संसदेचं आजपासून पावसाळी अधिवेशन, कोरोनामुळे 'हे' बदल\\nसारांश: भारतीय संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (14 सप्टेंबर) सुरू होत आहे. कोरोनाचा भारतात प्रसार सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच संसद सुरू होतेय, त्यामुळे अनेक बदलही करण्यात आलेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एक ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेसनात सोशल डिस्टंन्सिंगसह कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचा काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे.\n\nया पावसाळी अधिवेशनात प्रत्येक दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत चार-चार तासांची सत्र होतील.\n\nराज्यसभेत सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, तर लोकसभेत दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सत्रांचा कालावधी असेल. मात्र, आज (14 सप्टेंबर) लोकसभेचं कामकाज पहिल्या सत्रातच म्हणजे सकाळच्या सत्रातच होईल.\n\n23 नवी विधेयकं मांडणार\n\nपीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, केंद्र सरकार पावसाळी अधिवेशनात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द, विरोधी पक्षाला विश्वासात न घेतल्याची काँग्रेसची टीका\\nसारांश: संसदेचे हिवाळी अधिवेशन कोरोनामुळे रद्द करण्यात आले असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून याबाबत कळवलं आहे. कोरोनाच्या भीतीमुळे सर्वच पक्षांना वाटत आहे की संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात यावे. थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनालाच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. \n\nहिवाळी अधिवेशन रद्द करण्याबाबत काँग्रेससोबत चर्चा करण्यात आली नव्हती असा खुलासा काँग्रेसने केला आहे. \n\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि थोड्याच दिवसात लस येण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सचिन वाझे : नार्को टेस्ट म्हणजे काय आणि तिला कायदेशीर आधार असतो का?\\nसारांश: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) अटक केल्यानंतर, आता त्यांच्या नार्को टेस्टची मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केलीय. याबाबतचं पत्र राम कदम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सचिन वाझे\n\nराम कदम यांनी पत्रात म्हटलंय की, \"ठाणे सेशन कोर्टानं अंतरिम जामीन फेटाळताना म्हटलं की, सचिन वाझेंची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणात पारदर्शकता असावी, असं महाराष्ट्राला वाटतं. या प्रकरणाशी संबंधित सगळ्यांची नार्को टेस्ट करा आणि सत्य समोर आणा. महाराष्ट्र सरकार सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करण्याची हिंमत करेल?\"\n\nया पत्रात राम कदम यांनी तेलगी घोटाळ्याचाही उल्लेख केलाय. राम कदम यांच्या दाव्यानुसार, \"नार्को टेस्टमुळेच तेलगी घोटाळ्यातले चेहरे जगासमोर आले होते.\"\n\nराम कदम यांच्या मा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सचिन वाझे प्रकरण : दोषींना पाठीशी घालणार नाही - अजित पवार\\nसारांश: दोषींवर कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. सचिन वाझे प्रकरणावर माध्यमांनी अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र, यावेळी अजित पवार म्हणाले, चौकशीआधी कुणाला शिक्षा देणं योग्य नाही. \n\n\"सचिन वाझे यांना बडतर्फ करण्यात आलंय. जर कुणी अधिकारी चुकीचा वागला, जर तो दोषी आढळला, तर सरकारनं कुणीच पाठीशी घातलं नाही,\" असं अजित पवार म्हणाले.\n\nतसंच, गृहमंत्र्यांना हटवलं जाणार का, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, \"मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं हे त्या त्या पक्षाचा प्रमुख ठरवतो. काँग्रेसकडून सोनिया गांधी, राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेत असतात.\"\n\nराष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत मतभ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सचिन वाझे यांचा अवैध अटकेचा दावा करणारा अर्ज फेटाळला\\nसारांश: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी करण्यात आलेली अटक अवैध आहे असा पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पोलीस अधिकारी सचिन वाझे\n\nउद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या कांड्या सापडल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसातील API सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) अटक केली होती. \n\nअटक झाल्यानंतर सचिन वाझे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. सचिन वाझे यांना पोलीस दलातून दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आलं आहे.\n\nहिरेन प्रकरण पुढे आल्यावंतर याआधी वाझे यांची क्राईम ब्रांच मधून साईट ब्रांचला बदली झाली होती. पण अटकेनंतर मात्र आता त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.\n\n13 मार्च रोज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सचिन वाझे-परमबीर सिंह: पोलीस-राजकारणी संघर्षात पोलिसांच्या मनोधैर्यावर काय परिणाम होतो?\\nसारांश: शनिवारी 20 मार्चला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला. त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. सचिन वाझे यांना प्रत्येक महिन्यात 100 कोटी गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप त्यांनी केला आणि एकच खळबळ उडाली. त्यावरून आता राजकारण तापलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n\nआरोप प्रत्यारोपांची राळ उठलीय. हा वणवा पेटतोच आहे तोच ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करून बदल्यांमध्ये घोटाळा होत असल्याच्या माहितीने आगीत तेल ओतले गेले. या सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्रातील पोलीस दल ढवळून निघालं आहे. पोलिसांच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 100 कोटी या आकड्यावर विनोद, मीम्सचा पाऊस पडला आहे.\n\nनिलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावर मुकेश अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सचिन वाझे: पॅरोलवर बाहेर विनायक शिंदेकडून मनसुख हिरेनची हत्या, पोलिसांचा दावा\\nसारांश: उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात झालेल्या तपासाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सचिन वाझे\n\nमनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेंनी पॅरोलवर बाहेर असलेल्या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा वापर केल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे.\n\nमनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रमुख हे संशयित आरोपी आहेत. महाराष्ट्र ATS ने ही माहिती दिलीये. \n\nमुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी वाझे सद्या NIA च्या कोठडीत आहेत. 25 मार्चला NIA ची कोठडी संपणार आहे. \n\n\"मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझेंच्या चौकशीसाठी ATS ने NIA कोर्टात याचिका दाखल केल्याची म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सचिन वाझेंवरून देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात दिवसभर रंगला राजकीय 'सामना'\\nसारांश: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेच्या निमित्ताने राजकीय द्वंद्व पाहायला मिळत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत\n\nसामनातील रोखठोक सदरात शिवसेना खासदार आणि संपादक संजय राऊत यांनी सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरणाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर फडणवीस यांनी आता त्याला प्रत्युत्तर दिले आहे. \n\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले, \"या सरकारने कोरोना काळात आम्हाला निलंबित अधिकारी हवे आहेत, असं कारण देत निलंबित सचिन वाझे यांना पोलीस दलात सामावून घेण्यात आलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंचं निलंबन मागे घेणं, अत्यंत चुकीचं आहे. कुणावर अविश्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सचिन-लता मंगेशकरांना भाजपने ट्वीट करायला सांगितले? देवेंद्र फडणवीस म्हणतात...\\nसारांश: शेतकरी आंदोलनासंदर्भात गायिका लता मंगेशकर, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासारख्यांनी केलेले ट्वीट्स वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या सेलिब्रिटींना ट्वीट करण्यासाठी भाजपनं प्रवृत्त तर केलं नाही ना, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला होता. राज्याचा गुप्तहेर विभाग या ट्वीट्स प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.\n\nयाच अनुषंगाने महाराष्ट्र भाजपकडून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात आला.\n\nआम्ही ट्वीट करायला सांगितलं असेल तर अभिमान आहे - फडणवीस \n\nमहाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सतत राज्यपालांना त्रास देऊ नका, यापुढे आम्हाला सल्ले द्या - जयंत पाटील #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईटवरील बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. सतत राज्यपालांना त्रास देऊ नका, यापुढे आम्हाला सल्ले द्या - जयंत पाटील\n\nदेवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या घेतलेल्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली आहे. हा काळ सर्वांनी एकत्र येऊन लढायचा आहे, यात राजकारण आणू नये, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. \n\n\"दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना विनंती आहे की, त्यांनी आमच्याशी बोलावं, सतत राज्यपालांना जाऊन त्रास देऊ नका,\" असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. \n\nजयंत पाटील यांनी बुधवारी (2"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सप्टेंबर महिन्यात का वाढतं नैराश्य?\\nसारांश: वातावरण बदलतं, तसं तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, सर्व काही ठीक असूनसुद्धा काहीतरी हरवल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही 'सप्टेंबर ब्लूज'चे शिकार असू शकता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हिवाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी घराबाहेर पडण्याचा सल्ला डॉक्टर देतात.\n\nअशा प्रकारचा अनुभव घेणारे तुम्ही एकटे नाही. सामान्यत: सप्टेंबर महिन्यात उत्तर गोलार्धातील अनेकांना असा अनुभव येतो. \n\nत़़ज्ज्ञांच्या मते, हिवाळ्याच्या सुरुवातीला हा अनुभव अधिक तीव्रपणे जाणवतो. वातावरण बदलामुळे आरोग्याशी निगडीत समस्यांना 'सप्टेंबर ब्लूज' असं म्हणतात. \n\nया महिन्यात दिवस छोटा असतो. तसंच दक्षिणेकडील देशांच्या तुलनेत पश्चिमेकडच्या देशांत 'सप्टेंबर ब्लूज'चा परिणाम अधिक असतो.\n\nपण, यापासून स्वत: ला कसं वाचवा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सय्यद अली गिलानी : 'हुर्रियत कॉन्फरन्सशी यापुढे माझा काहीही संबंध नाही'\\nसारांश: काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली गिलानी यांनी हुर्रियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी गटांच्या संघटनेपासून स्वतःला वेगळं केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोमवारी जारी केलेल्या 47 सेकंदांच्या ऑडिओ क्लिपमध्ये 91 वर्षीय गिलानी सांगतात, \"हुर्रियत कॉन्फरन्समधल्या सद्यस्थितीमुळे मी या गटासोबतचे संबंध पूर्णपणे तोडतोय.\"\n\nमात्र त्यांचा हा निर्णय केंद्र सरकारच्या कडक कारवाई किंवा त्यांच्या नाजूक प्रकृतीमुळे नाही, असंही त्यांनी हुर्रियन नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधत दिलेल्या या ऑडिओ संदेशात स्पष्ट केलंय.\n\n\"एवढे कडक निर्बंध आणि माझं वय झालं असतानाही मी तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न केला. आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी तुम्हाला जाब विचार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सरोज खान यांचा मृत्यू ज्यामुळे झाला, ते 'कार्डिअॅक अरेस्ट' म्हणजे काय?\\nसारांश: बॉलीवूडच्या नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे मुंबईतील एका रुग्णालयात निधन झालं. त्या 71 वर्षांच्या होत्या. त्यांचं कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यापूर्वी अभिनेत्री श्रीदेवी यांचंही निधन याच कारणामुळे झालं होतं. कार्डिअॅक अरेस्ट हा शब्द आपण अनेकदा ऐकला असला, तरी त्याचा अर्थ अनेकांना माहिती नसतो. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\n'कार्डिअॅक अरेस्ट' आहे तरी काय?\n\nHeart.org या संस्थेनुसार 'कार्डिअॅक अरेस्ट' होतं तेव्हा शरीराकडून त्याविषयी कुठलाही संकेत मिळत नाही. याचं मुख्य कारण हृदयात होणारी इलेक्ट्रिकल गडबड आहे, जी हृद्याच्या ठोक्यांचं ताळमेळ बिघडवते.\n\nयामुळे हृदयाच्या रक्त पंप करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे मेंदू किंवा इतर अवयवांप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सांगली-कोल्हापूरमध्ये आता रोगराईची भीती, हे 7 घरगुती उपाय ठेवतील रोगांपासून दूर\\nसारांश: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराचं पाणी ओसरल्यानंतर आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण सलग काही दिवस पुराचं पाणी साठून राहिल्याने सगळीकडेच अस्वछता पसरलीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ग्रामीण भागात जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली, पण पाणी ओसरल्याने या मृत जनावरांची विल्हेवाट लावणे गरजेचं आहे. मात्र तोपर्यंत दुर्गंधी येणं, किडे होणं, अशा समस्या उदभवल्या आहेत.\n\nज्यामुळं अनेक प्रकारचे आजार होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा वेळी नेमकी काय काळजी घ्यावी लागेल, याबाबत डॉ अधिकराव जाधव यांच्याशी आम्ही चर्चा केली. \n\nत्यानुसार अतिशय साधे सोपे आणि कमी खर्चाचे उपाय तुम्ही तुमच्या घरात आणि परिसरात करू शकता ज्यामुळे रोगराई पसरण्याला आळा घालणे शक्य होणार आहे.\n\n1) निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सांगलीत पुरामुळे शेतीचं नुकसान : 'आमच्या हातचा घास पुराने हिरावून नेला, अशी वेळ कुणावरही येऊ नये'\\nसारांश: पूर ओसरला तसा शेतात हाती काही येतंय का हे बघण्याची त्यांची गडबड सुरू होती. पाण्याखाली गेलेलं शेत बघून पंडित बाबर आवंढा गिळून शून्यात बोलत होते, \" शेतीकडे बघण्याच धाडस नाही. मनाला वाईट वाटतं.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संगीता मदने\n\nपंडित बाबर या शेतकऱ्याचं दोन एकरातलं हळदीचं पिक हातातून गेलंय. \n\nत्यांनी हळदीचं कंद दाखवलं ते कुजायला सुरुवात झाल्याचं सांगितल. या हळदीला भौगोलिक संपदेचं म्हणजेच 'जी आय मानांकन' मिळाल्याने जागतिक बाजारपेठ सांगलीच्या हळदीला मागणी आहे. \n\nपण, पुरामुळे हळदीची पेव सांगली जिल्ह्यात उरलीच नाही.\n\nसांगली जिल्ह्यात हळदीची साठवणूक पारंपरिक पद्धतीने केली जायची. जमिनीत पेव तयार करून दोन दोन ट्रक हळद त्यात वर्षानुवर्षं साठवली जायची, यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण सुंगध आणि चकाकी हळदीला असायची. \n\nपेव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सागरी जीवसृष्टीच्या रक्षणासाठी मेक्सिकोत 'मरीन पार्क'\\nसारांश: रे मासे, देवमासे आणि आणि समुद्री कासवांचं घर असणाऱ्या एका बेटांच्या समूहाभोवती मेक्सिको सरकारने एक सागरी संरक्षित क्षेत्र तयार केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मरीन पार्क\n\nरेव्यीहेडो नावाचा द्वीपसमूह मेक्सिकोच्या दक्षिण-पूर्व दिशेला म्हणजे आग्नेय दिशेला आहे. ही बेटं ज्वालामुखीच्या लाव्हा खडकापासून बनली आहेत. \n\nदीड लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा परिसर उत्तर अमेरिकेतलं सगळ्यात मोठं सागरी संरक्षित क्षेत्र आहे.\n\nया परिसरात सर्व प्रकारच्या मासेमारीला बंदी घालण्यात आलेली असून, मेक्सिकोचं नौदल इथे गस्त घालेल.\n\nव्यावसायिक मासेमारीची झळ बसलेल्या स्थानिक जनतेला याचा फायदा होईल अशी आशा आहे.\n\nमेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एन्रिके पेन्या निएतो यांनी हे संरक्षित क्षेत्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: साध्वी प्रज्ञा ठाकूरविरोधात एफआयआर, बाबरी प्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल कारवाई #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. साध्वी प्रज्ञा ठाकूरविरोधात FIR, बाबरी प्रकरणी केलेलं वक्तव्य भोवलं\n\nबाबरी मशीद प्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं ही बातमी दिली आहे. \n\nमालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या प्रज्ञा ठाकूर यांना भाजपनं भोपाळमधून काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. 'आपण मशिदीच्या घुमटावर चढलो होतो, बाबरी उद्धवस्त करण्यासाठी हातभार लावल्याचा अभिमान वाटतो', अशी वक्तव्यं साध्वी प्रज्ञा ठाकूर या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: साध्वी प्रज्ञा सिंह, मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी, भाजपकडून भोपाळ लोकसभा लढवणार\\nसारांश: मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपकडून भोपाळमध्ये उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भोपाळ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, जिथून काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह रिंगणात आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"साध्वी प्रज्ञा\n\nदिग्विजय सिंह यांना टक्कर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि शिवराजसिंह चौहान यांच्यापैकी एकाला मैदानात उतरवणार असल्याची चर्चा झाली. मात्र झाशीच्या खासदार असलेल्या उमा भारती निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नाहीत. \n\nसाध्वी प्रज्ञा या भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांना भेटल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा सुरू झाली. साध्वी प्रज्ञा यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याचीही चर्चा होती.\n\nभोपाळमधून उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सामूहिक बलात्कार पीडितेला 30 वर्षांची शिक्षा, 33 महिन्यानंतर निर्दोष सुटका\\nसारांश: एल साल्वाडोरमधल्या इव्हिलीन हर्नांडेझ या 21 वर्षीय सामूहिक बलात्कार पीडितेची अवैध गर्भपाताच्या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली आणि जगभरातून एकच आनंद व्यक्त करण्यात आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इव्हिलीन हर्नांडेझ\n\nअत्यंत संवेदनशील आणि तितकंच किचकट बनलेल्या या प्रकरणाकडे एल साल्वाडोरसह अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. हे प्रकरणही तितकंच गंभीर आणि कुणाही संवेदनशील अन् मानवतावादी व्यक्तीचं लक्ष वेधून घेणारं होतं.\n\nघरातील टॉयलेटमध्ये इव्हिलीन हर्नांडेझचं नवजात बाळ मृतावस्थेत सापडलं होतं. \n\nत्यानंतर इव्हिलीनवर खटला सुरू झाला आणि तिला 30 वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेतील 33 महिने इव्हिलीनने तुरूंगाच्या अंधाऱ्या खोलीत काढलेही. \n\nमात्र, यंदा पुन्हा खटला चालवण्याची मागणी करत, इव्हिलीनच्या वक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सार्वजनिक बँकांच्या विलीनीकरणामुळे किती नोकऱ्या निर्माण होणार?\\nसारांश: अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मागच्या आठवड्यात देशातील प्रमुख सरकारी बँकांच्या विलीनकरणाची घोषणा केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बँकांच्या विलीनीकरणाने काय साधणार?\n\nबँकांच्या विलीनीकरणाची खरंच आवश्यकता होती का? देशाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती बघता हा प्रश्न निर्णायक आहे. \n\nयाआधी इतक्या मोठ्या प्रमाणावर बँकांचं विलीनकरण झालं नव्हतं. \n\nदेश स्वतंत्र झाल्यानंतर 20 जुलै 1969 रोजी देशातील 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयीकरण झालं. त्या निर्णयाचं उद्दिष्ट कृषी, लघु उद्योग आणि निर्यातीवर भर देणं असं होतं. \n\nनवउद्यमी तसंच वंचित, उपेक्षित वर्गाचा विकास हेही उद्दिष्ट होतं. त्यानंतर 13 बँकांचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. भारतीय अर्थव्यवस्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सावधान! पृथ्वी बनत आहे प्लास्टिक प्लॅनेट\\nसारांश: अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार गेल्या 65 वर्षांत 8.3 अब्ज टन एवढ्या प्रचंड प्रमाणात प्लास्टिकचं उत्पादन झालं आहे. या प्लास्टिकचं वजन 1 अब्ज हत्तींच्या वजनाइतकं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाण्याची बाटली 20 वेळा रिसायकल करता येऊ शकते.\n\nप्लास्टिकच्या वस्तू फारच कमी कालावधीसाठी वापरून नंतर त्या फेकून दिल्या जातात. त्यामुळं एकूण उत्पादनाच्या 70 टक्क्यांहून अधिक प्लास्टिक आज कचऱ्यात पडलेलं दिसून येतं. \n\n\"आपली वाटचाल वेगानं प्लास्टिक प्लॅनेटकडं होत आहे. यातून मुक्ती मिळवायला प्लास्टिकच्या वस्तूंचा पुनर्वापर करण्याबद्दल गंभीरपणे विचार करायला हवा,\" असं डॉ. रोलंड गेयर सांगतात.\n\nडॉ. गेयर यांच्यासोबत पर्यावरण तज्ज्ञ सेंट बार्बरा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी सायन्स अॅडव्हान्स या जर्नलमध्ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सावित्रीबाईंच्या जोडीने स्त्रीशिक्षणाची ज्योत पुढे नेणाऱ्या फातिमा शेख\\nसारांश: सहसा आपल्याला आपल्या पूर्वजांविषयी माहिती असतं, इथे पूर्वज म्हणजे पुरुष हे आपण गृहित धरतो. शेकडो वर्षं फक्त पुरुषांनी केलेल्या गोष्टींनाच समाजाप्रति असणारं भरीव योगदान समजलं गेलं आहे, मग भले मोठ्यातल्या मोठ्या संकटातून घराला तारून नेणारी बाई असली तर नाव लागतं पुरुषाचंच.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्याचप्रमाणे देशाला, समाजाला मोठं करणाऱ्या महिला अनामिक राहातात, अनेकदा त्यांचा साधा नामोल्लेखही कुठे केला जात नाही, ऋणनिर्देश तर लांबचीच गोष्ट. अशाच आपल्या एक पूर्वज आहेत फातिमा शेख. \n\n बीबीसी मराठीने सावित्रीच्या सोबतिणी दहा भागांची खास मालिका चालवली. याचा उद्देश होता त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणं ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही. या दहा महिला जर भारतीय इतिहासात नसत्या तर आज आपल्याला वेगळंच चित्र दिसलं असतं.\n\n'"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सिंहिणीने आठ वर्षांच्या साथीदाराला मरेपर्यंत मारलं\\nसारांश: अमेरिकेतील इंडियानापोलीसमधल्या प्राणीसंग्रहालयातील एका सिंहिणीने तिच्या आठ वर्षांच्या साथीदाराला ठार केलं आहे. या साथीदारापासून तिला तीन बछडे झाले आहेत. ही माहिती प्राणीसंग्रहालयातल्या अधिकाऱ्यांनी दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आठ वर्ष एकत्र असलेल्या सिंहिणीने सिंहाचा जीव घेतला\n\n12 वर्षांच्या झुरी नावाच्या सिंहिणीने, 10 वर्षांच्या न्याक या सिंहावर हल्ला केला. प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी या दोघांची झटापट थांबवू शकले नाहीत. श्वास गुदमरल्यामुळे सिंहाचा मृत्यू झाला. \n\nगेली आठ वर्ष सिंहीण आणि सिंह एकाच पिंजऱ्यात राहत होते. या दोघांना 2015 मध्ये तीन बछडे झाले होते. \n\nनक्की काय प्रकार घडला यासाठी सखोल चौकशी करण्यात येईल, असं प्राणीसंग्रहालयाने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. \n\nन्याक हा उमदा सिंह होता आणि त्याची उणीव नक्कीच जाण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सिक्रेट अॅडमायरर : ज्यांच्या पत्राला प्रत्येक बॉलीवुड सुपरस्टारने दिलं उत्तर, कोण होत्या त्या?\\nसारांश: आमच्या वेळी असं नव्हतं... ते दिवस काही औरच होते…, असं प्रत्येकाने एकदातरी आपल्या आजी-आजोबांकडून ऐकलं असेल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कदाचित बऱ्याच बाबतीत या दोन पिढ्यांमध्ये मतभेद असतील. खरं म्हणजे मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि आधुनिक संपर्क साधनं यांनी आयुष्य किती बदलून टाकलं आहे. मात्र, आज ट्वीटरवर एक थ्रेड बघितला आणि अचानक माझ्याच तोंडून निघालं, \"आह… कसले भारी होते ते दिवस…\"\n\nभारतातली फॅक्ट चेक वेबसाईट असलेल्या 'ऑल्ट न्यूजच्या' सह-संस्थापक ज्या ट्वीटरवर 'सॅम सेज' नावाने ट्वीट करतात त्यांनी ट्वीटरवर त्यांच्या आत्याचा उल्लेख करत आठवण सांगितली आणि सगळ्यांचीच मनं जिंकली. \n\n15 वर्षांपूर्वी 2006 साली त्यांच्या आत्याचं निधन झा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सिरियात रशियाचं लढाऊ विमान नेमकं पाडलं तरी कुणी?\\nसारांश: रशियाचं सुखोई-२५ हे लढाऊ विमान सीरियातल्या बंडखोरांचा प्रदेश असलेल्या इडलिब प्रांतात पाडण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विमानाच्या वैमानिकानं विमानाचं अपघात होण्यापूर्वी सुखरुप बाहेर उडी घेतली. मात्र, त्याला पकडण्यात आल्याची माहिती सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स मॉनिटरिंग या संस्थेनं दिली. \n\nया प्रसंगाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला असून त्यात विमान उडवण्यात आल्याचं स्पष्ट दिसते आहे. तर, दुसऱ्या एका व्हीडिओत विमानाचे आग लागलेले अवशेष दिसत असून एका पंखावर रशियाचं चिन्ह असलेला लाल तारा दिसत आहे.\n\nसीरियासह तिथल्या बंडखोरांसोबत रशियाची लढाई सुरू आहे. रशियन लढाऊ विमानांच्या मदतीनं सीरियाच्या फौजांनी इडलिब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सीरिया हल्ला : मोदी सरकारसाठी का ठरणार डोकेदुखी?\\nसारांश: सीरियावर अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी हल्ला केल्यानंतर त्याचे परिणाम भारतावरही होणार आहेत. या हल्ल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यानंतर तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते, ज्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थाला बसू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"देशात अनेक राज्यांत निवडणुका होणार आहेत, तसेच पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. या भाववाढीचा परिणाम निवडणुकांवर देखील होऊ शकतो. \n\nअमेरिका सीरियावर कधीही हल्ला करेल, अशी शक्यता दहा दिवसांपासून होती. त्यामुळं कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली. \n\nम्हणून जेव्हा पण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप याबाबत ट्वीट करत होती त्याचा थेट परिणाम तेलाच्या किमतीवर दिसू लागला होता. आता सीरियावर लष्करी कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे आता तेलाच्या किमतीत वाढ दिसत आहे. तेलाची किंमत पाच डॉलर प्रती बॅरलन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सीरियाविरोधात कारवाई करण्याला ब्रिटन मंत्रिमंडळाची मंजुरी\\nसारांश: सीरियामधल्या रासायनिक हल्ल्यामागे असाद राजवटीचा हात असण्याची शक्यता आहे, अशी चर्चा ब्रिटनच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सीरियाविरुद्ध कारवाई करण्यात यावी यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. \"अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर देणं अत्यावश्यक आहे असं या बैठकीत ठरलं, पण नेमकी कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येईल हे अद्याप ठरलं नाही,\" अशी माहिती वाहतूक मंत्री जो जॉन्सन यांनी बीबीसीला दिली. \n\nपंतप्रधान थेरेसा मे यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रिमंडळाची बैठक झाली. \n\nतर युद्धाची स्थिती निर्माण होईल - रशिया\n\n\"जर अमेरिकेनं सीरियावर हल्ला केला तर त्यांच्याविरोधात युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते,\" असा इशारा संयुक्त राष्ट्रातले रशिया"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुदानमध्ये लष्करी उठाव : पदच्युत सरकारमधील सदस्यांना अटक\\nसारांश: सुदानमध्ये राष्ट्राध्यक्ष ओमर अल बशिर यांना पदच्युत केल्यानंतर तिथल्या मिलिट्री काऊन्सिलने राष्ट्राध्यक्षांच्या सरकारमधील सदस्यांना अटक केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अब्देल फताह अब्देलरेहमान बुऱ्हान मिलिट्री काऊन्सिलचे प्रमुख\n\nसुदानमध्ये गेली काही महिने बिघडलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात लोक आंदोलन करत आहेत. ही निदर्शनं सध्याही सुरू आहेत. मिलिट्री काऊन्सिलने आंदोलकांना मज्जाव करणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. तसेच विरोधकांनी तातडीने राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करावा, असंही म्हटलं आहे. \n\nजोपर्यंत नागरी सत्ता सुदानमध्ये कार्यरत होत नाहीत, तोपर्यंत निदर्शन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. \n\nसुदानच्या राजधानीत संरक्षण मंत्रालयाच्या कार्यलयासमोर आंदोलकांनी धरणे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुनील देवधर : मराठी माणसाने आणली त्रिपुरात भाजपची सत्ता\\nसारांश: सुनील देवधर हे मराठमोळं नाव महाराष्ट्रात फारसं कुणाला माहीत नाही. पण ईशान्य भारतातल्या त्रिपुरा राज्यात हे नाव वृत्तपत्रांच्या मथळ्यांवर झळकतंय. कारण ते फक्त राज्य भाजपचे प्रभारीच नाहीयेत, तर डाव्यांचा हा 25 वर्षांपासूनचा बालेकिल्ला सर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुनील देवधर\n\nत्रिपुरामध्ये 43 जागा मिळवत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. इथे गेल्या वेळी भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. अशा परिस्थितीत पक्षाची बांधणी करत कम्युनिस्टांना टक्कर देणं हे अतिशय कठीण आव्हान होतं. \n\nमूळ गुहागरचे आणि सध्या अंधेरीत घर असलेल्या देवधरांनी खऱ्या अर्थाने ईशान्य भारतालाच आपलं घर मानलं आहे. 52 वर्षांचे देवधर अविवाहित असून अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ईशान्य भारतात काम करत होते. \n\n''सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी प्रत्येक संघ स्वयंसेवकानं देश"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीस-अजित पवार आणि महाराष्ट्र सरकारला दिली नोटीस\\nसारांश: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीवरून तापलेलं महाराष्ट्राचं राजकारण सुप्रीम कोर्टात पोहोचलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सत्तास्थापनेसाठी राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यावर रविवारी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत दोन्ही गटांमध्ये मोठी खडाजंगी रंगली. \n\nएकीकडे होते शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्याने स्थापन झालेलं महाराष्ट्र सरकार. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला तर कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची बाजू मांडली.\n\nमहाराष्ट्र सरकारच्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुशांत सिंह राजपूत : पार्थ पवार यांचं शरद पवारांना पुन्हा आव्हान?\\nसारांश: गेले अनेक दिवस भाजपकडून सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याची मागणी केली जात होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बुधवारी (19 ऑगस्ट) सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाची सर्व कागदपत्रं सीबीआयकडे सूपूर्त करून सीबीआयला सहकार्य करावं, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. \n\nया निर्णयानंतर भाजपकडून 'हा सत्याचा विजय' असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. \n\n'हा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय आहे. या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीला व्हिलन का ठरवलं जातंय?\\nसारांश: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्तीची कहाणी न्यूज चॅनेलवर रोज एखाद्या टीव्ही मालिकेसारखी दाखवली जातेय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुशांत आणि रिया\n\nकधी या कहाणीत कपट-कारस्थान आणि काळी जादू करून वश करणारी स्त्री असते. तर कधी एका सामर्थ्यवान, मस्त कलंदर जगणाऱ्या पुरुषाला एका बाईने कसं कह्यात घेऊन कमजोर बनवलं याची कहाणी असते. \n\nया कहाणीत नेहमी नवी वळणं येतात. प्रमुख भूमिका बजावणारी पात्र येतात. आणि त्याहून कहर म्हणजे यावर चर्चा अशी केली जाते की जसं हेच काय ते सत्य आहे.\n\nपण ही कहाणीच मुळात स्त्री-पुरुष नात्याची असते. तिथे पुरुष हिरो असतो आणि स्त्री व्हिलन. तपास पूर्ण झालेला नसताना आतापर्यंत तरी कहाणीचा ढाचा हा असाच आखलेला दिसत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुशांत सिंह राजपूतच्या 50 स्वप्नांची डायरी : काही स्वप्नं राहिली कायमचीच अधुरी...\\nसारांश: 'रूठे ख्वाबो को मना लेंगे, कटी पतंगो को थामेंगे...' काय पो छे चित्रपटातल्या गाण्यातील शब्दांना आपल्या अभिनयाने जिवंत करणारा सुशांत सिंह राजपूत आपली अनेक स्वप्नं अधुरी सोडून निघून गेलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्याच्या आयुष्याची दोरी मात्र आता तुटून गेलीये. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नाहीये. 34 वर्षीय सुशांत रविवारी (14 जून) आपल्या घरी मृत आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. पण याचं कारण कुणालाच माहीत नाहीये.\n\nछोट्या पडद्यापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुशांतची अनेक मोठी स्वप्नं होती. याच स्वप्नांचा पाठलाग करत तो सिनेमा क्षेत्रात आला होता. \n\nसुशांत सिंह राजपूतने 'काय पो छे' चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर तो एम. एस. धोनी, पीके,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुषमा स्वराज पंतप्रधान व्हाव्यात असं बाळासाहेब ठाकरेंना मृत्यूआधी का वाटलं होतं?\\nसारांश: 'भाजपमध्ये आज तरी हुशार, ब्रिलियन्ट अशी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे सुषमा स्वराज.' हे विधान कोणा भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं नसून दुसऱ्याच एका नेत्याचं आहे. हे नेते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. २०१२ साली त्यांच्या मृत्यूच्या अवघे दोन महिने आधी त्यांनी हे विधान केलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बाळासाहेब ठाकरे आणि सुषमा स्वराज\n\nभाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्टला रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या अकाली जाण्यानं अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तर, भाजपचं मोठं नुकसान झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून व्यक्त केली. \n\nसध्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये त्यांच्या नेतृत्व गुणांबद्ल आणि व्यक्तिमत्त्वांबद्दल अनेक जण बोलत आहेत. मात्र, त्यांच्याबद्दल एक फार मोठं विधान शिवसेनाप्रमुख"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सेक्स ड्राईव्हमुळे कासवांची 'ही' जात नामशेष होण्यापासून वाचली\\nसारांश: इक्वेडोरमधील गॅलापागोस बेटावरील कासवानं त्याची प्रजाती नष्ट होण्यापासून वाचवली. डिएगो आणि इतर 14 नर कासव हे त्यांचं मूळ ठिकाण इक्वेडोरच्या गॅलापागोस बेटांपैकी एक असलेल्या इस्पानोलाला परतले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डीएगो\n\nअनेक दशकांपासून ठेवण्यात आलेल्या या कासवांना सोमवारी सँटा क्रूझ बेटावरील कुरणात टाकण्यात आलं होतं. त्यांची प्रजनन प्रक्रिया पूर्ण झाली होती.\n\nया कासवाने वाचवली त्याची संपूर्ण प्रजाती\n\n1960 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाल्यापासून त्यांनी 2000 हून अधिक कासवांना जन्म दिला. \n\n100 वर्षे वय असलेल्या डिएगोची शेकडो संतती असल्याचं समजतं, तर या 2 हजार कासवांपैकी जवळपास 40% कासव आजही जिवंत असल्याचं आहेत. \n\nइक्वेडोरचे पर्यावरण मंत्री पाऊलो प्रोआनो अँड्राडे यांनी म्हटलं की, डिएगोच्या आयुष्यातील 'महत्त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सेक्स पहिल्यांदा करण्याचं योग्य वय नेमकं काय असावं?\\nसारांश: 'So when did you lose your virginity?' 'तू व्हर्जिन आहेस का?'\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"असे काही प्रश्न आपल्याला नेहमीच कुणी ना कुणी विचारले असतील. तुम्ही एकतर या प्रश्नावर हसता, पुढच्या 'व्यक्तीने विचारलंच कसं?' म्हणून स्तब्ध होता, किंवा फुशारकी मारण्यासाठी खोटं उत्तर देता. किंवा प्रामाणिकपणे त्याचं उत्तर देता. अर्थातच, या सर्व शक्यता विचारणारी व्यक्ती कोण, यावर अवलंबून असतं.\n\nपण खरंच सेक्स करण्याचं योग्य वय काय? तुम्ही खूप घाई केली की 'ती' बरोबर वेळ होती? असे अनेक प्रश्न आपण अनेकदा स्वतःलाच विचारत असतो.\n\nलैंगिक आचरणासंबंधी ब्रिटनमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात विचारण्यात आलं होतं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सेल्फीच्या वेडापायी जगभरात आतापर्यंत 259 मृत्यूंची नोंद\\nसारांश: 2011 ते 2017 या काळात सेल्फी घेण्याच्या नादात 259 लोकांनी आपला जीव गमावल्याचं एका जागतिक एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"US National Library of Medicineच्या संशोधकांनी धोकादायक स्थळांवर सेल्फी घेण्यास प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे. त्यात उंच पर्वत, गगनचुंबी इमारती, तलाव अशा ठिकाणांचा समावेश आहे. कारण अशा ठिकाणांवर सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. \n\nबुडून मृत्यू, वाहतुकीमुळे झालेले मृत्यू आणि उंचावरून पडून झालेले मृत्यू ही महत्त्वाची कारणं यामागे सांगितली जात आहेत. पण यात प्राण्यांच्या हल्ल्यात, विजेच्या धक्क्यात, गोळीबारात होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणही बरंच होतं. \n\nयावर्षी जुलै महिन्यात 19 वर्षीय गॅविन झिमरमॅन ऑस्ट्रे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोनई तिहेरी हत्याकांड : मुंबई उच्च न्यायालयानं 5 जणांची फाशी ठेवली कायम\\nसारांश: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगरच्या सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी सहापैकी पाच आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. या हत्याकांडातील दुसरा आरोपी अशोक नवगिरेची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"याआधी या हत्याकांड प्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं 6 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. \n\n1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातल्या सोनई इथं संदीप राज थनवार (वय 24), राहुल कंडारे (वय 26) आणि सचिन घारू (वय 23) या मेहतर समाजातील तीन युवकांची निर्घृण खून करण्यात आला होता. \n\nया प्रकरणात प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे या सहा जणांवर दोषारोप सिद्ध झाले होते. न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोनिया गांधी 'काँग्रेसची विधवा': जेव्हा मोदींसारखे नेते करतात महिलांवर टीकाटिप्पणी\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांचा उल्लेख 'काँग्रेस की विधवा' असा केल्याने वादाला तोंड फुटलं आहे. पण महिला नेत्यांवर पुरुष नेत्यांनी अशा प्रकारे टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा टीका करणारे नेते हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत, कोणातच पक्ष याला अपवाद नाही, असं चित्र आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जयपूर येथील प्रचारसभेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले होते. मोदी म्हणाले होते, \"आपल्या देशात काँग्रेसने असे सरकार चालवले, जेथे जन्म न झालेली मुलगी विधवाही झाली आणि तिला विधवा पेन्शनही सुरू झाली. हे रुपये कोणती विधवा घेत होती? काँग्रेसची अशी कोणती विधवा होती जिच्या खात्यामध्ये हे रुपये जात होते?'' \n\nपंतप्रधानांचा बोलण्याचा रोख सोनिया गांधी यांच्याकडे होता, अशी टीका काँग्रेससह सोशल मीडियावर अनेकांनी केली. \n\nपण महिलांवर अशा पद्धतीने वक्तव्य होण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोनिया गांधी भेटीनंतर शरद पवार म्हणाले, 'सत्तास्थापनेबाबत काहीच चर्चा झाली नाही'\\nसारांश: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची आज भेट झाली. या भेटीनंतर सत्तास्थापनेबाबत काहीच चर्चा झाली नाही असं शरद पवार यांनी सांगतिलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या भेटीदरम्यान, मी सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत माहिती दिली असं शरद पवार यांनी सांगितलं. दोन्ही पक्षाचे नेते (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस) पुन्हा चर्चा करतील असं शरद पवार यांनी सांगितलं. \n\nया भेटीमध्ये आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दलच बोललो. तुम्ही शिवसेनेबरोबर आहात की नाही असा प्रश्न शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारला त्यानंतर ते म्हणाले की आम्ही कुणाविरोधात निवडणूक लढवली हे तुम्हाला माहीत आहे. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nत्यानंतर शरद पवारांना असं विचारण्यात आलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोमालीलँडमध्ये आता बलात्कार ठरणार गुन्हा\\nसारांश: इतिहासात पहिल्यांदाच स्वयंघोषित रिपब्लिक ऑफ सोमालीलँड या ठिकाणी बलात्कार करणं हा गुन्हा ठरणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोमालीलँडमध्ये बलात्कार पीडितेला गुन्हेगारासोबत लग्न करण्यास भाग पाडलं जात असे. या जाचक प्रथेविरुद्ध सोमालीलँडमध्ये कायदा मंजूर करण्यात आला आहे. \n\nसोमालियाचा भाग असलेल्या सोमालिया लॅंडनं 1991मध्ये स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलं आहे. सोमालियात अजूनही बलात्कारविरोधी कायदा अस्तित्वात नाही. \n\nया नव्या कायद्यानुसार बलात्काराच्या गुन्हेगाराला तीस वर्षांची शिक्षा होणार आहे. \n\nसोमालीलॅंडच्या संसदेचे अध्यक्ष बाशे मोहम्मद फराह यांनी बीबीसीला सांगितलं, \"गेल्या काही वर्षांमध्ये बलात्कारांच्या घट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल - 'मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर राहुल गांधी का नाही?'\\nसारांश: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरल्यास मी पंतप्रधान होऊ शकतो, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे विधान केलं आहे. \n\nतसंच, 2019 मध्ये भाजपची सत्ता येणार नाही आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. \n\nभारतीय जनता पक्षाविरोधात देशातले अनेक विरोधी पक्ष एकत्र येत असताना राहुल यांनी हे मत मांडलं आहे.\n\n\"तुम्ही माझ्या वक्तव्यावर हसाल, पण 2019मध्ये भाजप सरकार स्थापन करणार नाही. आज विरोधकांमध्ये एकी आहे, त्यामुळेच भाजपला 2019ची निवडणूक कठीण जाईल,\" असं राहुल गांधींनी म्हटलंय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल - जेव्हा ती पुरुषांच्या 'वक्र' नजरेतून मला वाचवायला आली...\\nसारांश: विचार करा तुम्ही कुठल्या तरी पबमध्ये बसून ड्रिंक एजॉय करत आहात, आणि त्याच वेळी तिथे एक अनोळखी पुरुष तिथं टपकतो. तो तुमच्या जवळ येतो, तुमच्याची बोलण्याचा प्रयत्न करतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तुम्ही कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी तो तुमचा पिच्छा सोडायला तयार नसतो. मग अशा वेळी तुम्ही काय कराल?\n\nएक तर तुम्हाला तिकडून कुठेतरी दुसरीकडे जाऊन बसावं लागतं किंवा कुणी तरी तिसरी व्यक्ती तुमच्यात येऊन बसण्याची वाट पाहावी लागते. \n\nएखादी नकोशी व्यक्ती जबरदस्ती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, असा अनुभव जवळपास प्रत्येक मुलीला कधी ना कधी येतोच. \n\nम्हणूनच जेव्हा ब्रिटिश पत्रकार आम्ना सलीम यांनी ट्विटरवर अशाच एका प्रसंगाचा उल्लेख केला तेव्हा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली पुरुष कसे महिलांच्या मर्जीव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल - लाँग मार्च म्हणजे शहरी माओवाद? 'त्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची प्रखरता कमी होते का?'\\nसारांश: अखिल भारतीय किसान सभेच्या नाशिक ते मुंबई झालेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमधून शहरी माओवाद डोकवतोय, अशी टीका भाजप खासदार पूनम महाजन यांनी केली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोमवारी देवेंद्र फडणवीस सरकारसोबत बैठक झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र खासदार महाजन यांच्या वक्तव्याने आंदोलनाला नक्षली रंग देण्याचा प्रयत्न झाला आहे. \n\nएका मराठी वृत्त वाहिनीवर 'लाँग मार्च'बद्दल प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाल्या, \"शहरी माओवाद्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली.\"\n\nमहाजन यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न BBC मराठीच्या वाचकांना काय वाटतं. जाणून घेऊया... \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nकाही वाचकांनी पूनम महाजन यांना \"सत्तेचा माज\" आला असल्याचं म्हणत त्यांच्यावर टी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : 'आजी-आजोबा स्वतःला सांभाळू शकत नसतील तर नातवंड सांभाळण्याची सक्ती नको'\\nसारांश: \"नातवंडांना सांभाळण्यासाठी आजी-आजोबांवर दबाव टाकता येणार नाही,\" असं पुण्यातील एका फॅमिली कोर्टानं एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नातवंडांचा सांभाळ जबाबदारी की सक्ती?\n\n\"नातवंडाना मार्गदर्शन करणं, चुका सांगणं, पालन, पोषणात मदत करणं याला आजी-आजोबांची जबाबदारी म्हणता येईलही, पण त्यांचा सांभाळ करणं ही पूर्णत: आई-वडिलांचीच जबाबदारी आहे,\" असंही कोर्टाने पुढे म्हटलं आहे. \n\nया पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना कोर्टाच्या या निर्णयाविषयी त्यांची मतं विचारली होती.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nवाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्यात, त्यातल्याच या निवडक प्रतिक्रिया. \n\nत्रिशिला लोंढे म्हणतात, \"आजी आजोबा हे आपल्या नातवडांवर खूप प्रेम करतात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : 'कर्नाटक भारतातच आहे, पाकिस्तानात नाही'\\nसारांश: सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्रिपद सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी 'जन्मावे तर कर्नाटकमध्येच' हे कन्नड अभिमान गीत गायल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बेळगावजवळच्या गोकाक तालुक्यातल्या तवगमध्ये शुक्रवारी एका कार्यक्रमास पाटील यांना हजेरी लावली होती. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी हेसुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते.\n\nयावेळी चंद्रकांत पाटील यांनी कन्नडमधून 'जन्मावे तर कर्नाटकमध्येच जन्मावे' (हुट्टी दरे कन्नड नल्ली हुट्ट बेकू) हे दाक्षिणात्य अभिनेता राजकुमार यांचं गीत गायलं. कन्नडमध्ये गीत गाऊन त्यांनी कानडी लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला.\n\nदरम्यान मराठी युवा मंच एकीकरण समितीनं पाटील यांचा निषेध केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : 'ग्रहणानंतर मोबाईलला आंघोळ घालून फेसबुक सुरू करणार'\\nसारांश: चंद्रग्रहण असल्यामुळे आज संध्याकाळी अनेक मंदिरं बंद ठेवली गेली. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे हे सिद्ध झालं असूनही त्याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, ग्रहणाच्या काळात मंदिर बंद ठेवण्याविषयी तुमचं काय मत आहे. वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. काही जणांनी या कृतीचं समर्थन केलं तर अनेकांना असं करणं अंधश्रद्धेचं प्रतीक वाटलं. \n\nअनेकांच्या प्रतिक्रिया मजेशीर होत्या. आलेल्या सगळ्या प्रतिक्रियांपैकी या काही प्रातिनिधिक. \n\nअनिरुद्ध पवार म्हणतात, \"ग्रहणमोक्ष झाल्यावर मोबाईलला आंघोळ घालूनच फेसबुक आणि व्हॉटस्अॅप सुरू करावं.\"\n\nजयराम तेल्हुरे सांगतात की, \"ग्रहणाच्या काळात मंदिर बं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : 'भारतात क्रिकेटला अवास्तव महत्त्व, त्यापेक्षा इतर खेळांना प्रोत्साहन द्या'\\nसारांश: एशियन गेम्सच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये भारताने 10 पदकं आपल्या खात्यात जमा केली आहेत. मग आपला देश इतका क्रिकेटवेडा का आहे, हा प्रश्न पडतोच.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आज आम्ही हाच प्रश्न 'होऊ द्या चर्चा'मध्ये वाचकांना विचारला. आणि त्यांनीसुद्धा \"आपल्या देशात क्रिकेटला अवास्तव महत्त्व दिलं जातं,\" असं मत व्यक्त केलं. तर काहींनी गावपातळीवर खेळायला जागा आहे कुठे, असा प्रश्नंही उपस्थित केला.\n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nही आहेत वाचकांची काही निवडक आणि संपादित मतं - \n\nभाऊ पांचाळ यांच्या मते, \"भारतात क्रिकेटच्या मानाने इतर खेळांच्या बाबतीत पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाच्या सोयी खूप कमी प्रमाणात उपलब्ध होतात. यासोबतच आर्थिक आणि लोकप्रियतेचं गणितंही आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : 'मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय'\\nसारांश: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की. बाबासाहेबांचा कोणता विचार त्यांना सर्वाधिक भावतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वाचकांनी त्यांना भावणारे आणि त्यांच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरणारे बाबासाहेबांचे अनेक विचार बीबीसी मराठीकडे लिहून पाठवले. त्यातलेच काही निवडक विचार.\n\nराजेश शिंदे लिहितात की, त्यांना \"जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल पुस्तक तुम्हाला जगावं कसं ते शिकवेल,\" हा विचार सर्वाधिक आवडतो. \n\nयोगीराज म्हस्केंना आंबेडकरांचं ब्रिदवाक्य 'शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा', सर्वाधिक भावतं. \n\n\"मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय,\" आंबेडकरां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : यांनी दिलंय मोदी आणि राहुल गांधींना 'राजकारण सोडण्याचं चॅलेंज'\\nसारांश: राज्यवर्धन सिंह राठोड यांनी भारताचा क्रिकेट कॅप्टन विराट कोहलीला फिटनेस चॅलेंज दिलं. विराटने हे चॅलेंज फक्त स्वीकारलंच नाही तर पूर्ण देखील केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"(बाय द वे, विराट सध्या स्वतः अनफिट असल्याचं त्याच्या फिजिओने सांगितलंय, म्हणून तो इंग्लंडच्या सरे काउंटीकडून काही सामने खेळू शकणार नाहीये.)\n\nअसो, ते फिटनेस चॅलेंज पूर्ण केल्यानंतर विराटनं आणखी तीन जणांना हे चॅलेंज दिलं - त्याची पत्नी अनुष्का शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.\n\nविशेष म्हणजे मोदींनीही हे चॅलेंज स्वीकारलं असून लवकरच मी ही माझा फिटनेस व्हीडिओ शेअर करेन, अशी ग्वाही ही त्यांनी दिली आहे.\n\nदरम्यान, भाजपच्या नेत्यांनी सुरू केलेल्या या ट्रेंडच्या लाटेवर काँग्रेसही स्वार झ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : सोनिया गांधींची कारकीर्द? काही म्हणतात 'बकवास', काहींसाठी 'मोदी सरकारपेक्षाही बरी'!\\nसारांश: सोनिया गांधींचा शनिवारी 71वा वाढदिवस आहे. शिवाय त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदाची कारकीर्दही संपुष्टात येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोनिया यांच्यानंतर राहुल गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित आहेच.\n\nत्यामुळे आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना आज विचारलं की त्यांना सोनिया गांधींच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना 19 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल काय वाटतं?\n\nअनेक वाचकांनी त्यांची मतं व्यक्त केली. त्यातलीच ही काही निवडक मतं.\n\nसोनिया गांधींची राजकीय कारकीर्द अगदीच यशस्वी आहे असं म्हणता येणार नाही. पण अपयशीही म्हणता येणार नाही, या आशयाचं ट्वीट शशांक एच. यांनी केलं आहे.\n\nते पुढे लिहितात, \"सोनिया गांधीच्या कारकीर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल मीडियावर मुलगा असल्याचं भासवून मुलीनंच केलं मुलींचं लैंगिक शोषण\\nसारांश: एका मुलीनं स्वत:ची ओळख तरुण मुलगा अशी करुन देत इतर मुलींचं लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जेम्मा वॉटनं सोशल मीडियावर स्वत:ची ओळख 16 वर्षांचा 'जेक वॅटन' अशी करून दिली होती.\n\nजेमा वॉट या मुलीनं सोशल मीडियावर 16 वर्षांचा 'जेक वॅटन' असं नाव धारण केलं. त्यानंतर अनेकांना ती इंग्लंडमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटली. भेटीपूर्वी तिनं इतरांशी अश्लील फोटो शेयर केले. \n\n21 वर्षीय वॉट 4 मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी Winchester Crown Courtनं दोषी ठरवलं आहे. तिला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. \n\nतिनं आतापर्यंत 50 जणांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा अंदाज पोलिसांना व्यक्त केलं आहे. \n\nS"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सौदी अरेबियाच्या महिला आजही पुरुषांशिवाय या ५ गोष्टी करू शकत नाहीत\\nसारांश: गेल्या काही महिन्यांमध्ये सौदी अरेबिया हा देश महिलांना स्वातंत्र्य देण्याच्या नव्या निर्णयांमुळे सर्वच माध्यमांच्या बातम्यांमध्ये झळकला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नुकताच सौदीमध्ये महिलांना वाहन चालवण्याचा परवाना देण्यात आला.\n\nया देशात महिलांना आता फुटबॉलचे सामने पाहता येणार आहेत, लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये सहभागी होता येणार आहे. (युद्धभूमीपासून मात्र त्यांना सध्या दूरच राहावं लागणार आहे). तसंच, इथे नुकतीच खास महिलांसाठी सायकल स्पर्धाही भरवण्यात आली होती.\n\nपण सगळ्यांत जास्त चर्चेत राहिला निर्णय होता तो महिलांना वाहन चालवण्यासाठी परवानगी देण्याचा. 24 जून पासून ही आता महिला ड्रायव्हिंग सीटवर दिसल्या तर त्यात काही गैर नसेल. \n\nनुकतंच इथे महिलांना पहिल्यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सौदी अरेबियात अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची परवानगी\\nसारांश: सौदी अरेबियाने अविवाहित परदेशी जोडप्यांना आता हॉटेलमध्ये एकाच रुममध्ये राहण्याची परवानगी दिली आहे. शिवाय, एकटी स्त्रीदेखील हॉटेलमध्ये रुम बुक करून एकटी राहू शकणार आहे. यापूर्वी सौदीतल्या नियमांनुसार जोडप्यांना ते विवाहित असल्याचा पुरावा द्यावा लागायचा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लग्न न झालेल्या महिलांना हॉटेल बुक करता येणार\n\nसरकारने नुकतीच नवीन व्हिजा नियमांची घोषणा केली आहे. यापैकीच या काही महत्त्वाच्या घोषणा आहे. सौदीमध्ये पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पूर्वीचे नियम शिथिल करण्यात आल्याचं मानलं जात आहे. \n\nदोन वर्षांपूर्वी सौदी अरेबियात महिलांना ड्रायव्हिंगची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर एकट्या महिलांना हॉटेलमध्ये रुम बुक करण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. \n\nनवे बदल\n\nयापूर्वी सौदी अरेबियामध्ये बाहेरील देशातून येणाऱ्या जोडप्यांना हॉटेलम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज\\nसारांश: भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना अपोलो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सौरव गांगुली\n\nकाही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने 7 जानेवारीला त्यांना घरी सोडण्यात आलं होतं.\n\nहॉस्पिटलमधून निघताना सौरव यांनी फोटो ट्वीट केला होता. मी ठीक असून, लवकरच कामाला लागेन असं त्यांनी हॉस्पिटलबाहेर बोलताना सांगितलं होतं.\n\nमात्र, 27 जानेवारीला सौरव गांगुली यांना पुन्हा अँजिओप्लास्टीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज (31 जानेवारी)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्पेक्सएक्स ड्रॅगन कॅप्सूल : पहिल्या व्यावसायिक अंतराळयानाची यशस्वी सफर\\nसारांश: इंटरनॅशनल स्पेस स्टेशनतर्फे अंतराळात पाठवण्यात आलेल्या पहिल्या कमर्शियल यानात सफर करून दोन अमेरिकन अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर परतले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अंतराळातून यशस्वी परतलेले अंतराळवीर\n\nस्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल डग हर्ले आणि बॉब बेहेनकेन यांना घेऊन मेक्सिकोच्या खाडीत उतरलं. रिकव्हरी व्हेईकलच्या माध्यमातून त्यांना किनाऱ्यावर आणण्यात आलं. \n\n45 वर्षांनंतर नासाचे अंतराळवीर समुद्रात उतरले आहेत. याआधी अपोलो कमांड मॉड्यूल समुद्रात उतरलं होतं. \n\nकॅप्सूल ड्रॅगनच्या आजूबाजूच्या बोटींना सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. कॅप्सूलवर धोकादायक रसायनं असू शकतात हे लक्षात घेऊन ही सूचना देण्यात आली होती. \n\nया मोहिमेचा भाग होणं अभिमानाचं आणि सन्मान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्पेन : बार्सिलोनाच्या रस्त्यांवर 50 हजार लोक का उतरले आहेत?\\nसारांश: कॅटलोनियाचे माजी अध्यक्ष कार्लस प्युजडिमाँट यांना जर्मनीत अटक केल्यानंतर बार्सिलोनामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू झाली आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"देशद्रोह आणि स्पेनविरोधात बंड केल्याच्या आरोपावरून स्पेन सरकार हे प्युजडिमाँट यांच्या शोधात होते. जर्मन पोलिसांनी युरोपियन अटक वॉरंटचा हवाला देत प्युजडिमाँट यांना रविवारी ताब्यात घेतलं. \n\nसोमवारी (26 मार्च) प्युजडिमाँट यांना जर्मनीच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. \n\nकार्लस प्युजडिमाँट यांच्या अटकेनंतर कॅटलोनियामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत 89 लोक जखमी झाले. आतापर्यंत 4 व्यक्तींना अटक झाली आहे. डेन्मार्क मार्गे बेल्जियमला जात असताना प्युजडिमाँट यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. \n\nग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्पेन निवडणुकांमध्ये स्वतंत्र कॅटलोनियावादी पक्षांना बहुमत\\nसारांश: स्पेनमध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये स्वतंत्र कॅटलोनियाची मागणी करणारा पक्ष आघाडीवर आहे. या घडामोडीने स्पेन सरकारमध्ये आणि कॅटलोनियामध्ये त्यांच्या स्वायतत्तेचा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हं आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्वतंत्र कॅटलोनियाची मागणी करणारे पक्ष विजयाच्या मार्गावर आहेत.\n\nदरम्यान, कॅटलोनियाची अर्धस्वायत्तता त्यांना परत मिळावी आणि हा भाग स्पेनमध्येच असावा, या विचारांची सिटीझन्स पार्टी या निवडणुकीत सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. \n\nअशा समीकरणांमुळे आता कोणता पक्ष स्पेनमध्ये सरकार स्थापन करेल, हे स्पष्ट झालेलं नाही. \n\nकॅटलोनिया प्रांताला स्वायतत्ता मिळावी की नाही, यासाठी ऑक्टोबर महिन्यात याच प्रदेशातल्या नागरिकांनी सार्वमत घेतलं होतं. कॅटलानचा दावा होता की 92 टक्के लोकांनी स्वातंत्र्य मिळण्याच्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्पेनपासून स्वतंत्र कॅटलोनियाचा मुहूर्त लांबणीवर\\nसारांश: कॅटलोनियाचा स्पेनपासून वेगळा होण्याचा मुहूर्त तात्पुरता टळला आहे. स्वातंत्र्यासाठीच्या सार्वमताचा कौल आपल्याच बाजूने असल्याचा कॅटलोनियाचा दावा आहे, पण स्पेनने मात्र या सार्वमताला बेकायदेशीर ठरवलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कॅटलोनियामध्ये सार्वमतादरम्यान नेमकं काय घडलं?\n\nकॅटलोनियाचे अध्यक्ष कॅलस पुजडिमाँ यांनी स्पेनपासून स्वातंत्र्याचा जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली असली तरी स्पेनच्या विरोधामुळे हे प्रकरण चिघळण्याती शक्यता आहे.\n\nया पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या कॅटलोनिया हा प्रदेश नेमका कसा आहे, याबाबत जाणून घेऊयात या 10 गोष्टी.\n\n1. कॅटलोनिया हा ईशान्य स्पेनमधला एक सधन प्रदेश आहे. स्पेनच्या जीडीपीमध्ये या प्रदेशाचा वाटा 19 टक्के आहे. \n\nकॅटलोनिया अध्यक्ष कॅलस पुजडिमाँ आणि स्पेनचे पंतप्रधान मारियानो रहॉय\n\n2. स्पेनतर्फे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्मृती इराणी: नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेलं उपोषण ते राहुल गांधींना हरवण्यापर्यंतचा प्रवास\\nसारांश: मोदी सरकारच्या काळात वस्त्रोद्योग मंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांनी अमेठीचा अभेद्य समजला जाणारा किल्ला भेदला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना त्यांनी 55,120 मतांनी हरवलं आहे. राहुल गांधी अमेठीतून तीन वेळा निवडून आले होते आणि त्याआधी सोनिया गांधी इथून निवडून आल्या होत्या. \n\nत्याही आधी संजय गांधी आणि मग राजीव गांधींनी अमेठीला काँग्रेसचा, विशेषतः गांधी परिवाराचा बालेकिल्ला बनवला होता. राजीव गांधीही या जागेवरून तीनदा निवडून आले होते. \n\nमागच्या निवडणुकीतही स्मृती इराणी राहुल गांधींच्या विरोधात अमेठीत मैदानात उतरल्या होत्या. त्यांच्या दुसऱ्या प्रयत्नात त्या राहुल गांधींचा पराभव करण्याच यशस्वी ठरल्या आहेत. \n\nअ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्वप्ना बर्मननं कसं साकार केलं एशियाडमध्ये सुवर्ण पदकाचं स्वप्न? #BBCISWOTY\\nसारांश: एक रिक्षा चालक आणि चहाच्या मळ्यात काम करणारी कामगार यांची मुलगी असलेली स्वप्ना बर्मन पहिल्यांदा मैदानात खेळायला उतरली तेव्हा तिचं लक्ष्य नोकरी होतं. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पदक मिळवणं तिची पहिली प्राथमिकता नव्हती. पण हे पाऊल यशाच्या मार्गातलं पहिलं पाऊल ठरेल याची तिला कल्पनाही नव्हती.\n\nगुणवत्ता, मेहनत आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर तिनं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. तेही अशा खेळात, ज्यात एक नाही, तर सात वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. जे जिंकण्याचा निर्धार करतात, त्यांना यश मिळतंच, याचं स्वप्ना हे उत्तम उदाहरण आहे.\n\n(हा रिपोर्ट बीबीसीच्या ‘द इंडियन चेंजमेकर्स’ मालिकेचा भाग आहे, ज्यात आम्ही देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या प्रेरणादायी म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्वयंपाकघरातून जगावर राज्य करणारी महिला\\nसारांश: भारतीय स्त्री आपल्या आयुष्यातला बराचसा काळ स्वयंपाक घरात घालवते, असं म्हणतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र त्याच स्वयंपाकघरात उभी राहून ती जगभर आपला ठसाही उमटवू शकते आणि हेच गरिमा अरोरा यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. \n\nमुंबईत लहानाच्या मोठ्या झालेल्या गरिमा शेफ आहेत. त्या थायलँडची राजधानी बँकॉकमध्ये 'गा' नावाने एक रेस्टॉरंट चालवतात. 32 वर्षांच्या गरिमा आपल्या रेस्टॉरंटसाठी मिशेलीन स्टार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. \n\nफूड इंडस्ट्रीमध्ये मिशेलीन स्टार असलेल्या रेस्टॉरंटची गणना उत्कृष्ट श्रेणीतील रेस्टॉरंट म्हणून होते. मात्र इथवरचा गरिमाचा प्रवास फारच सुरस आहे.\n\nबटर चिकन आणि पराठ्यांची आव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्वामी असीमानंद कोण आहेत? समझौता एक्स्प्रेस बाँबस्फोट प्रकरण काय होतं?\\nसारांश: 2007च्या समझौता ब्लास्ट प्रकरणात असीमानंद यांच्यासह चारही आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. 12 वर्षांपूर्वी झालेल्या या बाँबस्फोटप्रकरणी पंचकुलाच्या एका विशेष NIA कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"18 फेब्रुवारी 2007च्या रात्री दिल्लीहून लाहोरला जाणाऱ्या समझौता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात 68 लोकांचा जीव गेला होता. \n\nसुरुवातीला या प्रकरणाची चौकशी हरियाणा पोलिसांनी केली आणि नंतर या हे प्रकरण National Investigation Agency किंवा NIA कडे सोपवण्यात आलं होतं. \n\nकोण आहेत असीमानंद? \n\nपश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातले असीमानंद यांचं खरं नाव नबकुमार सरकार असं आहे. त्यांनी वनस्पती विज्ञान (Botany) विषयात पद्व्युत्तर शिक्षण घेतलं आहे. असीमानंद हे जितेन चटर्जी किंवा ओमकारनाथ या नावांनीही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हनुमा विहारी याने शांतपणे 'हे' उत्तर दिलं आणि बाबुल सुप्रियोंची विकेट घेतली\\nसारांश: भारतीय क्रिकेटपटू हनुमा विहारीच्या खेळीवर टीका करणाऱ्या बाबुल सुप्रियो यांच्या ट्वीटला विहारीने दिलेलं उत्तर ट्विटरवर सध्या गाजतंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन\n\nमोजक्या शब्दांत हनुमा विहारीने दिलेल्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्सही तयार करण्यात आली आहेत. \n\nसिडनी कसोटीत चौथ्या डावात खेळताना हनुमा विहारीने 161 बॉल्समध्ये 23 रन्स काढल्या. यावरच टीका करणारं ट्वीट गायक आणि भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी केलं. विहारीच्या लो स्ट्राईक रेटबद्दल त्यांनी ट्वीट केलं. \n\nयात त्यांनी म्हटलं होतं, \"7 धावा काढण्यासाठी 109 बॉल्स! हनुमा बिहारीने जिंकण्याची एक ऐतिहासिक संधी तर घालवलीच पण क्रिकेटचाही खून केला, असं म्हणणं वावग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हरमनप्रीतची शंभरावी वनडे, भारतीय महिला क्रिकेट संघ वर्षभरानंतर मैदानात\\nसारांश: भारतीय महिला क्रिकेट संघ वर्षभरानंतर मैदानात उतरला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला रविवारपासून लखनौ इथे सुरुवात झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हरमनप्रीत कौर\n\nभारताची धडाकेबाज बॅट्समन हरमनप्रीत कौरची ही शंभरावी वनडे आहे. हा महत्त्वपूर्ण विक्रम नावावर करणारी हरमनप्रीत पाचवी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. \n\nयाआधी मिताली राज, झूलन गोस्वामी, अंजूम चोप्रा, अमिता शर्मा यांनी शंभरपेक्षा अधिक वनडे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. \n\n464 दिवसांच्या सक्तीच्या कोरोना विश्रांतीनंतर भारतीय महिला संघ मैदानावर खेळताना दिसतो आहे. लखनौतल्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर ही मालिका होणार असून, मैदानाच्या एकूण क्षमतेच्या 10 टक्के प्रेक्षकांना याचि देही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हळदीकुंकवाचं नाव नव्हे, मानसिकता बदला! : वाचकांची प्रतिक्रिया\\nसारांश: मकर संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या हळदीकुंकू समारंभांविषयी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचा एक लेख बीबीसी मराठीने नुकताच प्रकाशित केला होता. ( तो लेख इथे वाचू शकता ) या लेखात त्यांनी हळदीकुंकू समारंभाची आजच्या काळातली समर्पकता आणि त्याचं बदलतं स्वरूप यावर विश्लेषण केलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"आजच्या काळात हळदीकुंकवासारख्या समारंभांची गरज नाही. उलट ते स्त्रियांमध्ये जातीपाती आणि भेदाभेद निर्माण करणारं पुरुषप्रधान व्यवस्थेने चालवलेलं एक षडयंत्र आहे,\" असं त्या म्हणाल्या होत्या. अनेकांनी त्यांच्या या दृष्टिकोनाला दुजोरा दिला.\n\nतर काहींना त्यांचं म्हणणं पटलं नाही आणि त्यांनी या लेखाविषयी आपली उघड नाराजी व्यक्त केली. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर या लेखाविषयी आलेल्या या प्रतिक्रिया : \n\nविद्या बाळांनी लिहिलं होतं की, \"आपल्या संस्कृतीतलं सगळंच वाईट आहे, असं मला म्हणायचं नाही. ऋतूबदलाप्रमाणे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हवामान बदल : 2019मध्ये म्हणून होत आहे तापमानात वाढ\\nसारांश: 2019मध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सर्वोच्च पातळी गाठेल, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मानवी कृतींतून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जंगलांत शोषला जातो. त्यामुळे जंगलांना नैसर्गिक 'कार्बन सिंक'ही म्हटलं जातं. पण यावर्षी पॅसिफिक परिसरातील अधिक उष्ण हवामानामुळे वनस्पतींची वाढ कमी होईल आणि त्या कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषतील, असं संशोधकांना वाटतं. \n\nत्यामुळे 2018शी तुलना करता 2019मध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल, असं संशोधकांनी म्हटलं आहे. \n\nहवाई येथील मौना लो वेधशाळा 1958पासून वातावरणातील रासायानिक घटकांचा अभ्यास करत आहे. \n\nया वर्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हवामान बदल : मालदिवमध्ये सुरू आहे नव्या शहराची निर्मिती\\nसारांश: हवामान बदलाचे परिणाम भविष्यात संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत, असं सांगितलं जातं. पण मालदिवला वर्तमान काळातच हवामान बदलविषयक पर्यावरणीय संकटांना तोंड द्यावं लागत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मालदिवमधील समुद्रकिनाऱ्यांवरचे रिसॉर्ट जगभरात लोकप्रिय आहेत. पण आता त्यांचं अस्तित्वंच धोक्यात आलं आहे. इथल्या 1200 वेगवेगळ्या बेटांपैकी 80 टक्के बेटांवर पाण्याची पातळी जवळपास 1 मीटरने वाढली आहे. \n\nपण मालदिवने या संकटाचा सामना करायचं ठरवलं आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याचा प्रयत्न मालदिवमध्ये सुरू आहे. \n\nएकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून हुलहूमाले या नव्या शहराची निर्मिती याठिकाणी सुरू आहे. हुलहूमाले शहराला सिटी ऑफ होप असंही संबोधण्यात येत आहे. \n\nजमिनीची उंच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हा आहे भारतातील कचऱ्याचा माऊंट एव्हरेस्ट - पाहा व्हीडिओ\\nसारांश: दिल्लीच्या वेशीवरील गाझीपूर येथे कचऱ्याचा अवाढव्य डोंगर उभा राहिला आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तब्बल 40 फुटबॉल मैदानांपेक्षाही मोठ्या जागेवर हा ढिगारा आहे. ताजमहालापेक्षाही (73 मी) अधिक उंची हा ढीग 2020 पर्यंत गाठेल.\n\nया जागेची क्षमता 2002 मध्येच संपली. पण पर्यायी व्यवस्था नाही. दररोज 2,000 टन कचरा इथं जमा होतो.\n\nया कचऱ्यातून मिथेन वायू बाहेर पडतो, यामुळे कधीकधी आगही लागते.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हाँगकाँग ते काश्मीर: प्रत्येक आंदोलनात दिसणाऱ्या Guy Fawkes मास्कची गोष्ट\\nसारांश: हाँगकाँग सरकारने आंदोलकांच्या मुखवटे किंवा मास्क घालण्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी लाखो आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं चित्र शुक्रवारी पाहायला मिळालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हाँगकाँगच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी कॅरी लॅम यांनी सरकारविरोधातील असंतोष रोखण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळातील आणीबाणी कायद्याचा वापर करण्याचं ठरवलं. \n\n1 ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनात हिंसाचार घडल्यानंतर ही बंदी लागू करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनादरम्यान 14 वर्षांच्या मुलाच्या पायाला गोळी लागली. सध्या त्याला तिएन मुन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. \n\nआंदोलनकर्यांनी पेट्रोल बॉम्बसह हल्ला केल्यामुळे केलेल्या प्रतिकारादरम्यान तरूण जखमी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हाथरस प्रकरण : 'हिंसा वाढू नये म्हणून केले पीडितेच्या शवावर अंत्यसंस्कार' - उत्तर प्रदेश सरकार\\nसारांश: हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश कोर्टाने द्यावेत असं उत्तर प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या शपथपत्रात (Affidavit) म्हटलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सीबीआयने तपास केल्यास कोणालाही आपल्या स्वार्थी हेतूपायी या प्रकरणाचं खोटं चित्र उभारत येणार नसल्याचं उत्तर प्रदेश सरकारने कोर्टाला सांगितलं.\n\nहाथरस बलात्कार घडलाच नाही या दाव्यात तथ्य किती? बलात्कारावरून जातीचं राजकारण होतंय का?\n\nPTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालचं एक पीठ हाथरस प्रकरणासंबंधीच्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करत आहे. याविषयीच उत्तर प्रदेश सरकारने एका शपथपत्राद्वारे आपली बाजू कोर्टासमोर मांडली आणि या प्रकरणाचा तपास"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हाथरस प्रकरणातील आरोपीने तुरुंगातून लिहिलेलं कथित पत्र व्हायरल\\nसारांश: उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये झालेल्या कथित बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने तुरुंगातून लिहिलेलं एक कथित पत्र व्हायरल होताना दिसत आहे. घटनेच्या दिवशी आरोपी पीडित व्यक्तीसोबत होता. त्याची आणि पीडितेची बातचीतही झाल्याचं त्याने या पत्रात म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पीडितेला त्याच्यासोबत पाहून तिच्या आई आणि मुलानेच तिच्यावर हल्ला केला, असा आरोप आरोपीने लावला आहे. \n\nयाप्रकरणी हाथरसचे पोलीस अधीक्षक विनीत जसस्वाल यांच्याशी बीबीसीने बातचीत केली.\n\n\"सदर पत्राची प्रत व्हॉट्सअॅपवर मिळाली आहे. पण अधिकृतपणे अशा प्रकारचं कोणतंच पत्र मिळालं नाही. तुरुंगातून पाठवण्यात येणाऱ्या पत्रावर तुरुंगाधिकाऱ्यांचा शिक्का असेल, तेच पत्र आम्ही अधिकृत मानतो,\" असं जयस्वाल म्हणाले. \n\nतसंच, कदाचित ते पत्र पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवून देण्यात आलं असेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त के"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हाथरस बलात्कार: योगी आदित्यनाथांनी जंगलराज थांबवावे अनिल देशमुखांची टीका\\nसारांश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्या राज्यांना सल्ले देत बसले आहेत. यापेक्षा त्यांनी त्यांच्या राज्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करावं आणि जंगलराजवर कडक कारवाई करावी असा सल्ला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आदित्यनाथांना दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हाथरस पीडितेवर पोलिसांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीविना अंत्यसंस्कार केले.\n\n\"योगी आदित्यनाथ यांचं सरकार अमानवी आहे. कुटुंबीयांच्या गैरहजेरीत मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे वागणं अमानवी आणि दुर्देवी आहे. मुलींना जिवंतपणी सन्मान मिळतो ना मेल्यानंतर. योगी आदित्यनाथ वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात. केवळ महाराजांचं नाव घेण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. \n\nउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना न्याय, सन्मान आणि समतेचं राज्य निर्माण करता येत नसेल तर त्यांना छत्रपती शिव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हाथरसः बलात्कार प्रकरणात पोलीस कारवाईसंदर्भात गृहमंत्रालयाची कठोर नियमावली\\nसारांश: देशात बलात्कारांची प्रकरणं वाढत चालल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बलात्कार प्रकरण घडल्यानंतर त्याबाबत होणाऱ्या पोलीस तपासावरही बऱ्याच वेळा प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतं. या पार्श्वभूमीवर बलात्कार प्रकरण हाताळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी (10 ऑक्टोबर) नियम जाहीर केलं आहे. यामध्ये महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या संदर्भात पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत माहिती दिली आहे. \n\nउत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये 19 वर्षीय दलित तरूणीवर कथित बलात्कार आणि खून प्रकरणात पोलिसांची उदासीनता आणि कार्यपद्धती यावरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. \n\nहाथरस प्रक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हाफिज सईद : पाकिस्तानची भाषा कारवाईची, पण...\\nसारांश: पाकिस्तानात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने हाफिज सईदच्या 'जमात-उत-दावा' आणि 'फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन या संस्थांवरची बंदी हटवली आहे. त्यानंतर, या प्रकरणात 'काहीतरी कारवाई' नक्की केली जाईल, असं पाकिस्तान सरकारमधील सूत्रांनी बीबीसीला सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हाफिज सईद हा 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड होता असा दावा अमेरिका आणि भारताने केला आहे. सईद पाकिस्तानातील एक कट्टरवादी म्हणून ओळखला जातो. \n\nहाफिज सईदने 1990च्या दशकात लष्कर-ए-तय्यबाची स्थापना केली. या संघटनेवर बंदी आल्यावर त्याने जमात-उत-दावा या संघटनेस 2002मध्ये नवसंजीवनी दिली.\n\n2012मध्ये अमेरिकेने अटकेसाठी माहिती पुरवणाऱ्याला सुमारे 70 कोटी बक्षीस जाहीर केलं होतं. मात्र अनेक वर्षं ताब्यात असूनसुद्धा तो मोकाट होता.\n\nपाकिस्तानमध्ये बंदी असलेल्या संस्थांच्या यादीतून आता या संस्थांची नावं व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हामिद अन्सारींनी राष्ट्रवादाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ का?\\nसारांश: देशाचे माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या काही वक्तव्यांवर उजव्या विचारधारेच्या गटात नाराजी दिसून येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शुक्रवारी (20 नोव्हेंबर) झालेल्या एका व्हर्चुअल कार्यक्रमात बोलताना हामिद अन्सारी यांनी म्हटलं होतं की, कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच भारतीय समाज अन्य दोन महामारींना बळी पडला होता- धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद. \n\nयाच अनुषंगानं अन्सारी यांनी पुढे म्हटलं होतं, \"या दोन्हीच्या तुलनेत 'देशप्रेम' ही जास्त सकारात्मक गोष्ट आहे. कारण ती लष्करी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संरक्षक आहे.\"\n\nमात्र हे विधान एका ठराविक वर्गाला रुचलं नाही. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. \n\n\"देशातील महत्त्वाची पदं भूषवल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हामिदच्या आई सुषमा स्वराजना भेटून काय म्हणाल्या?\\nसारांश: तब्बल सहा वर्ष पाकिस्तानमधील तुरुंगात काढल्यानंतर मंगळवारी भारतात परतलेल्या हामिद निहाल अन्सारीनं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मंगळवारी वाघा बॉर्डर येथे हामिद अन्सारी भारतात परतला\n\nहामिद आपल्या कुटुंबासह बुधवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले. \n\nयावेळी हामिद आणि त्याची आई दोघेही भावुक झाले होते. मात्र सुषमा स्वराज यांनी त्यांना धीर दिला.\n\nसुषमा स्वराज यांच्याशी बोलताना हामिद यांना अश्रू आवरले नाहीत. यावेळी खांद्यावर हात ठेऊन सुषमा स्वराज यांनी हामिदला हिंमत आणि दिलासा दिला.\n\nहामिदची आई फौजिया यांनाही आपल्या भावनांवर काबू ठेवणं शक्य झालं नाही. त्यांनी सुषमा यांची गळाभेट घे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हार्दिक पटेल यांना क्लीन बोल्ड करणाऱ्या किंजल पटेल कोण आहेत?\\nसारांश: पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे विवाहबद्ध होणार आहेत अशी बातमी झळकली आणि ते कुणासोबत लग्न करणार आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात तसेच समाजमाध्यमांवर सुरू झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हार्दिक पटेल हे कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या किंजल पटेल यांच्याशी लग्न करणार आहेत. हार्दिक आणि किंजल हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. हार्दिक पटेल आणि किंजल पटेल यांच्या परिवाराचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत अशी माहिती बीबीसी गुजरातीला मिळाली आहे. \n\nबीबीसी गुजरातीने हार्दिक पटेल यांची मुलाखत घेतली. किंजल आणि ते कसे जवळ आले याची सर्व हकीकत सांगितली. \n\nकिंजल आणि हार्दिक यांचं लग्न 27 जानेवारी रोजी सुरेंद्रनगर जिल्ह्यात दिगसर या ठिकाणी होणार आहे. हे लग्न साध्या पद्धतीनं होणार असून या लग्न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हिमालयातील 'या' धोक्यांकडे कुणाचंच लक्ष नाही\\nसारांश: हिमालयातील हिमनद्यांमुळे तिथले तलाव मोठ्या प्रमाणात भरत चालले आहेत. इतकंच नव्हे तर त्याचे इतर काही धोकेही आहेत. या धोक्यांवर लक्ष ठेवणारं कुणीच नसल्यामुळे हा धोका जास्तच वाढत चालल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उत्तराखंडमध्ये हिमस्खलनामुळे नुकतीच पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना या धोक्यांचं एक उदाहरण म्हणून संबोधलं जाऊ शकतं. \n\nपृथ्वीवर दक्षिण अथवा उत्तर गोलार्धानंतर सर्वाधिक हिमनद्या हिमालयातच आढळून येतात. जगभरातील तापमान वाढीमुळे इथल्या हिमनद्या वितळत चालल्या आहेत.\n\nयाबाबत प्राध्यापक जेफ्री कर्गेल यांनी अधिक माहिती दिली. कर्गेल हे अमेरिकेतील ज्येष्ठ भूशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी हिमालयातील आपत्तींचा अभ्यास केला आहे. उत्तराखंडमध्ये नुकत्याच आलेल्या आपत्तीबाबतही ते अभ्यास करत आहेत. \n\nप्रा. कर्गेल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हुआवेच्या CFO मेंग वांगझोयू यांना का झाली अटक?\\nसारांश: चीनची टेलकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी हुआवे (Huawei) आंतरराष्ट्रीय रडारवर आहे. अनेक देशांनी या कंपनीच्या उत्पादनांवर सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली आहे. तर 1 डिसेंबरला या कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी मेंग वांगझोयू यांना कॅनडामध्ये अटक झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मेंग यांच्यावर इराणवरील निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.\n\nमेंग अमेरिकेत 'वाँटेड' असून त्यांच्यावर अमेरिकेने इराणवर घातलेले निर्बंध मोडल्याच्या संदर्भातील आरोप आहेत, अशी माहिती 7 डिसेंबरला कोर्टात देण्यात आली. \n\nतर दुसरीकडे जपानचं सरकारने हुआवे आणि चीनची आणखी एक कंपनी ZTEकडून उत्पादनं विकत घेण्याचा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, असं वृत्त आहे. \n\nनेमकी चिंता काय आहे? \n\nचीन हुआवेचा उपयोग Proxy म्हणून करते, अशी काही देशांना भीती वाटते. स्पर्धक देशांत हेरगिरी करणं आणि महत्त्वाची माहिती मिळवणं या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हेमंत नगराळे: मुंबई पोलीस दलाच्या नव्या आयुक्तांविषयी या गोष्टी माहित आहेत का?\\nसारांश: सचिन वाझेप्रकरणी मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी हेमंत नगराळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. \n\nकोण आहेत हेमंत नगराळे? \n\nनगराळे मूळचे चंद्रपूरचे. चंद्रपूरच्याच जिल्हा परिषद शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. पुढे शिक्षणासाठी ते नागपूरला गेले. नागपुरात पटवर्धन हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. \n\nपुढे त्यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हैदराबाद एन्काउंटर : हे स्वसंरक्षण असू शकत नाही- सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्तींचं मत\\nसारांश: हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी एका पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी एन्काउंटमध्ये ठार केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतीकात्मक फोटो\n\nया एन्काउंटरवर संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. अनेकांनी या एन्काउंटरचं स्वागत केलं, तर काहींनी पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. \n\nप्रश्न उपस्थित करणाऱ्यांमधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी. बीबीसी प्रतिनिधी बाला सतीश यांनी त्यांच्याशी बातचीत केली. \n\nही चकमक कशी झाली हे कळू शकत नाही. ही सर्व कारवाई ज्या परिस्थितीत झाली त्यावरून संशय निर्माण होतो, असं मत रेड्डी यांनी व्यक्त केलं. \n\nआरोपींनी पोलिसांकडून बं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हैदराबाद एन्काउंटर: बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या मृतदेहांचं पुन्हा पोस्टमॉर्टम होणार\\nसारांश: तेलंगणा हायकोर्टानं शनिवारी (21 डिसेंबर) हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4 आरोपींचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याविषयी सुनावणी केली. या मृतदेहांचं 23 डिसेंबरला पुन्हा एकदा शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्याचा आदेश न्यायालयानं दिला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"27 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये एका डॉक्टर महिलेची हत्या आणि बलात्कारप्रकरणी पोलिसांनी 6 डिसेंबरला 4 आरोपींचं कथित एन्काउंटर केलं होतं. \n\nया चारही आरोपींच्या मृतदेहांना गेल्या काही दिवसांपासून हैदराबादच्या गांधी मेडिकल कॉलेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. \n\nन्यायालयात काय झालं?\n\nन्यायालयात गांधी हॉस्पिटलचे अधीक्षक श्रवण उपस्थित होते. मृतदेहांना फ्रीजरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं आहे, असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. \n\nअसं असलं तरी, मृतदेह 50 टक्के खराब झाले आहेत आणि पुढील 7 ते 10 दिवसांत ते पूर्णप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: होळी : मुघलांच्या दरबारातही साजरी व्हायची होळी?\\nसारांश: ईमान को ईमान से मिलाओ \n\nइरफ़ान को इरफ़ान से मिलाओ \n\nइंसान को इंसान से मिलाओ \n\nगीता को क़ुरान से मिलाओ \n\nदैर-ओ-हरम में हो ना जंग \n\nहोली खेलो हमारे संग \n\n- नज़ीर ख़य्यामी\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रामनगरला भेट दिली होती तेव्हा मी होळीत सहभागी झालो होतो. ही होळी उत्तराखंडच्या जुन्या संस्कृतीशी जोडली गेलेली होती. वसंत पंचमीनंतर स्त्रिया एकत्र येऊन एकमेकांच्या घरी जाऊन होळीची गाणी गात असत. काही महिला नृत्य करत. ही गाणी रागांवर आधारित असत, पण आता या लोकगीतांमध्ये काही सिनेमातील गाण्यांच सूर ऐकायला मिळतात.\n\nरामनगर येथील क्यारी गावातल्या एका रिसॉर्टमध्ये आमची राहण्याची सोय करण्यात आली होती. गावातील होळी उत्सवात आमच्या सहभागाची व्यवस्थाही त्यांनी केली. गावात पोहचलो तेव्हा आम्ही रंगांचा सुंदर समु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ‘अजित पवार चक्की पिसिंग’ ते देवेंद्र फडणवीसांचे उपमुख्यमंत्री, असा आहे इतिहास\\nसारांश: अजित पवार आता देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत. पण, त्यांच्या वक्तव्यांचा इतिहास मात्र काही वेगळाच आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2014 : विधानसभा निवडणुकीपूर्वीची सभा : देवेंद्र फडणवीस तावातावाने म्हणाले, \"आमचं सरकार आलं, तर अजित पवार चक्की पीसिंग, अॅण्ड पीसिंग... अॅण्ड पीसिंग...\"\n\n2019 : एबीपी माझा कट्टा : देवेंद्र फडणवीस म्हणाले, \"राष्ट्रवादीशी युती होणं शक्यच नाही. नाही, नाही, नाही. एकवेळ रिकामे राहू, एकवेळ सत्तेशिवाय राहू. मला कोणीतरी विचारलं, तुमचा विवाह होणार आहे का ? मी म्हटलं, अविवाहित राहणं पसंत करीन, पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही...नाही...नाही.\"\n\n23 नोव्हेंबर 2019 : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ‘ते म्हणाले होते महिलांच्या गुप्तांगांना धरून ओढा, म्हणून मी तसं केलं’\\nसारांश: मागच्या सीटवरच्या पुरुषाचा हात आपल्या स्तनांना लागल्याचं तिला जाणवलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विमानात दाटीवाटी होती. त्यामुळे आधी तिला वाटलं की चुकून स्पर्श झाला असेल, पण एका तासानंतर पुन्हा तसा स्पर्श झाल्यानंतर तिला लक्षात आलं की तो पुरुष आपला विनयभंग करत आहे.\n\nन्यू मेक्सिकोमध्ये या पुरुषाला महिलेचं लैंगिक शोषण केल्यामुळे अटक झाली. आपण असं का केलं याचं समर्थन देताना तो म्हणाला की, \"राष्ट्राध्यक्ष ट्रंप म्हणतात की महिलांच्या गुप्तांगांना धरून त्यांना ओढा, म्हणून मीही असं केलं.\"\n\nएखाद्या महिलेचा विनयभंग करून कुणी हे स्पष्टीकरण दिलं तर तुम्ही काय म्हणाल? एक तर हा माणूस खोटारडा आहे कारण तो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ‘दिल्ली चलो’ शेतकरी मोर्चा : ‘शेतकऱ्यांमुळे त्रास होतोय, असं सामान्यांना वाटावं म्हणून सरकारने रस्ते खोदले’\\nसारांश: केंद्र सरकारच्या तीन शेतकरी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी महामोर्चा काढला आहे. या मोर्चाला हरियाणातच रोखण्याचे प्रयत्न झाले. हरियाणा पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऐन कडाक्याच्या थंडीत निघालेल्या मोर्चावर पानिपतमध्ये अंग गारठवणाऱ्या रात्रीत पोलिसांनी पाण्याचा मारा केला. मात्र, कुठल्याही अडथळ्याला न जुमानता हा मोर्चा पुढे निघाला. \n\nदिल्लीला हरियाणाशी जोडणाऱ्या शंभू सीमेवर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी चार पातळ्यांवर बॅरिकेड्ट उभारले होते. \n\nसर्वात आधी काँक्रिट स्लॅब, त्यानंतर काटेरी कुंपण आणि त्यानंतर सशस्त्र जवान तैनात होते. पोलिसांमागे पाण्याचा मारा करण्यासाठीच्या गाड्या आणि या गाड्‌यांच्याही मागे मोर्चातल्या गाड्या रोखण्यासाठी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ‘मराठा आरक्षणाला माझा विरोध आहे कारण की...’\\nसारांश: मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणारं विधेयक मंजूर झालं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं की नाही, याविषयी समाजात मत-मतांतरं आहेत. यापूर्वी बीबीसी मराठीने आरक्षणाच्या बाजूने असलेली काही मतं आतापर्यंत वाचकांसमोर आणली आहेत, जसं की -\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मराठा आरक्षणाला काहींनी विरोधही केला आहे. त्यांच्यापैकीच एक सुषमा अंधारे यांनी हे मुद्दे मांडले आहेत. या लेखातील मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत.\n\nमराठा आरक्षणानंतर धनगर, लिंगायत, मुस्लीम आदी समाजांच्या आरक्षण मागण्यांनीही चांगलाच जोर धरलाय. या निमित्ताने आरक्षण म्हणजे नक्की काय आणि मराठा आरक्षणाचे भवितव्य काय, यावर काही टिपणं मांडतेय. ही मांडणी बाजूने किंवा विरोधी नसून घटनेची अभ्यासक म्हणून करणे अधिक संयुक्तिक ठरेल. \n\nआरक्षणाची मागणी करणाऱ्या जातसमूहांना वाटतंय की आरक्षण मिळालं नसल्यामुळे त्यांची"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ‘संजय राऊत यांना हे शोभत नाही’, कंगना राणावत प्रकरणी हायकोर्टानं फटकारलं\\nसारांश: कंगना राणावत विरोधात मुंबई महानगर पालिकेनी जी नोटीस बजावली होती ती रद्द करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. कंगना राणावतचे पाली हिल येथील कार्यालयतील काही बांधकाम पाडण्यासंदर्भात मुंबई महानगर पालिकेनी नोटीस बजावली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यावर नंतर कारवाईदेखील करण्यात आली होती. ज्या नोटीसच्या आधारावर हे बांधकाम पाडण्याचं काम सुरू होतं. त्या नोटीसला कंगनाने न्यायालयात आव्हान दिले. ती नोटीसच हायकोर्टाने रद्द केली आहे. \n\nतसंच याप्रकरणी कंगनाला नुकसान भरपाई देण्याचा आदेशही कोर्टाने दिला आहे. \n\nकंगना आपली इमारत पुन्हा राहण्यायोग्य बनवू शकते. ही इमारत ती पुन्हा पूर्वीप्रमाणे बांधू शकते, असंही कोर्टाने म्हटलं आहे. \n\nयाशिवाय, बंगल्याचं पाडकाम केल्यामुळे झालेल्या कंगना राणावतच्या नुकसानीची मोजणी करण्यासाठी प्रशासक नेमण्याची सूचनाही कोर्"}